पुणेरी पाट्या लावण्याची परंपरा या भिडूने सुरू केली.

पुण्यनगरीला पाट्यांच शहर म्हणलं जातं. कमीतकमी शब्दात जास्तीतजास्त अपमान करून घेण्याची हमखास जागा म्हणजे सदाशिव पेठ पुणे. आता ही पुणेरी पाट्यांची पद्धत कोणी सुरू केली या इतिहासाबद्दल अस्सल पुणेकर वाद बराच घालतील पण पहिली फेमस पाटी कोणी…

मराठी मातीचा अभिमान असणाऱ्या खिल्लारी बैलांची पहिली पैदास औंध संस्थानात झाली होती

महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात जा तिथल्या प्रत्येक शेतकऱ्याचं एक माफक स्वप्न असतं. राहायला चांगलं घर असो वा नसो पण घराशेजारी मोठा गोठा असावा, तिथे दुधदुभत देणाऱ्या गायी म्हैशी असाव्यात. सगळ्यात महत्वाच म्हणजे दारात खिल्लारी बैलांची जोडी…

हडपसर घोरपडी कोंढवा मुंढवा ही नावे कशी पडली?

उत्तरेत मराठेशाहीचा दरारा कायम करणारे दोन महत्वाचे सरदार घराणे म्हणजे शिंदे आणि होळकर. महादजी शिंदे यांच्या पराक्रमामुळे दिल्लीवरही मराठी सत्ता प्रस्थापित होऊ शकली. पण उत्तर पेशवाईतील राजकारणामुळे हळूहळू या दोन्ही घराण्यात तंटे सुरू झाले.…

ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या राघोजी भांगरे यांच्या शौर्याचे पोवाडे आजही गायले जातात.

महाराष्ट्रातील महादेव कोळी म्हणजे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात राहणारी जमात. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना गडकिल्ले संभाळण्याची जबाबदारी देण्यात आली होती. स्वराज्यातील अनेक किल्ल्यांची शिलेदारी परंपरेने महादेव कोळी समाजातील वीरांनी…

सखाराम पंडित यांनी दिलेल्या लढ्यामुळे भारतीयांना ‘अमेरिकन नागरिकत्व’ मिळू लागलं

अमेरिकेला स्वप्नांचा देश म्हटलं जातं. आपल्यापैकी अनेकांना मनातून त्या देशात जायची इच्छा असते. अनेकांचं ते स्वप्न पूर्णही होतं. गुगलचे सीईओ सुंदर पीचई यांच्या पासून ते हॉलिवूडचे सुप्रसिध्द दिग्दर्शक एम नाईट श्यामलन यांच्यापर्यंत कित्येक…

एसटी स्टँडवर मिळणाऱ्या यळगुड दुधाने गेल्या ५० वर्षात स्वतःचा ब्रँड निर्माण केलाय.

नव्वदच्या दशकात सांगली कोल्हापूरकडचे लोक पाव्हन्यांच्याकडे निघाले की एसटी स्टँडवरच्या दुकानात ब्रेड घेतला जायचा. निळ्या कागदात गुंडाळलेला तो चेरी वाला गोड ब्रेड, दुधाची घागर तोंडाला लावून पिणाऱ्या हनुमानाच चित्र आजही डोळ्यासमोर उभं…

कोरोनामुळे बेंदूरची १०० वर्षांची परंपरा खंडित करावी लागली.

बेंदूर म्हणजे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करायचा सण. वर्षभर शेतात राबराब राबणाऱ्या बैलांच ऋण फेडण्यासाठी शेतकरी हा दिवस साजरा करतात. या सणाला कोणी बेंदूर तर कोणी बैलपोळा म्हणतात. सर्वत्र आपापल्या शेतीच्या कामांनुसार वेगवेगळ्या दिवशी हा सण…

इंग्रजांच्या विरोधातील पहिलं स्वातंत्र्ययुद्ध बीडच्या ‘ धर्माजी प्रतापराव’ यांनी लढलं…

१८१८ हे साल भारतीय इतिहासातील सर्वात महत्वाचं वर्ष आहे. याच वर्षी मराठ्यांचा इंग्रजांनी पराभव केला आणि अखंड भारत पारतंत्र्यात गेला. यापूर्वीच अनेक राजेमहाराजे यांनी ब्रिटिशांच मांडलिकत्व स्वीकारलं होतं. देशाच्या कानाकोपऱ्यातील छोट्या…

फक्त सलमानचा नाही तर आमच्या अख्ख्या पिढीचा तो रोमँटिक आवाज होता.

गोष्ट आहे साठच्या दशकातली. हैद्राबादच्या गोल्डन रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये एका गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू होतं. जेष्ठ व नावाजलेले संगीतकार सत्यम यांचं हे गाणं होत. त्याकाळची तेलगू मधली सर्वात दिग्गज गायिका एल आर ईश्वरी गाणं म्हणायला होती तर…

औरंगजेबाचा हल्ला झाला तेव्हा पाटलांनी विठोबाला आपल्या विहिरीत लपवल होतं.

युगानुयुगे कंबरेवर हात ठेवून उभा असलेला विठोबा. या सावळ्या सगुण मूर्तीच्या दर्शनाची आस लागून लाखो भाविक दर आषाढी एकादशीला पंढरीच्या वारीला निघतात. कित्येक राजवटी आल्या व गेल्या पण पंढरपूरच्या विठुरायाचे महात्म्य कमी झाले नाही. ज्ञानोबा…