Browsing Tag

राजीव गांधी

भारतातली सर्वात पहिली मारुती कार आत्ता कुठे आहे माहित आहे का ?

मारुती ८००. भारतातली पहिली हॅचबॅक कार. मध्यमवर्गाचं स्वतःच्या कारचं स्वप्न या मारुतीमुळे प्रत्यक्षात आलं होतं. दोनचाकीवर बसून जाणारं चौकोनी कुटुंब आपल्या पाहुण्यांच्या घरी ऐटीत मारुती मधून जाऊ लागलं. आजही अनेकांच्या दारात आपण घेतलेली पहिली…
Read More...

पंतप्रधानांचं गाव : या गावानं देशाला ७ पंतप्रधान दिलेत

'प्रयागराज' उत्तर प्रदेशातलं असं एक शहर जे राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्य अश्या सगळ्याचं दृष्टीनं महत्वाचं आहे. कधी- काळी अलाहाबाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराला आपण संगम नगरी म्हणू शकतो, किंवा पूर्वेकडील ऑक्सफर्ड. त्यामुळेच नेहमीच…
Read More...

काय होती शांतीसेना ज्याची परिणीती राजीव गांधींच्या हत्येमध्ये झाली होती.

२१ मे १९९१ हा काळा दिवस..याच दिवशी राजीव गांधींची हत्या घडवून आणली होती. पण त्यासाठी जबाबदार असलेली परिस्थिती हि त्याच्या एका वर्षाच्या आधी निर्माण झाली होती. राजीव गांधींच्या हत्येसाठी दुर्देवाने कारणीभूत ठरला तो श्रीलंकेतील शांतता…
Read More...

‘ऑपरेशन कॅक्टस’मुळे मालदीवकर भारतीयांच्या सदैव उपकाराखाली राहतील…

3 नोव्हेंबर 1988 रोजी सकाळी 9 वाजता भारतीय पंतप्रधान राजीव गांधींनी मंत्रिमंडळाची एक तातडीची बैठक बोलावली. कारण मालदीव बेटावरती एक संकट ओढवले होते. याबाबतीत पंतप्रधानांच्या ऑफिसमधील रोनन सेन यांनी प्रिन्सिपल सेक्रेटरी यांना सांगितले की,…
Read More...

मुलायम सिंह यांनी बोफोर्सची फाईल गायब केली होती.

मुलायम सिंह यांनी केंद्रात संरक्षणमंत्री असताना बोफोर्सची फाईल गायब केली होती. हे आम्ही नाही सांगतोय तर खुद्द मुलायम सिंह यादव यांनीच १८ ऑगस्ट २०१६ रोजी लखनऊ येथील डॉ. राम मनोहर लोहिया राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या वर्धापनदिना निमित्त…
Read More...

या माणसाने मध्यस्ती केली म्हणून सोनिया गांधी भारताच्या सुनबाई बनल्या..!

एक व्यक्ती गजबजलेल्या दिल्ली विमानतळावर विना व्हिसा उतरते. इमिग्रेशन अधिकाऱ्यांमार्फत त्याला ताब्यात घेतलं जातं. कारवाई करून त्याला पून्हा त्याच्या देशात पाठवण्याची प्रक्रिया चालू केली जाते. तेव्हा ती व्यक्ती म्हणते, मला फक्त एक फोन…
Read More...

वाजपेयी म्हणाले होते, “मी जिवंत आहे ते फक्त राजीव गांधी यांच्या उपकारामुळे”.

अटल बिहारी वाजपेयी हे सुसंस्कृत नेते म्हणून ओळखले जायचे. कडव्या हिंदूत्वाच्या लाटेवर स्वार होत त्यांनी बाबरी मशिदी प्रकरणात ठोस भूमिका घेतली होती तरी अनेकांच्या मते त्यांनी एका सुसंस्कृत राजकारणाचा पाया रचला. त्याचं कारण अस की, जेव्हा…
Read More...

मेहमूदने राजीव गांधींच्या हातावर पाच हजार रुपये टेकवले..

मेहमूद आठवतोय का? कॉमेडीचा पहिला सुपरस्टार. मेहमूद नसेल तर पिक्चर फ्लॉप असं गणित फिल्म डिस्ट्रीब्यूटरच असायचं. त्याकाळात त्याचा शब्द पिक्चरच्या हिरोपेक्षा वजनदार होता असा हा मेहमूद. आपल्याला मेहमूद आठवतो तो अंदाज अपना अपना मधला कास्टिंग…
Read More...

राजीव गांधींनी शहाबानो प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय एम.जे.अकबरांच्या सल्ल्यावरून पलटवला होता..?

दिल्ली दरबारात सध्या सर्वाधिक चर्चिलं जात असलेलं नाव म्हणजे एम.जे. अकबर. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात विदेश राज्यमंत्री पदावर कार्यरत असलेल्या एम.जे. अकबर यांच्यावर #MeToo आंदोलनाच्या माध्यमातून अनेक महिला पत्रकारांनी लैंगिक…
Read More...