यशवंतराव चव्हाण कॉंग्रेसमध्ये परत येण्यासाठी इंग्लंडच्या पंतप्रधानांनी मध्यस्थी केली होती?

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. यशवंतराव चव्हाण यांच्या वैभवशाली राजकीय कारकीर्दीचा संध्याकाळ सुरु होता. काही वर्षापूर्वीच त्यांनी इंदिरा गांधी यांची साथ सोडून स्थापन झालेल्या कॉंग्रेस (उर्स) पक्षात जाण्याचा निर्णय घेतला होता. तिथे त्यांना…
Read More...

मराठी माणसाच्या अपमानाचा बदला म्हणून मुंबईत वानखडे स्टेडियम उभं राहिलं.

सत्तरच्या दशकातील गोष्ट. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक आणि विधानसभेचे अध्यक्ष होते नागपूरचे शेषराव वानखेडे. विदर्भातून येऊन मुंबईमध्ये आपला दबदबा निर्माण करणारे बॅरिस्टर शेषराव वानखेडे हे कॉंग्रेसचे जुने आणि जाणते…
Read More...

मसाबाचं लग्न झालं, पण खरी चर्चा तिच्या जन्माचीच झाली होती

सोशल मीडियावर मसाबा गुप्ताच्या लग्नाचे फोटो व्हायरल होतायत, तुम्हाला वाटल एखाद्या सेलिब्रेटीनं लग्न केलं त त्यात काय एवढं. अशी ढीग लग्न होत असतात की. तर भावांनो आणि बहिणींनो यात विशेष गोष्ट आहे. मसाबाच्या लग्नाचा हा फोटो बघा...…
Read More...

कारगिल युद्ध , सर्जिकल स्ट्राईक ते एयर स्ट्राईक या मागे हा शूर योद्धा आहे

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी सर्जिकल स्ट्राईकवर केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी काँग्रेस पक्षाचे नेते राशिद अल्वी यांनी सरकारने पाकिस्तानमधील दहशतवादी लाँच…
Read More...

चोवीस वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सचिनबरोबर अख्खा देश रडला होता…

जानेवारी १९९९. जवळपास १२ वर्षांनंतर पाकिस्तान भारत दौऱ्यावर आलेला. अटलबिहारी वाजपेयींनी पाकिस्तानपुढे मैत्रीचा हात केला होता त्याचाच भाग म्हणून पाक क्रिकेट टीम भारतामध्ये आलेली. रणसंग्राम तर भरणार होता पण पब्लिकमध्ये मात्र या सिरीज बद्दल…
Read More...

त्या घटनेनंतर बाजीराव पेशव्यांनी ठरवलं पुण्यात शनिवार वाडा बांधायचा.

पुण्याचा शनिवार वाडा. फक्त पुणेकरांचच नव्हे तर अख्या महाराष्ट्राचं अभिमानाचं प्रतिक. एकेकाळी "सात मजली कलसी बंगला" असं शनिवार वाड्याचं वर्णन केलं जायचं. इथं बसूनच पेशव्यांनी पार दिल्लीपर्यन्तचा कारभार हाकला, मराठी मावळ्यांची घोडी अटकेपार…
Read More...

स्वातंत्र्यलढ्यात सर्वात कमी वयात फासावर चढलेला क्रांतिकारक !

११ ऑगस्ट १९०८. हा तोच दिवस होता जेव्हा एक १८ वर्षाचा युवक हसत-हसत मातृभूमीसाठी फासावर चढला होता. ज्यावेळी त्याच्या वयातील इतर तरुण आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्नं विणत होते त्यावेळी हा तरुण मातृभूमीवर आपल्या हौतात्म्याचा अभिषेक करत होता.…
Read More...

७ बायकांनी ८० रुपये उसने घेतले आणि सुरू झाला “लिज्जत पापडचा” प्रवास !

साल १९५९. मुंबईतल्या गिरगावमधील एक गुजराती कॉलनी. कॉलनीतल्या ७ गृहिणी दुपारच्या फावल्या वेळेत बसलेल्या होत्या. वेळेचा सदुपयोग करून काहीतरी गृह उद्योग सुरु करावा असा विचार त्यांच्या डोक्यात सुरु होता. यामागे विचार फक्त एवढाच की फावला वेळही…
Read More...

क्रिकेटचा देव खरंच निर्दोष होता का..?

T20 विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशचा भारताविरुद्ध पराभव झाला. संघाच्या या पराभवानंतर नुरुल हसनने मोठा आरोप केला आहे. भारतीय संघाकडून विराट कोहलीने फेक फिल्डिंग  केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये…
Read More...