Browsing Category

सिंहासन

संघाचा कट्टर स्वयंसेवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतो हे एकदाच घडलं होतं

नुकताच एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गल्ली ते दिल्ली इतके दिवस भाजपमध्ये इनकमिंग सुरु होतं मात्र खडसे यांच्या रूपाने भाजपने आपला खंदा नेता गमावला. असं म्हणतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या…
Read More...

आत्ता जिथे सीएसटीची इमारत आहे तिथे पूर्वी मुंबादेवी मंदिर होतं

मुंबई शहर वेगाने बदलत गेलं. सुरुवातीला निर्जन असणारे रस्ते आत्ता २४ तास माणसांनी गजबजलेले असतात. प्रत्येक शहराचा स्वतःचा एक इतिहास असतो. खूपदा आपल्याला तो ठाऊक नसतो. आपण वरकरणी जे दिसेल अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो. पण जेव्हा एखाद्या…
Read More...

अशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…

ओझर नाशिक जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील एक गाव. प्रत्येक गावाला एक ओळख असते, एखादी आख्यायिका असते. तशी या गावाला अनेक आख्यायिका आहेत. कोणे एकेकाळी या गावाला मल्हार ओझर म्हणून ओळखलं जायचं तर कधी तांबटांचं ओझर म्हणून. गेल्या पन्नास…
Read More...

बिहार ते बंगाल एका मराठी माणसाची जयंती साजरी होते पण आपल्याला त्याच नाव माहित नाही

महाराष्ट्रात क्रांतीची मोठी परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पेटवलेलं स्वराज्याचे स्फुल्लिंग मराठी मनामनामध्ये कायम तेवत राहिलं. शिवरायांच्या मराठी मावळ्यांनी हेच क्रांतीचे बीज देशभर पसरवलं. भारताचा स्वातंत्र्यलढा देशाच्या कानाकोपऱ्यात…
Read More...

जीवावर बेतणारा हल्ला झाला तरीही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..

शंकरराव चव्हाण. महाराष्ट्रातील जल क्रांतीचे जनक. विकासाचे व्हिजन आणि शिस्तप्रिय वर्तन यांचा वस्तुपाठच. राजकारणातील व्यासपीठावर दूरदृष्टी बाळगणारा नेता म्हणून त्यांचा उल्लेख करावाच लागतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नंतर केंद्रीय मंत्री…
Read More...

पुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू शकतो

महाराष्ट्रात जन्मला येऊन आपल्या राज्याविषयी किंवा भारताविषयी इत्यंभूत कितीक सांगता येईल? किती सविस्तर? इथल्या एकूण सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक गोष्टींवर बोलताना भविष्याचा अंदाज घेत बोलण्यात भल्याभल्यांची बोबडी वळते. पण एक माणूस…
Read More...

७०० रु. पगार असलेल्या मास्तरला १५ मिनटात १५ एकर जागा मिळाली, अन् MIT चं साम्राज्य उभारलं

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. डॉ. विश्वनाथ कराड हे पुण्यातील ख्यातनाम सरकारी इंजिनियरिंग कॉलेज सीओईपी कॉलेजमध्ये एक लोकप्रिय प्रोफेसर होते. शिक्षकांच्या घरी बऱ्याचदा विद्यार्थ्यांचे पालक आमच्या मुलाला समजवा असं सांगायला येत असतात त्या…
Read More...

कित्येक सत्ता आल्या मात्र तब्बल सहाशे वर्षे महाराष्ट्रातले हे संस्थान टिकून राहिलं..

भारताच्या इतिहासात अनेक राजघराण्यांनी आपली सत्ता स्थापन केली मात्र सर्वात जास्त काळ बहुजनांचे राज्य असलेली सलग चालत आलेली मोठी परंपरा असणारे एकमेव संस्थान म्हणजे, पालघर जिल्ह्याच्या उत्तर पूर्वेला चहूबाजूने घनदाट जंगलाने वेढलेल्या उंच…
Read More...

राणेंना हलक्यात घेऊ नका, एकट्या राणेंनी त्या दिवशी विलासरावांच सरकार पाडलच होतं पण..

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल तुफान फडकेबाजी केली. यामध्ये त्यांच्या रडारवर प्रमुख पक्ष होता तो भाजपा, बोलता बोलता त्यांनी नारायण राणेंवर देखील टिका केली. याला प्रत्युउत्तर म्हणून नारायण राणे आज मैदानात आले आणि जोरदार…
Read More...

लोकं हेलिकॉप्टरची वाट बघत होती आणि इकडे मुख्यमंत्री तोंडात पाईप धरून स्कुटरवर आले

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला संपूर्ण देशात मानाचं स्थान असते. कित्येकजण या पदावर बसण्यासाठी तळमळत असतात. मात्र या खुर्चीवर तब्बल १२ वर्षे बसण्याचा विक्रम केला वसंतराव नाईक यांनीच. इतका प्रदीर्घ काळ त्या आधी तर सोडाच, परंतु त्यानंतर…
Read More...