Browsing Tag

इंदिरा गांधी

मेहमूदने राजीव गांधींच्या हातावर पाच हजार रुपये टेकवले..

मेहमूद आठवतोय का? कॉमेडीचा पहिला सुपरस्टार. मेहमूद नसेल तर पिक्चर फ्लॉप असं गणित फिल्म डिस्ट्रीब्यूटरच असायचं. त्याकाळात त्याचा शब्द पिक्चरच्या हिरोपेक्षा वजनदार होता असा हा मेहमूद. आपल्याला मेहमूद आठवतो तो अंदाज अपना अपना मधला कास्टिंग…
Read More...

हिंदी आणि इंग्रजी येत नव्हती म्हणून त्यांनी देशाचं पंतप्रधानपद नाकारलं !

तीन वेळा तामिळनाडूचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले आणि पुढे काँग्रेसचे अध्यक्ष बनलेले के.कामराज हे स्वातंत्र्य भारतातल्या राजकीय पटलावरील सर्वात पहिले ‘किंगमेकर’ समजले जातात. त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात देशाला २ पंतप्रधान दिले आणि एक वेळा तर…
Read More...

कराराच्या वेळी इंदिराजींना सावध करायला अटलजी शिमल्याला गेले होते !

१९७१ सालच्या बांगलादेशच्या निर्मितीनंतरच्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान झालेला ‘शिमला करार’ हा भारताच्या राजकीय इतिहासात युद्धातील विजयानंतर तहामध्ये झालेल्या पराभवाचं उत्तम उदाहरण समजला जातो. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी…
Read More...

त्यांच्या मृत्यूची अफवा पसरली अन ‘संसदेने’ जिवंतपणीच श्रद्धांजली वाहण्याचा पराक्रम…

व्हाट्सअप, फेसबूकवर एक बातमी पसरू लागली, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन. आता त्यांचं खरंच निधन झालं आहे का याची शहानिशा न करता लोकांनी मेसेज फॉरवर्ड करायला सुरुवात केली, फेसबुक वीरांनी पोस्ट लिहिल्या. अगदी मोठमोठे नेते,…
Read More...

इतिहासातले असे मोदी, ज्यांनी भर संसदेत CIA चा एजंट असल्याची कबुली दिली होती.

भारतीय राजकारणातल्या सर्वोत्तम ह्युमर असलेल्या राजकीय नेत्यांमधलं सर्वात महत्वपूर्ण नाव म्हणून पिलू मोदींचा उल्लेख केला तर ते अतिशयोक्ती ठरत नाही. आपल्याकडे असलेली कमालीची विनोदबुद्धी आणि हजरजबाबीपणा या दोन गोष्टींच्या आधारे पिलू मोदी जिथे…
Read More...

जेव्हा रामनाथ गोएंका आपली ‘गर्लफ्रेंड’ इंदिरा गांधींकडे स्नेहभोजन करायला गेले !

रामनाथ गोएंका. ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाचे संस्थापक आणि मालक. भारताच्या पत्रकारितेच्या इतिहासात निर्भीड पत्रकारितेचा विषय जेव्हा कधी निघतो, तेव्हा रामनाथ गोएंका यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागतं. २२ एप्रिल १९०४ रोजी बिहारमधील दरभंगा…
Read More...

न्यायालयाच्या सन्मानार्थ खुद्द देशाचे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयासमोर हजर झाले होते !

साल १९७०. वराह व्यंकट गिरी हे देशाच्या राष्ट्रपतीपदावर विराजमान होते. देशाच्या इतिहासात प्रथमच असं घडत होतं की राष्ट्रापती पदावरील विराजमान व्यक्ती एखाद्या  केसच्या संदर्भातील आपली बाजू  न्यायालयासमोर मांडण्यासाठी  सर्वोच्च…
Read More...

सुशीलकुमार की वसंत साठे, कोणी पळवला होता इंदिरा गांधींचा अस्थिकलश ?

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे १६ ऑगस्टला वृद्धापकाळाने निधन झाले. अटलजींच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांच्या अस्थिकलशांची यात्रा काढळी आहे. भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांना हे अस्थिकलश सोपवण्यात आले असून देशभरातील १००…
Read More...

आणीबाणीदरम्यान अटक केलेल्या आयपीएस अधिकाऱ्याने कुलदीप नायर यांचे पाय धरले होते !

कुलदीप नायर हे देशाच्या  घडण्या-बिघडण्याच्या मोठ्या काळाचे साक्षीदार होते. पत्रकार म्हणून देशाच्या इतिहासातील अनेक  महत्वाच्या घटना आणि घडामोडी त्यांनी कव्हर केल्या होत्या. आणीबाणीच्या काळात जेव्हा वृत्तपत्र स्वातंत्र्याचा गळा घोटला गेला…
Read More...

मायलेकराच्या भांडणात झाला होता अटलजींचा पराभव !

१९८४ सालची लोकसभा निवडणूक अनेक अर्थाने महत्वाची होती. नुकतीच दहशतवाद्यांकडून इंदिरा गांधीची हत्या झाली होती. नव्या शतकाच्या तोंडावर  देशाचं राजकारण बदलण्याचं स्वप्न दाखवणाऱ्या राजीव गांधींच्या हातात काँग्रेसची सूत्र आली होती. इंदिराजींच्या…
Read More...