भारताचं सर्वात पहिलं सेक्स स्कॅण्डल : यामुळे चांगला माणूस पंतप्रधानपदापासून मुकला होता

बाबू जगजीवन राम. सर्वाधिक काळ सलगपणे संसदेचे सदस्य आणि सर्वाधिक काळ कॅबिनेट मंत्रीपदावर राहण्याचा विक्रम ज्यांच्या नावावर आहे, असं नाव म्हणजे बाबू जगजीवन राम. या विक्रमांसोबतच ३ वेळा पंतप्रधानपदाच्या जवळ जाऊन सुद्धा या पदावर पोहचू न…

जीव वाचवणं शक्य असूनही नौसेनेची परंपरा जपण्यासाठी त्यांनी हसत-हसत जलसमाधी घेतली!

 ‘वतन के आगे कुछ नहीं, खुद भी नहीं’ मेघना गुलजारच्या ‘राजी’ सिनेमातील या डायलॉगमागे जी भावना आहे, काहीशी तशीच भावना त्या दिवशी भारतीय नौसेनेचे कॅप्टन महेंद्र नाथ मुल्ला यांची असावी. रिटायर मेजर जनरल इआन कार्डोजो यांनी लिहिलेल्या, “द…

नागपूरच्या या माणसाने आत्तापर्यन्त आत्महत्या करणाऱ्या १,००० माणसांचा जीव वाचवलाय.

साधारणतः २००८ सालची घटना असेल. नागपुरातील गांधीसागर तलावात सचिन मेश्राम नावाच्या ५० वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने जी चिट्टी मागे सोडली होती, त्यात त्याने लिहिलं होतं, “प्रिय जगदीश, तलावातून माझा मृतदेह…

वेस्ट इंडीजचा रविंद्र भारतात आल्यावर ‘रॉबिन सिंग’ झाला…!

रॉबिन सिंग आठवतोय..? आठवायलाच पाहिजे. भारतीय क्रिकेटरसिकांनी रॉबिन सिंगला विसरू नये, एवढं योगदान तर रॉबिन सिंगने निश्चितच भारतीय क्रिकेटला दिलंय ! भारतीय क्रिकेटमध्ये एक काळ असा होता की भारताची मॅच  जिंकण्याची शेवटची ‘होप’ म्हणून…

कापड गिरण्यांनी गजबजणार गिरणगाव, डॉक्टरांच्या एका हाकेवर शांत व्हायला लागलं..

मुंबईतील कामगार वर्ग त्यांना ‘डॉक्टर साहेब’ म्हणून बोलवायचा. व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या त्यांचं घाटकोपर परिसरातील पंतनगर येथे त्याचं क्लिनिक होतं. जिथं ते कामगारांवर उपचार करायचे. अनेकवेळा तर गोर-गरीब कामगारांवर मोफतच उपचार करायचे.…

चिडलेले सरदार पटेल नेहरूंना म्हणाले होते, “लोकशाहीमध्ये पंतप्रधान सर्वात मोठे नसतात, तर…”

पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यानंतर भारताच्या जडणघडणीत फार महत्वाचं योगदान असणारे व्यक्तिमत्व. भारतीय स्वातंत्र्याची लढाई दोघांनी खांद्याला खांदा देऊन लढली आणि त्यानंतर…

२००८ सालच्या ‘राजस्थान’ फॉर्मुल्याने, ‘मध्य प्रदेश’चा मुख्यमंत्री ठरणार…?

आज जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालात तेलंगाना, मिझोरम आणि छत्तीसगड याराज्यात अनुक्रमे टीआरएस, मिझो नॅशनल फ्रंट आणि काँग्रेस पक्षाचं सरकार बनणार हे जवळपास स्पष्ट झालंय. तिन्हीही राज्यात संबंधित पक्षांनी अतिशय मोठे विजय मिळवलेत.

राजस्थानने आपली गेल्या २५ वर्षांपासूनची परंपरा पाळली !

देशभरातील राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगाना आणि मिझोरम या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट होऊ लागलेत. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणताना काँग्रेस सत्तेवर येताना दिसतोय, तर मिझोरममधील आपली

टि.एन. शेषन या एका नावामुळे निवडणुका शांततेत पार पडू लागल्या.

१९५१ साली देशात पहिल्यांदा निवडणुका पार पडल्या. त्यामागे देशाचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांचा महत्वाचा वाटा होता. त्यांच्याच प्रयत्नातून देशात निवडणूक आयोगाची भक्कम पायाभरणी झाली. २५ जानेवारी १९५० रोजी स्थापन करण्यात आलेली

दलित समाजाला “शासक” बनवायचय : चंद्रशेखर आझाद

गेल्या १५ महिन्यात आम्ही जे काही भोगलंय, त्याचा हिशेब दलित समाज २०१९ सालच्या निवडणुकीत चुकता करेल. २०१४ साली भाजपला सत्तेत आणण्यात दलित समाजाची मोठी भूमिका राहिल्याचं भाजपचं सांगतं, आता दलित समाजच भाजपला सत्तेतून घालवणार... "आता फाशी झाली…