Browsing Tag

obc reservation

ज्या धर्तीवर राज्य सरकार ओबीसी राजकीय आरक्षण देतंय तो मध्य प्रदेश पॅटर्न काय आहे ?

कित्येक काळापासून ज्यावर राज्यचं राजकारण रंगलंय असे अनेक मुद्दे तुम्हाला आजूबाजूला दिसून येतील पण ज्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक एकटवून प्रयत्न करतायेत तो मुद्दा म्हणजे ओबीसी आरक्षण. कित्येक काळापासून चालू असलेला ओबीसी आरक्षणाच्या…
Read More...

आजही भुजबळांनी दाखवून दिलं की राज्यातील ओबीसींचे नेतृत्व आपल्या हातून गेलेलं नाही

कित्येक दिवस झालं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतचा मुद्दा राज्यात बराच गाजत होता. पण अलीकडेच इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शून्य ते २७ टक्क्यांच्या आत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत महाराष्ट्र विधीमंडळाने…
Read More...

१२ आमदारांचं निलंबन प्रकरण; हा विषय सुप्रीम कोर्टात जायलाच नको होता

राजकीय वर्तुळात गेल्या वर्षात १२ हा आकडा विशेष चर्चेत होता. जुलै महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. तर ऑगस्ट महिन्यात…
Read More...

या निकालानंतर तुम्हाला माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही !

मी कवठेमहाकाळ चा परिसर फिरलो असून विस्तारित भाग आणि तिथली परिस्थिती काय आहे मला माहित आहे. मला बालिश म्हणायचं आणि शहरातल्या नेत्यांनी फक्त माझ्यावरच बोलत राहायचं ही वेळ त्यांच्यावर आलीय. या निकालानंतर तुम्हाला माझ्या बापाची आठवण…
Read More...

नव्वदच्या दशकात सुरू झालेल्या समता परिषदेमुळेच भुजबळ राष्ट्रीय पातळीवर पोहचू शकले

दिनांक १ नोव्हेंबर १९९२...... याच दिवशी छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समता परिषदेची स्थापना करण्यात आली. याच समता परिषदेमुळे भुजबळ राष्ट्रीय स्तरावरचे नेते झाले.  या समता परिषदेचा पहिला मेळावा ६ जून १९९३ साली जालना इथं पार पडला. या…
Read More...

उद्या जर OBC आरक्षण रखडलंच तर त्याचा फटका महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांना बसणार ?

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत अशी सर्व पक्षांची एकमुखी मागणी होती. परंतु या मुद्दय़ावर निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत, याची जाणीव झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य…
Read More...

‘मी ओबीसी आहे’ हे अभिमानाने सांगणाऱ्या मोदींनी ओबीसींसाठी आत्तापर्यंत काय काय केलं?

आपल्या भारत देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या ओबीसींची आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी पण ओबीसी असल्याचं नेहमीच सांगत असतात. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत ओबीसींसाठी आतापर्यंत काय काम झाले हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ही गोष्ट सुरु…
Read More...