Browsing Category
सिंहासन
पाकिस्तानी अधिकाऱ्यांमुळे अपहरण करण्यात आलेल्या ६६ भारतीयांचा जीव वाचला होता…!!!
१० सप्टेबर १९७६.
आणीबाणीचा काळ. सकाळचे साधारणतः साडेसात वाजले असतील. ‘इंडियन एअरलाईन्स’च्या बोईंग ७३७ या विमानाने दिल्लीतील पालम विमानतळावरून ६६ प्रवाशांना घेऊन जयपूरच्या दिशेने उड्डाण केलं होतं. जयपूरहून विमान आपल्या इप्सित स्थळी म्हणजे…
Read More...
Read More...
भुजबळांचं दुसरं वेषांतर
भुजबळ वेषांतर करण्यात तरबेज आहेत. बेळगावमध्ये बंदी असतानासुद्धा ते वेषांतर करून शिरले होते हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. फरक एवढाच आहे की तेंव्हा भुजबळांच्या वेषांतराचं कौतुक झालं होतं. प्रश्न महाराष्ट्राचा होता. जिव्हाळ्याचा…
Read More...
Read More...
भाजपने काश्मीरच्या सत्तेला लाथ या दोन अधिकाऱ्यांच्या जीवावर मारली ?
"जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाया आत्ता अधिक कठोरपणे करण्यात येतील."
चार वर्ष पीडीपी बरोबर संसार केल्यानंतर भाजपला सुचलेलं हे 'शहा'णपन. आत्ता भाजप वर्षाभराच्या अंतरात काश्मीरमध्ये काय करुन दाखवणार आहे. त्यावर २०१९ च्या…
Read More...
Read More...
इंदिरा गांधींनी आणीबाणी का लागू केली होती..?
२६ जून १९७५.
“बंधू आणि भगिनींनो राष्ट्रपतींनी देशात आणीबाणी लावल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे काळजी करण्याचं काही कारण नाही”
देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रेडीओवरून देशवासियांना संबोधित करून देशात आणीबाणी लावली गेली…
Read More...
Read More...
भारताची गुप्तचर संघटना ‘RAW’ चा जन्म या एकाच व्यक्तीच्या विश्वासातून झाला होता…!!!
भारतीय गुप्तचर संस्था आणि या संस्थेसाठी काम करणारे गुप्तहेर अधिकारी यांच्या आयुष्यावरील अनेक चित्रपटांची निर्मिती बॉलीवूडमध्ये झालेली आहे. नुकताच येऊन गेलेला ‘राझी’ असेल किंवा काही दिवसांपूर्वीचा ‘एक था टायगर’ असेल असे कितीतरी उदाहरणे…
Read More...
Read More...
किर्लोस्करवाडी खऱ्या अर्थानं भारताची मेक इन इंडिया होती.
शेतकऱ्यांची तिसरी पिढी. सहकारातून शिकली. साहेब झाली. काही पुण्या मुंबईला गेली. तर काही गावात राहिली. तिथच साहेब झाली. गावात असणाऱ्या MNC कंपनीत गलेलठ्ठ पगारावर काम करू लागली. आईबाप आणि शेतीचं जमवत आपल्याच मातीत राहून मोठ्या हूद्यावर गेली.…
Read More...
Read More...
राहुल गांधी ४८ ! शिवसेना ५२ !
१९ जून. प्रबोधनकार ठाकरे यांनी आपला बाळ महाराष्ट्राला देत आहे असं सांगितलं त्याला ५२ वर्ष झाली. याच दिवशी राजीव आणि सोनिया गांधी यांचं बाळ आता ४८ वर्षाचं झालंय. बाळासाहेब आपल्यात नाहीत. शिवसेना आहे. सेनेच्या वागण्यावरून विरोधी पक्षात आहे का…
Read More...
Read More...
केजरीवालांच्या आंदोलनाच्या निमित्ताने दिल्लीत तिसरी आघाडी आकारास येतेय का..?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपले ३ मंत्री मनीष शिसोदिया, सत्येंद्र जैन आणि गोपाल राय यांच्यासह गेल्या ७ दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या घरात आंदोलनास बसलेले आहेत. बैजल यांच्याकडे आपल्या काही मागण्या…
Read More...
Read More...
इंदिरा गांधीचं राष्ट्रपती होण्याचं स्वप्न अपुर्ण का राहिलं…?
भारतीय राजकारणात 'न झालेले पंतप्रधान' ही कन्सेप्ट बऱ्यापैकी प्रचलित आहे. अनेक दिग्गज राजकारणी जे पंतप्रधान होऊ इच्छित होते परंतु वेगवेगळ्या राजकीय परिस्थितीमुळे ज्यांना देशाचं पंतप्रधानपद भूषविता आलं नाही अशा नेत्यांबद्दल वापरली जाणारी ही…
Read More...
Read More...
नेमका तोच क्षण जो रोझेन्थाल या छायाचित्रकाराने टिपला आणि इतिहासात अमर करून टाकला.
हा फोटो आपण पूर्वीच पाहिलाय. प्रत्येक वर्षी स्वातंत्र्यदिनाला तो व्हाट्सएप्प आणि फेसबुक वर शेअर होत असतो. किंबहुना सर्वच देशांमध्ये असा तो विशिष्ट दिवशी झेंडे बदलून फिरत असतो, तो फोटो तसाच काळजाला भिडणारा आहे. सहा तरुण एका पर्वताच्या टोकावर…
Read More...
Read More...