Browsing Category

सिंहासन

विखे पाटलांच्या एका मतामुळे यशवंतरावांचं विरोधी पक्ष नेतेपद हुकलं…

१९७७ ची निवडणूक. आणीबाणीच्या मुद्द्यावर लढलेली निवडणूक. कॉग्रेसविषयी लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसचं पक्षचिन्ह होतं गाय-वासरू. पण विरोधकांनी त्याला इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्याशी जोडतं, प्रचाराचा…
Read More...

दामोदर नदीला बंगालचा शाप म्हणून ओळखलं जायचं. बाबासाहेबांमुळे तिचं वरदानात रूपांतर झालं..

नद्यांना आपल्या संस्कृतीमध्ये माता आणि देवीची उपमा दिली आहे. कृषिप्रधान संस्कृतीमध्ये आपलं सगळं जगणं या नदीशी निगडित असत. नदीची पूजा करण्यापासून ओटी भरून तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. मात्र एक नदी अशी आहे जिला माता नाही तर…
Read More...

रावसाहेब दानवेंना पहिल्यांदा आमदार करण्यासाठी शरद पवार प्रचाराला आले होते…

२०१९ चा लोकसभेचा निकाल जाहिर झाला होता. रावसाहेब दानवे नेहमीप्रमाणे निवडून आले होते. मताधिक्य बघितलं तर ते डोळे पांढर करणारं होतं. कॉंग्रेसच्या विलास औताडेंना तब्बल ३ लाख ३२ हजारांच्या मताधिक्यांनं पराभूत करत दानवेंनी सलग पाचव्यांदा…
Read More...

विधानसभा अध्यक्षांच्या एका निर्णयाचं महत्व काय असते ते भुजबळांना विचारा…

छगन भुजबळ यांना शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखलं जायचं. एका भाजी विक्रेत्याचा हा मुलगा, मराठी माणसाच्या प्रश्नावरून बाळासाहेबांकडे ओढला गेला आणि शिवसैनिक झाला. आक्रमकता पाहून बाळासाहेबांनी त्याला पहिल्या फळीत घेतलं. शिवसेनेच्या…
Read More...

म्हणून मोदी सगळं विकतील पण पोस्ट विकू शकणार नाहीत… 

हेडलाईन वाचून तुमच्या मनात आलं असेल कशाला आयड्या देतात. पोस्ट पण विकून टाकतील. पण काय करायचं, बोलभिडूच्या एका वाचक भिडूला हा प्रश्न पडला. पोस्टाचं खाजगीकरण का करत नसतील. परवाच मोदींनी १०० कंपन्या खाजगी करणार असल्याचं सांगितलय पण यात…
Read More...

आझाद यांच्या आईला शेणकूट विकायची वेळ आलेली, मराठी क्रांतिकारकाने त्यांचा सांभाळ केला

२७ फेब्रुवारी १९३१, अलाहाबादचे आल्फ्रेड पार्क उद्यान. चंद्रशेखर आझाद आपल्या एका साथीदाराबरोबर एका मित्राची वाट पहात होते. पण दुर्दैवाने तो मित्र पोलिसांचा खबरी निघाला. अख्ख्या त्या उद्यानाला इंग्रज पोलिसांनी वेढा घातला होता. आता काय करायचे…
Read More...

‘पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन’ सिनेमा आणि ‘मराठा आरमार’ यामध्ये “हे”…

'समुद्रावरील शिवाजी' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कान्होजी आंग्रेंचा दबदबा साऱ्या जगभरात पसरला होता. इंग्रजांच्या व्यापाराची उलाढाल ही तत्कालीन जगाच्या 30% होती. पण या महाबलाढ्य सत्तेला लोटांगण घालायला लावणाऱ्या कान्होजी आंग्र्यांच्या…
Read More...

राज्याचा कृषिमंत्री राजकारणातून निवृत्ती घेऊन भाषाशास्त्राच्या अभ्यासासाठी आयुष्य वाहतो..

राजकारण ही अशी नशा आहे की अगदी म्हातारपण सरलं तरी कित्येकांना खुर्ची सोडवत नाही. सत्तेच्या या खेळात निवृत्ती ही अशी नसतेच. अनेकद तर अशी परिस्थिती येते की पुढच्या पिढीचे तरुण नेते अगदी खेचून खुर्चीला चिकटलेल्या जेष्ठांना बाजूला करतात.…
Read More...

५० वर्षांपूर्वीच्या वूडलँडला टक्कर द्यायला अस्सल भारतीय ब्रँड ‘रेडचीफ’ बाजारात…

१९९० नंतरचा काळ हा नव भारताच्या निर्मितीसाठीचा सोनेरी कालखंड मानला जातो. याला १९९१ साली झालेलं जागतिकीकरणाच धोरण हे तर कारणीभूत आहेच, पण त्यासोबत नवीन तंत्रज्ञानांचा उगम, संगणक- मोबाईलचा वापर यामुळे हा काळ सुधारणेच्या दृष्टीने अधिक समृद्ध…
Read More...

पवारांना रोखण्यासाठी सोनिया गांधी प्रचारात नऊवारी नेसून उतरल्या

५ ऑगस्ट १९९९, दुपारचे साधारण दोन वाजले असतील. पुणे जिल्ह्यातील भोर येथे काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार अनंतराव थोपटे यांच्या प्रचारासाठी लाखोंची गर्दी गोळा झाली होती. पाऊसाची रिपरिप सुरु होती. ग्रामीण भागातल्या आयाबाया डोक्यावर प्लास्टिकच्या…
Read More...