Browsing Tag

इंदिरा गांधी

खरंच अटलजींनी राजीव गांधींच्या संगणकीकरणाच्या विरोधात बैलगाडीतून मोर्चा काढला होता…?

अटलजी गेले आणि मागे अनेक किस्से देखील सोडून गेले. अटलजींनी मागे सोडलेल्या अनेक किस्स्यांपैकीच एक किस्सा सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. यात असं सांगण्यात येतंय की अटलजी राजीव गांधींच्या संगणकीकरणाच्या विरोधात संसदेवर बैलगाडीतून मोर्चा…
Read More...

फुलनदेवीच्या आत्मसमर्पणासाठी एका अधिकाऱ्याने स्वतःच्या मुलाचा जीव पणाला लावला होता !

चंबळ नदीचं खोरं म्हणजे डाकुंचं साम्राज्य! सिनेमामधून किंवा वृत्तपत्रांमधून चंबळमधल्या थरारक घटनांच्या स्टोऱ्या आपण ऐकलेल्या असतात. आजही दुर्गम असलेल्या या भागातून प्रवास करायचा झाला तर जीव मुठीत धरून जावं लागतं. अशा ह्या चंबळच्या खोऱ्यात…
Read More...

दादा कोंडकेंनी इंदिरा गांधीच्या समर्थनात काढलेला पिक्चर सत्ता जाताच उलटवला

दादा कोंडके म्हणजे कलंदर व्यक्तिमत्व ! त्यांचं सगळं काम रोखठोक. त्यांनी आपल्या भूमिका कधी लपवल्या नाहीत. ते जितके चांगले कलाकार आणि अभिनेते होते, मित्र म्हणून देखील ते तितकेच चांगले होते. एकदा का एखाद्याशी मैत्री झाली की मैत्रीसाठी…
Read More...

इंदिरा गांधीनंतर सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हणून आर.के. धवन यांच नाव घेतलं जायचं !

साधारणतः साठचं दशक असावं इंदिरा गांधींकडे एक तरुण नोकरी मागण्यासाठी आला होता. त्यावेळी कार्यालयात जागा नसतानाही इंदिरा गांधींनी त्याला सहायक सचिव म्हणून कार्यालयात ठेऊन घेतलं होतं. एका दिवशी इंदिरा गांधी अशाच घाई-गडबडीत कुठेतरी जाण्यासाठी…
Read More...

लोकांनी त्यांचा विकासपुरुष म्हणून गौरव केला अन त्यांनी लोकांची नसबंदी केली…!!!

चौधरी बन्सीलाल. हरयाणातील भिवानी येथे जन्मलेला हा माणूस आधुनिक हरयाणाचा निर्माता मानला जातो. हरयाणाची देशातील आजची जी काही बरी-वाईट परिस्थिती आहे, त्याची पायाभरणी याच माणसाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात झाली होती. एक कुशल प्रशासक…
Read More...

जामा मशिदीतून राष्ट्रपतींच्या विजयाची घोषणा करण्यात आली…!!!

१९६७ सालची राष्ट्रपतीपदाची निवडणूक. याच निवडणुकीतून देशाला पहिले मुस्लीम राष्ट्रपती मिळाले होते, परंतु १९६९ साली म्हणजेच राष्ट्रपती पदावर विराजमान फक्त २ वर्षच झाल्यानंतर हार्ट अॅटकने झालेल्या मृत्यूमुळे हेच राष्ट्रपती आपला कार्यकाळ पूर्ण न…
Read More...

इंदिरा गांधींनी आणीबाणी का लागू केली होती..?

२६ जून १९७५. “बंधू आणि भगिनींनो राष्ट्रपतींनी देशात आणीबाणी लावल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे काळजी करण्याचं काही कारण नाही” देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रेडीओवरून देशवासियांना संबोधित करून देशात आणीबाणी लावली गेली…
Read More...

भारताची गुप्तचर संघटना ‘RAW’ चा जन्म या एकाच व्यक्तीच्या विश्वासातून झाला होता…!!!

भारतीय गुप्तचर संस्था आणि या संस्थेसाठी काम करणारे गुप्तहेर अधिकारी यांच्या आयुष्यावरील अनेक चित्रपटांची निर्मिती बॉलीवूडमध्ये झालेली आहे. नुकताच येऊन गेलेला ‘राझी’ असेल किंवा काही दिवसांपूर्वीचा ‘एक था टायगर’ असेल असे  कितीतरी उदाहरणे…
Read More...

इंदिरा गांधीचं राष्ट्रपती होण्याचं स्वप्न अपुर्ण का राहिलं…?

भारतीय राजकारणात 'न झालेले पंतप्रधान' ही कन्सेप्ट बऱ्यापैकी प्रचलित आहे. अनेक दिग्गज राजकारणी जे पंतप्रधान होऊ इच्छित होते परंतु वेगवेगळ्या राजकीय परिस्थितीमुळे ज्यांना देशाचं पंतप्रधानपद भूषविता आलं नाही अशा नेत्यांबद्दल वापरली जाणारी ही…
Read More...

राजकारणातील निवृत्तीच्या ८ वर्षानंतर हा नेता देशाचा राष्ट्रपती म्हणून बिनविरोध निवडून आला…!!!

देशाच्या राष्ट्रपतीपदी सामान्यतः सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराचीच निवड होते कारण राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठी आवश्यक असणारं समर्थन जमा करणं सत्ताधारी पक्षाला सहज शक्य होतं. असं असलं तरी राष्ट्रपतीपदाची निवडणूक सर्वसंमतीने…
Read More...