Browsing Category
सिंहासन
नरसिंह रावांना उद्घाटनाला बोलावून विखे पाटलांना पश्चाताप झाला.
गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. परदेशात शिकून आलेले तरुण राजीव गांधी देशाचे पंतप्रधान बनले होते. त्यांना टेक्नॉलॉजीची प्रचंड आवड होती. त्यांनीच प्रयत्न केल्यामुळे भारतात संगणकाचे युग सुरु झाले. टेलिकम्युनिकेशन क्रांती झाली.
भारताच्या…
Read More...
Read More...
थेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार आहे.’
सत्तरच्या दशकाचा काळ. जगभरात शीतयुद्धामुळे स्फोटक वातावरण बनले होते. आपल्या देशाने देखील १९६२चे चीनचे युद्ध आणि १९६५चे पाकिस्तानचे युद्ध झेलले होते. यातील चीनच्या युद्धात आपला मानहानीकारक पराभव झाला होता.
या पराभवास जबाबदार असणाऱ्या…
Read More...
Read More...
टागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…
आधुनिक भारतातील एखाद्या प्रदेशाला जर इतिहास असेल आणि त्या इतिहासातून जर काही ऐतिहासिक तत्व शिकता येत असेल, तर तो मराठ्यांचाच इतिहास होय, असे रविंद्रनाथ टागोर यांनी १९०८ सालच्या आपल्या लेखात लिहले आहे…
हे वाक्य भानू काळे यांच्या…
Read More...
Read More...
बाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”
ग्राम पंचायत असो कि राष्ट्रपती निवडणूक कुठेही जावा सगळीकडे निवडणूका जातीवर लढवल्या जातात. फक्त भारतात नाही तर सगळ्या जगातल्या मतपेटीचे हेच सत्य आहे. गठ्ठा मतदानाच्या साठी सोयीस्कर जातीचे उमेदवार उभे करणे हि राजकीय पक्षांची स्ट्रॅटेजी असते.…
Read More...
Read More...
ताजमहालचा वापर मराठ्यांनी घोड्यांची पागा म्हणून केला होता…
काहीजण ताजमहलला जगातील सातवे आश्चर्य म्हणतात तर काही जण शहाजहानला पडलेली कविकल्पना. असंख्य शायर कवींनी चंद्रप्रकाशात चमकणाऱ्या शुभ्र संगमरवरी इमारतीचे रोमँटिक वर्णन केलेलं आहे. संबंध देशावर राज्य करणारे मुघल ताजमहालला आपल्या ऐश्वर्याचं…
Read More...
Read More...
गेली शंभर वर्ष ही संस्था मद्रासमध्ये मराठी मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करत आहे..
आज शिक्षणाचा बाजार झालेला आपण पाहात आहे. साध्या बालवाडीला जरी प्रवेश घ्यायचा झाला तरी वशिला आणि चार आकडी डोनेशन हे कम्पल्सरी झालेलं सध्याचं चित्र आहे. इंजिनियरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट वगैरे उच्चशिक्षणाची तर गोष्टच निराळी.
अशा काळातही…
Read More...
Read More...
महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ म्हणून उदयास आले ते या छत्रपतींमुळे
सातार्याचे छत्रपती हे मराठय़ांच्या साम्राज्याचे खरे धनी. राजाराम महाराज आणि युगपुरुष शिवाजी महाराजांचे वंशज वंशपरंपरेने सातार्याच्या गादीवर होते. शंभूपुत्र शाहू महाराज निवर्तल्यानंतर पेशवाईचे महत्त्व वाढले आणि मराठा साम्राज्याच्या…
Read More...
Read More...
गेली ३० वर्ष नदीपासून ८० किलोमीटर दूर राहूनही गावकऱ्यांच नदीवरचं प्रेम आटलं नाहीय
मित्राच्या कामासाठी मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट गावामध्ये आलो होतो. त्यावेळी त्याचे घर शोधत आलो. त्यांनी नवीन भाड्याने घेतले होते हे घर. अब्दुललाट गावाच्या बाहेर एका धरणग्रस्त वसाहतीमध्ये घेतलेले हे घर शोधत…
Read More...
Read More...
नितीआयोग आणि अर्थमंत्रालयाच्या आक्षेपानंतर देखील ६ विमानतळं अदानी समुहाकडे गेलेत
गौतम अदानी, देशातील नामांकित उद्योगपती. अदानी ट्रान्समिशन लिमिटेड, ऍग्री लॉजिस्टिक, अदानी गॅस लिमिटेड अशा विविध नामांकित ब्रँडचे मालक. त्यांच्या याच ब्रँडनेममध्ये मागील २ वर्षांपासून अदानी एअरपोर्ट या ब्रँडचा समावेश झाला आहे. बोली लावून…
Read More...
Read More...
भारतीय स्त्रीमुळे आयर्लंडच्या महिलांना मिळालेलं हे स्वातंत्र्य त्या कधीही विसरणार नाहीत.
जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये तिथल्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या स्थानिक रूढी, परंपरा यानुसार कोणती गोष्ट करायची आणि कोणती करायची नाही याचे नियम बनवलेले असतात. तर काही नियम कायदा करून बनवले जातात. तर काही नियमांचा उल्लेख थेट राज्यघटनेत…
Read More...
Read More...