Browsing Tag

मुख्यमंत्री

सुशील कुमारांचं मुख्यमंत्रीपद गेलं पण विलासरावांनी त्यांच्यासाठी खास विमान पाठवलं..

विलासराव देशमुख आणि सुशील कुमार शिंदे. महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री. समकालीन नेते असलेले हे दोघेही दिग्गज. मात्र राजकारण्यांमध्ये दुर्मिळ असलेली जिवाभावाची मैत्री या दोघांमध्ये होती. खुर्चीसाठी एकमेकांचे पाय खेचणाऱ्या जमान्यात तर…
Read More...

संपसम्राट जॉर्ज फर्नांडिसना सुद्धा गुंडाळू शकणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक

सुप्रसिद्ध कामगार नेते जॉर्ज फर्नाडिस मुंबईत असताना आणि मुंबई महानगरपालिका तसेच बेस्टच्या कामगारांचे नेते असताना कामगारांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यातच नित्यनियमाने संप ठोकायचे. त्या काळात अशी पद्धत होती की,…
Read More...

लखनौ में कूछ बडा होनेवाला है! योगींची खुर्ची धोक्यात आहे का?

लखनौ मी कुछ तों बडा होनेवाला है! पर क्या होगा किसीको मालूम नहीं.. उत्तरप्रदेश मध्ये दिल्ली दरबारातून येणाऱ्या लोकांच्या वाऱ्या वाढल्या आहेत. चर्चा गाठीभेटींना ऊत आलाय. आणि हे सलग १० दिवसांपासून सुरुय. काही माध्यमांनी तर डायरेक्ट मोदी…
Read More...

महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्यांचा साखरपुडा येरवडा जेलमध्ये झाला होता !

महाराष्ट्रासारख्या राज्याला लाभलेले मुख्यमंत्री हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. राज्यातील जातीची समिकरणं बाजूला सारत अल्पसंख्याक समाजाचे असणारे वसंतराव नाईक असो की विदर्भाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मान मिळालेले मारुतराव…
Read More...

मुख्यमंत्री पद गेल्यावर ते म्हणाले, “माझ्या नावाच्या मागे कायमचं माजी मुख्यमंत्री तरी लागलं…

निवडणूक झाली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार हा दरवेळी उत्सुकतेचा विषय असतो. पण नेहमी शर्यतीत असलेल्या नावापैकी एक नाव निवडले जाते. फार मोठा धक्का बसत नाही. बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ही मात्र आजवर सर्वात जास्त…
Read More...

वसंतराव नाईक मुख्यमंत्रीपदासाठी नटून बसले पण शेवटच्या क्षणाला डाव फिस्कटला.

साल १९६२.  यशवंतराव चव्हाणांना दिल्लीवरून बोलवणं आलं. देशाचे संरक्षणमंत्री म्हणून त्यांना जावं लागलं. 'हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावल्याचं' वर्णन करण्यात आलं. पण नव्यानं निर्माण झालेल्या महाराष्ट्राचं काय? आत्ता महाराष्ट्राचा पुढचा…
Read More...

असा मुख्यमंत्री जो चहाचे पैसे देखील स्वत:च्या खिश्यातून देत असे..

१९२५ साली काकोरी खटल्यातील काही तरुण, वकिलांच्या शिष्टमंडळास भेटण्यासाठी आले होते. सरकारी खजिना लुटला म्हणून या तरुणांवर खटला भरण्यात आला होता. तरुणांना कोणत्याही परस्थितीत सोडवण्याची जबाबदारी वकिलांवर आली होती. या वकिलांच्या समूहात असा…
Read More...

फडणवीसांनी आपल्या कारकिर्दीत तब्बल १२ जणांना क्लीनचिट दिलेली होती..

महाविकास आघाडी सरकार आल्यापासून त्यांच्या पाठीमागे पनौती लागल्यासारखं झालयं. एक प्रकरण शांत होईपर्यंत दुसरं प्रकरण तापत. सरकारमध्ये आधी धनंजय मुंडे, नंतर संजय राठोड आणि आता अनिल देशमुख असे तीन मंत्री या दोन महिन्यांमध्ये वादात सापडले आहेत.…
Read More...