Browsing Category

सिंहासन

ते जावूदे, अजय सिंह बिश्टचे ‘योगी आदित्यनाथ’ कसे झाले ते वाचा !

अलाहाबादचं प्रयागराज. कस आहे राजकारणात आत्तापर्यन्त सर्वात चर्चेला गेलेला विषय असेल नामांतराचा. मग ते मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा असो की औंरगाबादचं संभाजीनगर करण्याचे मुद्दे असोत. उस्मानाबादच धाराशीव, एल्फिस्टनच प्रभादेवी, इस्लामपूरच…
Read More...

गांधीजींच्या या शब्दांनी पाकिस्तानी गांधींना रडू कोसळलं होतं….!!!

‘फाळणी’ ही भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या इतिहासातील सर्वात कटू आठवणीपैकी एक असणारी घटना. बॅरीस्टर मोहम्मद अली जिन्ना ज्यावेळी मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी करत होते, त्याचवेळी एक मुस्लीम नेता ठामपणे फाळणीच्या विरोधात…
Read More...

राजकारणातील निवृत्तीच्या ८ वर्षानंतर हा नेता देशाचा राष्ट्रपती म्हणून बिनविरोध निवडून आला…!!!

देशाच्या राष्ट्रपतीपदी सामान्यतः सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराचीच निवड होते कारण राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठी आवश्यक असणारं समर्थन जमा करणं सत्ताधारी पक्षाला सहज शक्य होतं. असं असलं तरी राष्ट्रपतीपदाची निवडणूक सर्वसंमतीने…
Read More...

नेमकं कशासाठी, शरद जोशींनी देशातील एकमेव सीतेच्या मंदिराच्या जिर्णोद्वाराची जबाबदारी घेतली होती.

मंदिर वहीं बनाऐंगे चा नारा भारतीय जनता पक्षाने आपल्या २०१४ च्या जाहिरनाम्यात देखील दिला होता. रामाचं मंदिर बांधणं सध्याचा सर्वात मोठ्ठा राजकिय प्रश्न असावा. असो, पण तुम्हाला माहित आहे का भारतात सीतेचं देखील मंदिर आहे. तस रामाच्या मंदिरात…
Read More...

बीडच्या काकू

केशरकाकू क्षीरसागर बीडच्या राजकारणात चमत्कार होत्या. ज्याकाळात बायकांना घराबाहेर कसं पडायचं हा प्रश्न होता त्याकाळात काकू विधानसभेवर निवडून गेल्या. मूळच्या कर्नाटकच्या विजापूरमध्ये माहेर असणाऱ्या केशरकाकू सोनाजीराव क्षीरसागर…
Read More...

अविश्वास प्रस्तावावर या ‘एका’ माणसाच्या ‘एका’ मतानं, वाजपेयींचं सरकार पडलं होतं…!!!

मणिपूरच्या मुद्द्यावरून संसदेत विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. हा अविश्वास प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांनी पटलावर घेतलाय. याआधी २०१८ मध्ये मोदी सरकारविरोधात पहिला आणि आत्ता हा दुसरा अविश्वास प्रस्ताव आहे. संसदेच्या इतिहासात…
Read More...

हसतमुख शोकांतिका.

शरद पवार बोलत होते. विलासराव देशमुख यांच्याबद्दल. गडचिरोलीमधला किस्सा सांगत होते. एका तरुणाला मदत आवश्यक होती. नियमात बसत नव्हती. विलासराव मुख्यमंत्री होते तेंव्हाची गोष्ट. पण त्या तरुणाची केस अर्जंट होती. नियमात बसत नसताना विलासरावांनी…
Read More...

कलरफुल माणसाची कलरफुल गोष्ट – “वसंतराव साठे”.

आज आपण जेव्हा घरामध्ये LCD आणि LED बाबत चर्चा करत असतो तेव्हा आपणाला हे पटणं देखील अवघड होवून जाईल की भारतात रंगीत टिव्ही आणण्यासाठी एक मराठी नेता रात्रदिवस राबत होता. माहिती व नभोवाणी मंत्रालयाचा कारभार पाहत हा व्यक्ती विरोध करणाऱ्या संघ,…
Read More...

कथा आश्रमशाळेच्या जन्माची !!!! 

पंडित नेहरू एकदा ओरिसाच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी जे अनुभवलं त्यातून भारतात आश्रमशाळा उभा करण्यास मदत झाली. -   ओरिसाचे पहिले मुख्यमंत्री नभकृष्ण चौधरी हे सर्वोदयी विचारांचे नेते म्हणून ओळखले जातात. महात्मा गांधीच्या विचारांतून…
Read More...

जेव्हा कारगील युद्धात दिलीप कुमार मध्यस्थी करतात.

१९९९ सालच्या मे महिन्यात भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध ताणले गेले होते कारण पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केली होती. पाकिस्तानच्या कारगिलमधील घुसखोरीमुळे भारताला आणि तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना जबरदस्त धक्का बसला…
Read More...