दोन मुख्यमंत्री देणारं “नाईक कुटूंब” राजकारणाच्या केंद्रबिंदूपासून बाजूला कसं फेकलं…

राज्याच्या राजकारणात एकाच कुटूंबातील दोन व्यक्तींना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसण्याचा मान मिळाला अशी उदाहरणं फक्त दोनच आहेत. पहिला शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण. आणि दूसरे वसंतराव नाईक अन् सुधाकरराव नाईक. पहिली जोडी होती ती…
Read More...

पुण्याचा कचरामुक्ती पॅटर्न

तुमच्या शेजारची गल्ली असो थेट न्यूयॉर्कचं मॅनहॅटन जगात एक प्रॉब्लेम सगळ्यांना छळत असतो तो म्हणजे कचरा. आपणच करत असलेला कचरा कोणालाही आपल्या जवळ नको असतो. यामुळे गल्लीतल्या भांडणांपासून ते मोठमोठ्या आंदोलनापर्यंत अनेक गोष्टी कचऱ्यामुळे घडत…
Read More...

४५ वर्षात पुण्याच्या J.M. रोडवर एकही खड्डा पडला नाही. हा चमत्कार कसा घडला ?

भिडू मग बीडचा असुद्या अथवा कोल्हापूरचा पुण्यात आल्यावर फर्ग्युसन कॉलेज रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावर फेर फटका मारणार नाही हे शक्य नाही. शहरातील सर्वात वर्दळीचे रस्त्यांपैकी एक असणाऱ्या जे. एम. रत्यावर एकही खड्डा कसा नाही असा प्रश्न…
Read More...

फक्त इंदिराजींना आदिवासी नृत्य दाखवण्यासाठी मराठवाड्यात विमानतळ तयार करण्यात आलं होतं…

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका हा तेलंगाना राज्याला लागून आहे. तालुक्यातील  अनेक गावात गोंडी आणि इतर आदिवासी भाषा बोलण्यात येते. तसेच नक्षलग्रस्त भाग समजला जात असल्याने पोलीस आणि इतर काही शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देण्यात येतो.…
Read More...

फक्त योगीजी नाही तर सपा-बसपा देखील ब्राम्हण मतदारांना आकर्षित करण्याच्या मागे लागले आहेत..

बहुजन समाजवादी पक्षाच्या वतीने शनिवारी आयोध्येत ब्राह्मण संमेलन घेतले. त्याला दोन दिवस उलटले नाही तर सोमवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सुद्धा ब्राह्मण समाजाचे संमेलन घेणार असल्याची घोषणा केली. हेच नाही तर उत्तरप्रदेश मधील…
Read More...

महापुरात झालेल्या नुकसानीची भरपाई कशी मिळवायची?

गेले दोन दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने पूर स्थिती निर्माण झाली आहे. यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात पुराचे पाणी घुसून वाहने, दुकाने, घरांचे, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आता…
Read More...

जावडेकरांच्या मंत्रिपदाचा फायदा ना पुणेकरांना झाला ना पुण्याच्या भाजपला…

बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मोदींनी विक्रमी ३४ मंत्र्यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिलं. कित्येक अनपेक्षित चेहरे यात झळकले. मात्र, त्यापेक्षाही जास्त चर्चा झाली ती मंत्रिमंडळातल्या राजीनाम्यांची. रविशंकर प्रसाद, हर्ष…
Read More...

अजित पवार अडचणीत आले ते जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरण नेमक आहे तरी काय?

साताऱ्याच्या कोरेगावमधील जरंडेश्वर साखर कारखान्यावर काल ईडीने कारवाई केली आणि हा थेट राज्याचे दिग्गज नेते अजित पवार यांना धक्का असल्याचं मानण्यात आलं. त्याचं कारण म्हणजे हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे नातेवाईक…
Read More...

मुंबईत राष्ट्रवादीकडून महापालिका लढविणारे शिवतारे गावाकडे येऊन सेनेचे आमदार बनले…

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे हे सध्या हृदयविकाराच्या उपचारासाठी ब्रीचकँडी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यानंतर त्यांची मुलगी ममता शिवदिप लांडे-शिवतारे यांनी काल सकाळी वडिलांच्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट लिहिली. त्यात संपत्तीसाठी दोन्ही भाऊ…
Read More...

राडा घालणाऱ्यांना पाठींबा देवून CM नी आपल्याच कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उभा केला?

संस्कृती देखील राडा करणारी असू शकते हे शिवसेनेनं शिकवलं. आपल्या न्याय मागण्यांसाठी एखाद्या बड्या ऑफिसात जावून कोणाला न जुमानता तोडफोड करणं असो की एखाद्या बड्या पत्रकाराला मुस्कडावणं असो या गोष्टी शिवसेना स्टाईल म्हणून अधिक गाजल्या.…
Read More...