Browsing Tag

इंदिरा गांधी

महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्यांचा साखरपुडा येरवडा जेलमध्ये झाला होता !

महाराष्ट्रासारख्या राज्याला लाभलेले मुख्यमंत्री हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. राज्यातील जातीची समिकरणं बाजूला सारत अल्पसंख्याक समाजाचे असणारे वसंतराव नाईक असो की विदर्भाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मान मिळालेले मारुतराव…
Read More...

इंदिरा गांधीना पाकने पाठवलेल्या आंब्याच्या पेटीमुळे भारत-पाक मध्ये राडा झाला होता.

भारत पाकिस्तानमध्ये सध्या तणावाच वातावरण आहे. म्हणजे हे वातावरण शांत होण्यास सुरवात झाली आहे अस सध्या म्हणायला हरकत नाही, पण भारत पाकिस्तान म्हणलं की कधीही काहीही होवू शकतं. आत्ता हा विषय देखील तसाच म्हणजे एक आंब्याची पेटी भारत…
Read More...

कापड गिरण्यांनी गजबजणार गिरणगाव, डॉक्टरांच्या एका हाकेवर शांत व्हायला लागलं..

मुंबईतील कामगार वर्ग त्यांना ‘डॉक्टर साहेब’ म्हणून बोलवायचा. व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या त्यांचं घाटकोपर परिसरातील पंतनगर येथे त्याचं क्लिनिक होतं. जिथं ते कामगारांवर उपचार करायचे. अनेकवेळा तर गोर-गरीब कामगारांवर मोफतच उपचार करायचे.…
Read More...

मुख्यमंत्री पद गेल्यावर ते म्हणाले, “माझ्या नावाच्या मागे कायमचं माजी मुख्यमंत्री तरी लागलं…

निवडणूक झाली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार हा दरवेळी उत्सुकतेचा विषय असतो. पण नेहमी शर्यतीत असलेल्या नावापैकी एक नाव निवडले जाते. फार मोठा धक्का बसत नाही. बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ही मात्र आजवर सर्वात जास्त…
Read More...

पत्रकार परिषदांच काय घेवून बसलात, या पंतप्रधानांना तर “लोकसभेला देखील सामोर जाता आलं…

कोणते पंतप्रधान कोणत्या गोष्टीला सामोरे गेले, कोणत्या पंतप्रधानांची किती इंचाची छाती आहे. हा सध्या देशाच्या राजकारणातला सर्वात हॉट टॉपीक आहे. प्रधानसेवक नरेंद्र मोदी हे पत्रकारपरिषदांना सामोरे जात नाहीत हे मात्र सत्य. पण याहून हॉट टॉपीक…
Read More...

प्रामाणिक पाकिस्तानी पत्रकार, याच्यामुळे १९७१ चं युद्ध आपण जिंकू शकलो.

१५ ऑगस्ट १९४७साली भारत स्वतंत्र झाला. पण आपल्याला आपला देश तुकड्यात मिळाला. इंग्रजांनी जाता जाता धार्मिक तत्वावर भारताची फाळणी केली . भारताच्या पश्चिमेला पंजाब, सिंध,बलुचिस्तान आणि पूर्वेला बंगालचा काही भाग असा मुस्लीम बहुल प्रदेश पाकिस्तान…
Read More...

संजय गांधींच्या ‘सेक्युलर’ लग्नाची गोष्ट, ज्याची संपूर्ण देशभरात चर्चा झाली !

२८ जुलै १९७४. मेनका आनंद नावाच्या १७ वर्षीय मॉडेलने ‘बॉम्बे डाईंग’साठी केलेल्या ‘बोल्ड’ जाहिरातीचे दिल्लीतील रस्त्यावरील नागरिकांचे लक्ष वेधून घेणारे होर्डींग्ज एका रात्रीत गायब झाले होते. असं सांगण्यात येतं की होर्डींग्ज थेट…
Read More...

दिल्लीमधले सगळे पुरुष तिला बघितल्यावर थरथर कापायचे.

रुक्साना सुलतान, प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंगची ती आई. पण एके काळी अख्ख्या दिल्लीमध्ये तिचा टेरर होता.  अतिशय सुंदर पण तितकीच बेदरकर फटकळ अशा रुक्सानाचा शिविंदर सिंह या शीख जनरलशी घटस्फोट झाला होता. आपली मुलगी अमृता सिंगला घेऊन ती एकटीच…
Read More...

जॉर्ज फर्नांडीस यांनी देशभरात बॉम्बस्फोट घडविण्याची योजना आखली होती !

२५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधींनी देशावर लादलेली आणीबाणी ही भारताच्या आजवरच्या लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळीकुट्ट घटना. जून १९७५ ते मार्च १९७७ दरम्यानच्या २१ महिन्यांच्या काळात देशात आणीबाणी लागू होती. देशाची संपूर्ण सत्ता अनियंत्रितपणे…
Read More...

आणि, हत्तीवर बसून इंदिरा बाई पुन्हा राजकारणात आल्या.

‘सिंहासन खाली करो, के जनता आती है’ लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात घोषणा दिली होती. सारी जनता इंदिरा गांधींच्या विरोधात उभा ठाकली होती. देशात इतिहास रचला जाईल अस वातावरण होतं आणि झालं…
Read More...