संघाला २ वर्ल्ड कप जिंकून दिले, पण त्याचं योग्य श्रेय गंभीरला मिळालंच नाही !

२ एप्रिल २०११. मुंबईचं वानखेडे स्टेडीयम. महेंद्र सिंग धोनीने श्रीलंकेच्या नुवान कुलशेखराला ग्राउंडच्या बाहेर फेकलं आणि भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला. २८ वर्षांच्या विश्वविजयाचा दुष्काळ संपवत भारतीय संघाने विश्वचषकावर आपलं नाव…

मोहोम्मद कैफच्या त्या ‘कॅच’ने पाकिस्तानच्या घशातला ‘मॅच’ हिसकावला होता !

मोहोम्मद कैफ. राहुल द्रविड जर भारतीय बॅटिंग ऑर्डरची ‘वॉल’ होता, तर तेच मोहोम्मद कैफच्या फिल्डिंगच्या बाबतीतही तसंच म्हंटलेलं अतिशयोक्ती ठरत नाही. कैफच्या हातात बॉल असताना रन चोरण्याचा विचार बॅटसमन स्वप्नात देखील करू शकायचे नाहीत,…

अंदमानातील सेंटीनेली लोकांना भेटून जिवंत परतलेली महिला संशोधक !

अमेरिकन मिशनरी जॉन अॅलन चाउ यांची अंदमान निकोबार बेटावरील सेंटीनेली प्रजातीच्या आदिम संस्कृतीतील लोकांनी बाण मारून हत्या केल्याची घटना होऊन आता साधारणतः पंधरवाडा उलटलाय. असं असलं तरी स्थानिक पोलिसांना अजूनपर्यंत तरी त्यांचा मृतदेह जप्त करता…

रमेश पोवारला ‘कबीर खान’ बनता आलं नाही, म्हणून भारताला विश्वचषक गमवावा लागला !

“मला भारतीय संघासाठी विश्वचषक जिंकायचा होता, पण आपण सुवर्णसंधी गमावली” भारतीय महिला क्रिकेटच्या एकदिवसीय आणि कसोटी संघाची कर्णधार मिताली राज हिने दिलेली ही प्रतिक्रिया फक्त मितालीचीच नाही, तर भारतीय क्रिकेटमधल्या अंतर्गत राजकारणामुळे…

जगाला कॅन्सर देणारी कंपनी म्हणून “सॅमसंगचा” उल्लेख करावा लागेल..?

गेल्या आठवडाभरात एका बातमीची खूप चर्चा झाली. बातमी होती इलेक्ट्रोनिक क्षेत्रातील बडी बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या सॅमसंगने आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची मागितलेल्या माफीची आणि त्यांच्या नुकसानभरपाईसाठी तरतूद केलेल्या भल्या मोठ्या रकमेच्या…

लोहियांनी खासदार बनवलेला नेता, रेल्वेच्या फरशीवर बसून दिल्लीत पोहोचला! 

भारतीय राजकारणात एक काळ होता, जेव्हा राजकारण तत्वांसाठी केलं जायचं. त्यासाठी प्रसंगी राजकीय फायद्या-तोट्याची गणितं बाजूला ठेवली जायची. तत्वांसाठी राजकीयदृष्ट्या तोट्याचा ठरणारा कुठलाही निर्णय घेताना देखील राजकारणी कचरायचे नाहीत. तो एक वेगळा…

अंदमान निकोबारवरील सेंटीनेली लोकांना एकटं सोडणं गरजेचं आहे का..?

अमेरिकन मिशनरी जॉन अॅलन चाउ यांची अंदमान निकोबार बेटावरील सेंटीनेली प्रजातीच्या आदिम संस्कृतीतील लोकांनी बाण मारून हत्या केल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर प्रथमच या द्वीपसमुहावरील अतिशय प्राचीन अशा सेंटीनेली प्रजातीविषयीची चर्चा सुरु…

जाता-जाता मीना कुमारी ‘पाकिजा’ला नवसंजीवनी देऊन गेली !

बॉलीवूडमध्ये ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या ‘महजबीन’ उर्फ मीना कुमारीच्या आयुष्यातील सर्वोत्तम कलाकृती म्हणजे पाकिजा. या चित्रपटाने दिग्दर्शक कमाल अमरोहीला भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात अजरामर करून ठेवलं. चित्रपटाचे गाणे इतके…

जॉर्ज फर्नांडीस यांनी देशभरात बॉम्बस्फोट घडविण्याची योजना आखली होती !

२५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधींनी देशावर लादलेली आणीबाणी ही भारताच्या आजवरच्या लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळीकुट्ट घटना. जून १९७५ ते मार्च १९७७ दरम्यानच्या २१ महिन्यांच्या काळात देशात आणीबाणी लागू होती. देशाची संपूर्ण सत्ता अनियंत्रितपणे…

ते नसते तर भारत १९६५ सालचं पाकिस्तानविरुद्धचं युद्ध हरला असता !

लेफ्टनंट जनरल हरबक्ष सिंग यांची आज पुण्यतिथी. ते खऱ्या अर्थाने १९६५ सालच्या पाकिस्तानविरुद्धच्या लढाईचे नायक होते. १९६५ सालची लढाई भारताने जिंकली आणि ते युद्धाचे हिरो ठरले, पण त्याचवेळी जर या लढाईत भारताचा पराभव झाला असता तर कदाचित…