PVTG नक्की कोण आहेत? त्यांची संख्या किती आहे? आणि पंतप्रधानांनी आदिवासींमधील एका विशिष्ट गटासाठी विशेष योजना का आणली असावी? पाहूयात या लेखात. Read More...
काय आहे जरांगे पाटीलांच्या मागे असलेल्या लाखो लोकांची मानसिकता? जरांगेच्या १४ तारखेच्या सभेल उपस्थित असलेल्या मला या संपूर्ण प्रवासात सभेत काय बघायला ऐकायला मिळालं. ते असं. Read More...
प्रदुषणामुळे कोणकोणत्या आजारांना सामोरं जावं लागत आहे? प्रदुषणाचे प्रमाण कसं मोजलं जातं? प्रदुषण कमी कसं केलं जाऊ शकतं? याची माहिती घेऊयात. Read More...
सातारकर घरण्यात तीन पिढ्यांपासून किर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आलेली आहे. त्यामुळे वयाच्या ८ व्या वर्षापासून त्यांच्यावर हे संस्कार सुरू झाले होते. चुलते आप्पा महाराज आणि आण्णा महाराज यांचे ते शिष्य होते. Read More...
नुकताच करीना कपूर, विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांचा “जानेजान” हा चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे. यामध्ये नरेश व्यास नावाच्या एक गणिताच्या शिक्षकाची भूमिका जयदीप अहलावत याने, करीना कपूर हिने माया डिसूझा हिची तर विजय वर्माने इंस्पेक्टर करण नावाची… Read More...
मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु झाल्याच्या दरम्यान ४ मेला कुस्तीपटू मेरीकोमने ट्विट करत मणिपूरच्या परिस्थितीची सरकारने तातडीने दखल घ्यावी अशी विनंती केलेली, पण त्या ट्विटला गांभीर्याने घेतलं गेलं नाही उलट मेरीकोमने ट्विट केल्याच्या दुसऱ्याच दिवशी… Read More...
जेंव्हा जेंव्हा एखादी संवेदनशील घटना हाताळायची असते तेंव्हा भाजपकडून एक नाव आवर्जून समोर केलं जात ते म्हणजे गिरीश महाजन यांचं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुड बुक मध्ये नेहमीच महाजन असतात त्यामुळे ज्या ठिकाणी इतर कोणीही जाण्याचं… Read More...
श्रावण महिन्यातला एक महत्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन आणि याच दिवशी असणारी नारळी पौर्णिमा. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. नारळी पौर्णिमा म्हंटल कि, आपल्याला दिसतं ते समुद्राची पूजा करणारे कोळी बांधव. श्रावणातील ही पौर्णिमा ही… Read More...
गोवा म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो, तो तिथला अथांग असा समुद्र. वेगवेगळे बीच, हिरवागार निसर्ग आणि मित्रांची सोबत. वर्षातला असा एक तरी दिवस येतो जेव्हा गोव्याला जायचा प्लॅन ठरतो. मग कधी तो सक्सेस होतो तर कधी होत नाही.
मित्रांचं… Read More...
मणिपूरमध्ये कुकी आणि मेतेईनंतर आता स्थानिक पोलीस दल आणि आसाम रायफल्स हे दोन्ही आमनेसामने आले आहेत. दोघांमधील संघर्ष वाढला आहे. कारवाईत अडथळा आणल्याबद्दल मणिपूर पोलिसांनी आसाम रायफल्सविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. याच संघर्षामुळं मणिपूरमधील… Read More...