Browsing Category
सिंहासन
महाराष्ट्राच्या इतिहासात एका विधेयकासाठी विधानसभा चक्क पहाटे ५ वाजेपर्यंत चालली होती…
रामभाऊ म्हाळगी म्हणजे महाराष्ट्रात संघाची विचारसरणी रुजवण्यात सिंहाचा वाटा असणारा माणूस. पुढे संघाच्या विचारधारेतून जनसंघाची स्थापना झाल्यावर त्या पक्षाकडून विधानसभेत निवडून जाणारे ते पहिले आमदार म्हणून देखील त्यांना ओळखलं जात. पुढे जनसंघचे…
Read More...
Read More...
या राजाने ब्रिटीशांना सलाम ठोकण्याची पद्धत बंद केली…
तुमच्या घरात एखादा अन्याय होत असेल तर तुम्ही काय कराल..?
कदाचित तुम्हाला त्यात चुक अशी काहीच वाटणार नाही, कदाचित तुम्ही शांत बसाल, कदाचित कुटूंबातील व्यक्तींना समजून सांगण्याचा प्रयत्न कराल, अतीच वाटत असेल तर पोलीस केस कराल..
या…
Read More...
Read More...
अमेरिकेला महामंदीतून बाहेर काढणाऱ्या माणसामुळे भारताच्या स्टेट बँकेची स्थापना झाली.
स्टेट बँक ऑफ इंडिया. नाव काढलं तरी लोक बोटं मोडायला सुरु करतात, तिथली गर्दी, कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या वेळा, चार तास थांबावं लागणे, आता सुरू असलेल्या ४ दिवसांच्या सलग सुट्ट्या वगैरे वगैरे मिमचे विषय बनले आहेत.
पण एक मात्र खरं आपण कितीही…
Read More...
Read More...
‘संस्था बंद करू नका, मी चालवायला तयार आहे’ म्हणतं त्यांनी मराठी अधिकाऱ्यांची फौज उभी…
स्पर्धा परीक्षा पास होणं हे अनेक मुलांनी आपल्या मनाशी बाळगलेलं स्वप्न, आणि पुणे म्हणजे त्या स्वप्नांना पूर्ण करणाऱ्यांची राजधानी. कधी काळी सामाजिक क्रांतीच केंद्र असलेलं पुणे अलीकडे स्पर्धा परीक्षांसाठीच केंद्र बनलं आहे. अभ्यास करायचा पोस्ट…
Read More...
Read More...
डोकं फुटलेल्या ममतांना उपचारासाठी अमेरिकेला पाठवण्याची तयारी राजीव गांधींनी केली होती ..
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचं वातावरण चांगलचं तापलयं. भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या बाजूनं प्रचाराचा धुरळा उडत आहे. आरोप - प्रत्यारोपांच्या राजकारण सुरु असताना अचानक नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींवर हल्ला झाल्याची बातमी आली.…
Read More...
Read More...
स्वकर्तृत्वावर निर्माण झालेली ही मराठ्यांची श्रीमंती….
साऱ्या भारतभर आपली सत्ता प्रस्थापित करणाऱ्या मराठ्यांनी 19 व्या शतकात अतिशय भव्य अशा वास्तूंची निर्मिती केली. त्यांचे भव्यपण एवढे भावणारे होते की त्यासमोर लाल किल्लासुद्धा फिका पडला. उत्तरेतील मराठा साम्राज्याचे बुरुज म्हणजे शिंदे, होळकर,…
Read More...
Read More...
दारूच्या दुकानाचं लायसन्स काढण्यासाठीची प्रोसिजर अशी असते..
पुर्वी एक काळ होता जेव्हा 'आमचं दारुचं दुकान' आहे म्हणून चार चौघात सांगायला लाजायची. पण मध्यंतरी राजस्थानातील एक बातमी आली, आणि हे आता असं काहीच राहिलेलं नसून सगळे दिवसं बदलले असल्याचा साक्षात्कार जगाला झाला.
ती बातमी अशी होती की,…
Read More...
Read More...
गिरणी कामगारांवर गोळी चालवणार नाही म्हणत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याने राजीनामा दिला होता.
एकोणीशे साठच दशक. मराठी माणसाने भांडून आपल्या हक्काच्या मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती केली होती. यशवंतराव चव्हाणांनी सहकारातून राज्याच्या विकासाचा पाया रचला होता. राज्याचं चित्र झपाट्याने बदलू लागलं होतं.
मुंबई वेगाने वाढत…
Read More...
Read More...
शंभू महाराजांच्या मृत्यूचा बदला घेऊन दिल्लीवर सत्ता प्रस्थापित करणारे छत्रपती शाहू महाराज
अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत साम्राज्याचा विस्तार करणारे थोरले शाहू महाराज म्हणजे मराठ्यांचे सर्वात ताकदवान छत्रपती. इसवी सन 1719 मध्ये मराठ्यांच्या छत्रपतींनी दिल्लीवर स्वारी करायचे ठरवले. मुघलांच्या कैदेत असलेल्या आपल्या मातोश्रींना,…
Read More...
Read More...