Browsing Category

मुंबई दरबार

शरद पवारांच्या व्हायरल व्हिडीओ मागचं किल्लारी ! 

शरद पवारांचा किल्लारी भूकंपादरम्यानचा मदत व पुर्नवसन करत असतानाचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तो व्हिडीओ आपल्यापर्यन्त पोहचलाच असेल. नसेल तर तो खाली दिलेलाच आहे. तर या व्हिडीओत शरद पवार प्रशासनाला आदेश देत आहेत. मदत कशी…
Read More...

१९६८ साली ‘सांगलीचा माणूस बनवलां ठाण्याचा नगराध्यक्ष’, शरद पवारांची अशीही करामत.

राजकारणातले चाणक्य म्हणून आजही शरद पवारांच्याकडे पाहून भुवया उंचावल्या जातात. आत्ता आत्ता हल्ली हल्ली त्यांना ओव्हरटेक करण्याचं मुल्य अमित शहांनी मिळवलं असलं तरी शरद पवार म्हणल्यानंतर काहीही होवू शकतं हे उभ्या महाराष्ट्राने गेली कित्येक…
Read More...

तिथूनच मुख्यमंत्री आणि वर्षा बंगला हे समीकरण दृढ झालं. 

“वर्षा बंगला” मुख्यमंत्री पदाचं शासकिय निवासस्थान. निवडणुक झाली की हा बंगला कोणाला मिळणार याच्या चर्चा घुमू लागतात. चर्चा करण्यासारखा बंगला देखील आहेच की. असो तर या बंगल्यानं या वर्षी विठ्ठलाची पूजा पाहिली. कधीकाळी याच बंगल्याने सत्यसाईंचा…
Read More...

बाळासाहेब ठाकरेंनी का घेतला होता शिवसेना सोडायचा निर्णय ? 

दिनांक १९ जुलै १९९२ दै. सामनाची हेड लाईन होती "अखेरचा जय महाराष्ट्र" ऐकून धक्का बसला ना ? सकाळचा पेपर हातात आल्यावर पूर्ण महाराष्ट्रभर खळबळ उडाली. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना सोडायचा निर्णय जाहीर केला होता. शिवसैनिकांचा ठोका चुकला. का…
Read More...

कन्हैया कुमार आणि कट्ट्यावरचे पांडित्य !

अशोक सराफांना 'तुम्हाला मामा कधी पासून म्हणतात', अश्या स्वरुपाचे  प्रश्न विचारले तर विचारणाऱ्याची आकलन क्षमता कळून येते. भलेही तर्कनिष्ठ पणे किमान चार वाक्य आपल्याला बोलता येत नसतील, तरी दुसरा काहीतरी विचार करून संगतोय ते ऐकूण घेण्याची तसदी…
Read More...

गोवारी समाजाच्या आरक्षणासाठीच्या संघर्षपूर्ण लढ्याचा प्रवास !

गोवारी समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. या निर्णयामुळे गेली २३ वर्षे गोवारी समाजाने अखंडपणे दिलेल्या आरक्षणाच्या लढ्याला यश मिळाले आहे. गोवारी समाज आणि आरक्षणाचा प्रश्न  …
Read More...

वसंतराव नाईक मुख्यमंत्रीपदासाठी नटून बसले पण शेवटच्या क्षणाला डाव फिस्कटला.

साल १९६२.  यशवंतराव चव्हाणांना दिल्लीवरून बोलवणं आलं. देशाचे संरक्षणमंत्री म्हणून त्यांना जावं लागलं. 'हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावल्याचं' वर्णन करण्यात आलं. पण नव्यानं निर्माण झालेल्या महाराष्ट्राचं काय? आत्ता महाराष्ट्राचा पुढचा…
Read More...

महाराष्ट्राचा पहिला मुस्लीम मुख्यमंत्री करण्यासाठी, इंदिरा गांधीनी असाही एक डाव खेळला.

जनता पार्टीची घडी विस्कटली. जब तक सुरज चांद रहैंगा इंदिरा तेरा नाम रहेंगाची घोषणा पुन्हा दुमदुमली आणि इंदिरा गांधी पुन्हा एकदा भारताच्या पंतप्रधान झाल्या.  काळ होता १९८० चा. महाराष्ट्रात शरद पवारांनी पुलोद स्थापन केल होतं. इंदिरांनी…
Read More...

नवाझला सेनेच्या आंदोलनामुळे स्टेज सोडावं लागलं त्यानेच बाळासाहेबांच्या भूमिकेला न्याय दिला.

उत्तर भारतातल्या गावागावात रामलीलाची नाटिका बसवली जाते. अनेक हौशी कलाकार यानिम्मिताने एकत्र येतात. रामसीता हनुमानची कथा नाटकाद्वारे सादर करतात. प्रेक्षक भक्तिभावाने तल्लीन होऊन या रामलीलेचा आनंद घेतात. रामलीला एक उत्सव असल्यासारखाच असतो.…
Read More...

 झक मारली आणि महाराष्ट्र भूषण दिला…

महाराष्ट्र भूषण पुरस्कारांची सुरवात युतीच्या शासनात करण्यात आली. नेमका कोणाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा याबाबत सरकारी पातळीवर खल चालू असतानाच शासनातील काही लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांच नाव समोर आणलं. बाळासाहेबांनी लगेच स्वत:च्या…
Read More...