भारतातली सर्वात पहिली मारुती कार आत्ता कुठे आहे माहित आहे का ?

मारुती ८००. भारतातली पहिली हॅचबॅक कार. मध्यमवर्गाचं स्वतःच्या कारचं स्वप्न या मारुतीमुळे प्रत्यक्षात आलं होतं. दोनचाकीवर बसून जाणारं चौकोनी कुटुंब आपल्या पाहुण्यांच्या घरी ऐटीत मारुती मधून जाऊ लागलं. आजही अनेकांच्या दारात आपण घेतलेली पहिली…
Read More...

संरक्षणमंत्रीपदाची शपथ घेऊ नये म्हणून पटनाईक यशवंतरावांना दिल्लीत गंडवत होते पण शेवटी….

बनवाबनवी, गंडवागंडवी आणि लयच आपल्या गावठी भाषेत सांगायचं झालं तर, या बोटाचा थुक्का त्या बोटाला लावणारी माणसं राजकारणात लय आहेत. ज्याला हे जमत नाय त्याने राजकारण करू नये असा सल्ला दिला जातो. काही लोक म्हणतात, की हे सगळे प्रकार आत्ताच्या…
Read More...

अन् त्या घटननेनंतर शरद पवार दाढीवाल्यांना उमेदवारी देणं टाळू लागले..

राजकारणात आणि समाजकारणात दाढीवाल्यांचा नाद करु नये. आत्ता हे कोण म्हणतं आम्ही सांगू शकत नाही, पण हे म्हणणारा निश्चितच दाढीवाला असणार हे फिक्स. कारण एक दाढीवालाच इतका डिपमध्ये अभ्यास करुन असली वाक्य सांगू शकतो.  आत्ता दाढीवाले आणि शरद पवार…
Read More...

शिवसेना B, त्यानंतर शिवसेना C : भुजबळांनी पक्षांतर करून अशा प्रकारे वाचवली होती आमदारकी.. 

पक्षनेते पदावरून एकनाथ शिंदे यांना काढण्यात आलं. आत्ता विधानसभा अध्यक्ष निवड व बहुमत चाचणी होणार आहे. यामध्ये पक्षाचा व्हिप जारी करण्यात आला आहे. साहजिक मुद्दा येतोय तो एकनाथ शिंदे नेमका काय मार्ग काढणार..  कारण शिंदे गटाने अजूनही…
Read More...

अमित शहांनी १५ वेळा फोन केला पण त्यांनी उचलला नाही, नंतर कळलं त्यांना उपमुख्यमंत्री करणार होते.

अमित शहांचा फोन येतो आणि चक्र फिरतात. पण अमित शहांचा फोन न उचलणं हि कल्पनाच आपल्या लोकशाहीप्रधान देशात करणं शक्य नाही. पण भारतीय जनता पक्षाचा असा एक नेता आहे ज्यानं असा दिव्य पराक्रम करत एक दोन वेळा नव्हे तर तब्बल १५ वेळा सलग आलेला अमित…
Read More...

बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री कसे झाले हे कोडं लोकांना अजून सोडवता आलेलं नाही..

सोलापूरचे तुळशीदास जाधव म्हणजे स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य व्यक्तिमत्व. गोऱ्या सैनिकांपुढे गोळ्या घाला पण डोक्यावरची गांधी टोपी काढणार नाही अशी गर्जना करणारा हा धाडसी नेता. १९४२ सालच्या गांधीजीनी पुकारलेल्या छोडो भारत आंदोलनात…
Read More...

धर्मवीर आनंद दिघे यांना एकनाथ शिंदे एवढं का मानतात?

महाराष्ट्राचे ३० वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेत आहेत. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. आठवड्याभरापासून चालू असलेलं बंड, उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा हा प्रवास शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर…
Read More...

माजी मुख्यमंत्री बहुमत सिद्ध करायला राजभवनात गेले अन् राज्यपालांना मुस्काड लावून आले…

सालं होतं 1982. हरियाणामध्ये 90 जागेसाठी विधानसभा निवडणुक झाली होती. कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. काँग्रेस पक्षाला 35 जागा, लोकदल पक्षाला 31 आणि लोकदलासोबत युती केलेल्या भाजप पक्षाला 6 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे राज्यात…
Read More...

सत्तेत परत येण्यासाठी फडणवीसांनी केलेला “मिर्ची बगळामुखी यज्ञ” हा काय प्रकार होता..?

पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांचे Checkmet : How the BJP Won and Lost Maharastra हे पुस्तक राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याचा घटनाक्रम सांगते. महाविकास आघाडीचा सत्ताकार्यक्रम कसा ठरला. देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी…
Read More...

महाराजांनी हात उचलला, इंदिराजींनी हाताच चिन्ह घेतलं. भाजपनं कमळ घेतलं कारण…

चिन्ह लय महत्वाच असतय. ज्यांना लिहता वाचता येत नाही अशा लोकांची संख्या आजही भारतात खूप मोठ्ठी आहे. त्यांना लक्षात यावं म्हणून मतदाराच्या नावापुढे चिन्ह असतं. बऱ्याचदा फक्त चिन्ह पाहूनच मतदान होतं. लिहता वाचता येणाऱ्यांसाठी सुद्धा चिन्ह…
Read More...