Browsing Tag

भारत-पाकिस्तान

टायगर हिलवरचं पाकिस्तानी बंकर उडवायला भारताच्या मदतीला इस्त्रायल धावून आला होता

१९९९ सालच्या पाकिस्तानविरुद्धच्या कारगिलच्या युद्धातील विजय हा भारतीय सैन्यासाठी आणि भारतीयांसाठी अभिमानाचं प्रतिक आहे. पाकिस्तानने धोक्याने सुरु केलेल्या या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला होता. पण आपल्यापैकी खूप…
Read More...

इंदिरा गांधीना पाकने पाठवलेल्या आंब्याच्या पेटीमुळे भारत-पाक मध्ये राडा झाला होता.

भारत पाकिस्तानमध्ये सध्या तणावाच वातावरण आहे. म्हणजे हे वातावरण शांत होण्यास सुरवात झाली आहे अस सध्या म्हणायला हरकत नाही, पण भारत पाकिस्तान म्हणलं की कधीही काहीही होवू शकतं. आत्ता हा विषय देखील तसाच म्हणजे एक आंब्याची पेटी भारत…
Read More...

पहिल्याच सामन्यात अक्रमने सचिनला विचारलेलं, “खेळण्यासाठी मम्मीची परवानगी घेतलीये का..?

सचिन रमेश तेंडूलकर. या माणसाने आपल्या २४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत एवढं काही करून ठेवलंय की जागतिक क्रिकेटसाठी आणि क्रिकेटप्रेमींसाठी त्याच्या नावाच्या प्रस्तावनेची गरजच नाही. जवळपास अडीच दशकं जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवलेल्या…
Read More...

आणि सचिनने वकार युनुसला खुन्नस देत मैदानातच शिवी दिली, “तुज्यायचा घो” !

भारत-पाकिस्तान या २ पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांमधला क्रिकेटचा सामना  सामना म्हंटलं की क्रिकेटच्या मैदानाला युद्धाभूमीचं स्वरूप आलेलं असतं. माध्यमांनी देखील तशीच वातावरणनिर्मिती केलेली असते. मैदानावर देखील बऱ्याचवेळा काट्याची टक्कर होते आणि…
Read More...

आशिया चषकातील भारत-पाक मॅचमधील या १० आश्चर्यकारक गोष्टींवर तुमचा विश्वास बसणार नाही !

आशिया चषकातील भारत-पाकिस्तान यांच्यादरम्यानची  बहुप्रतिक्षित मॅच आज दुबईत खेळवली जाणार आहे. आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या या सामन्याच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगतोय १९८६ आणि २०१४ सालच्या आशिया चषकात खेळविण्यात आलेल्या…
Read More...

धर्मप्रसाराच्या मागे लागला नाहीतर तो आज “पाकिस्तानचा तेंडुलकर” असता.

काही आठवणी नकोशा असतात. त्या आठवल्या की जखमांची खपली निघते. अशीच एक आठवण म्हणजे २१ मे १९९७ ला मद्रासला (आजचे चेन्नई) खेळण्यात आलेली भारत विरुद्ध पाकिस्तानची मॅच. चेपॉक स्टेडीयमवर सईद अन्वर रुपी त्सुनामी वादळ आलं होतं. कोणताही भारतीय फॅन…
Read More...

पाकिस्तानी अधिकाऱ्यांमुळे अपहरण करण्यात आलेल्या ६६ भारतीयांचा जीव वाचला होता…!!!

१० सप्टेबर १९७६. आणीबाणीचा काळ. सकाळचे साधारणतः साडेसात वाजले असतील. ‘इंडियन एअरलाईन्स’च्या बोईंग ७३७ या विमानाने दिल्लीतील पालम विमानतळावरून ६६ प्रवाशांना घेऊन जयपूरच्या दिशेने उड्डाण केलं होतं. जयपूरहून विमान आपल्या इप्सित स्थळी म्हणजे…
Read More...