Browsing Tag

Mamata banerjee

राष्ट्रपती निवडणुका दर ५ वर्षांनी येतीलच पण याबातच्या १० इंटरेस्टींग गोष्टी बदलत नसतात

"कौन बनेगा राष्ट्रपती" ?  एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू की विरोधी गटाकडून मैदानात उतरलेले यशवंत सिन्हा?  मतांचं गोळाबेरीज आणि द्रौपदी मुर्मू यांना मिळणारा पाठिंबा पाहता द्रौपदी मुर्मूच राष्ट्रपती बनतील असं सर्वांनाच वाटत आहे. आज…
Read More...

अंबानी की अदानी दोघांच्यात कोण श्रीमंत आहे ?

भारताच्या व्यावसायिकांचा नाद करायचा नाही अशी म्हणण्याची वेळ आता आलीये, असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. झालंच तसंय... २०१३ पासून, भारतीय अब्जाधीशांनी जेवढी संपत्ती कमावलीये ती लंडनच्या GDP पेक्षा जास्त आणि UAE च्या GDP च्या जवळपास दुप्पट…
Read More...

अदानींचे पाच बिजनेस जे अंबानींना ओव्हरटेक करण्याची त्यांची स्ट्रॅटेजी दाखवून देतात

२०२२ मध्ये अनेक समीकरणं बदलली ज्यात भारतातील सगळ्यात श्रीमंतांचं समीकरणही बदललं. भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण? असं म्हटलं तर या प्रश्चाचं उत्तर आजपर्यंत हमखास 'मुकेश अंबानी' असं असायचं. मात्र आता त्या ठिकाणी 'गौतम अदानी' हे नाव…
Read More...

ओ दिदी, राज्यपालांना ब्लॉक करू नका की!

आज की ताजा खबर ! पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांना ट्विटरवर ब्लॉक केलंय. हे असं ब्लॉका ब्लॉकीची प्रकरण निब्बा निब्बी मध्ये घडत असतात हे ऐकून होतो आम्ही. राव पण भारताच्या राजकारणात हे असं घडलेलं पहिलंच…
Read More...

लोकं म्हणतायेत तृणमूल काँग्रेस आणि प्रशांत किशोर यांच्यात वाजलंय

तृणमूल काँग्रेसची सध्या राष्ट्रीय राजकारणात चलती आहे. राष्ट्रीय राजकारणात काँग्रेस आणि भाजपाला  अल्टरनेटीव्ह देण्यासाठी तृणमूल सुरवातीची पावलं तरी बरोबर टाकतय असं सांगण्यात येतंय. बंगालच्या निवडणुकीत भाजपाला धूळ चारल्यानंतर तशीच करामत…
Read More...

ममता दीदींचा राजकीय इतिहास पाहता, दीदींसाठी ‘दिल्ली अभि भी बहोत दूर है’

देशाचं नेतृत्व करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या इच्छुक उमेदवार आहेत. त्याप्रमाणे त्यांचे देशभरात दौरे देखील सुरु आहेत. त्यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि…
Read More...

गौतम अदानी आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीमागे नेमकं कोणतं गुळपीठ शिजतंय ?

पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सध्या देशभर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामागचं स्पष्टीकरण देताना तृणमूल काँग्रेसनं सांगितलं कि, हा दौरा म्हणजे पुढच्या वर्षी होणाऱ्या बिझनेस समिटसंदर्भात देशातील सर्व क्षेत्रातील दिग्गजांची भेट घेऊन त्यांना या…
Read More...

२०११ साली शून्य, २०१६ साली फक्त तीन आणि आत्ता थेट ७८ हा भाजपचा नैतिक विजय

२०११ सालच्या प. बंगालच्या विधानसभा निवडणूकीत भाजपला भोपळा फोडता आला नव्हता. तसा तो यापूर्वी देखील कधीच फोडता आला नव्हता. पण ही फार काही जूनी गोष्ट नाही. फक्त दहा वर्षांपूर्वीच्या निवडणूकीची आहे. त्यानंतर २०१६ साली निवडणूका झाल्या. देशात…
Read More...