JNU स्थापन करणाऱ्या इंदिराजींना विद्यार्थ्यांनी आंदोलन करून राजीनामा द्यायला लावला.
इथे विद्यार्थी बेधडकपणे अनेकदा आंदोलने करतात. त्यांच्या सामाजिक राजकीय बाजूची जडणघडण तिथे होते. त्यामुळे जेएनयू अनेक अर्थांनी देशाचा आरसा आहे.
जेएनयुची सुरवातही खूप इंटरेस्टिंग होती.
त्यामुळे इंदिराजींनी पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या जन्मदिवशी म्हणजेच १४ नोव्हेंबर रोजी दिल्लीत जेएनयूूची मुहुर्तमेढ रोवली. इथून पुढं सुरू झाला जेएनयू विद्यापीठाचा प्रवास.
जनतेच्या संतापाची अखेर इंदिरा गांधीना जाणीव झाली. त्यांनी आणिबाणी मागे घेतली. देशात निवडणुका झाल्या. त्यात कॉंग्रेसचा आणि इंदिरा गांधींचा मोठा पराभव झाला.
त्यांनां ही गोष्ट आवडली नाही पण दुसऱ्याच दिवशी जेएनयुच्या कुलपती पदाचा राजीनामा दिला.
जेएनयु विद्यापीठाला आज 50 वर्ष पुर्ण झालीत. या 50 वर्षाच्या काळात जेएनयुने अनेक नामांकित आणि कर्तबगार माणसं घडवली.
राजकीय वाद विवाद जेएनयूच्या रोजच्या आयुष्याचा भाग होता. मात्र बाहेरच्या जगाकडून त्यावर प्रतिक्रीया दिली जात नव्हती.
- अब्दुल सलामांना नोबेल मिळाल्यानंतर ते पाकिस्तानातून भारतात डोकं टेकवण्यासाठी आले.
- जेएनयुवाल्या अभिजित बॅनर्जी यांना यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय.
- इंदिरा गांधींनी आणीबाणी का लागू केली होती..?