Browsing Category
सिंहासन
शाळेतल्या उडाणटप्पू पोरानं आज शिक्षण क्षेत्रात ४३ हजार कोटींचं साम्राज्य उभं केलयं….
भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन स्टार्टअप BYJU's ने आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेडच हस्तांतरण करण्याची घोषणा केली आहे. देशभरात जवळपास २०० सेंटर आणि २.५ लाख विद्यार्थी असलेलं आकाश ७ हजार ३०० कोटी रुपयांना विकत घेणार आहेत. ऑनलाईन शिक्षणातील हे…
Read More...
Read More...
रतन टाटांच्या वडिलांनी शिवसैनिकांच्या जोरावर लोकसभा लढवली होती
नवल होरमुस टाटा. सध्याचे टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे वडील. टाटा हे नाव जगभरात पोचणाऱ्या जेआरडी टाटा यांचे हे चुलत भाऊ. दोघे समवयस्क होते. जन्मले टाटा घराण्यात मात्र त्यांच्या घरच्या परिस्थितीत जमीन आस्मानच अंतर होतं.
जे आरडी…
Read More...
Read More...
या मुख्यमंत्र्यामुळे भिवंडीमध्ये तब्बल १२ वर्षांनी शिवजयंती साजरी होऊ शकली..
७ मे १९७० रोजी भिवंडी शहरात शिवजयंती निमित्ताने शहरात प्रचंड मोठी रॅली काढण्यात आली होती. नव्यानेच स्थापन झालेल्या शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.
भिवंडी हे यंत्रमागाच्या मागे धावणार शहर. अस सांगतात की जेव्हा मुंबईच्या…
Read More...
Read More...
ही निवडणूक सध्या संघ आणि भाजपसाठी महत्वाचा मुद्दा बनला आहे.
भारतीय जनतेला निवडणूक म्हंटल की तो त्यांच्या इंटरेस्टचा विषय असतोय. भले मग ती आपल्यापासून कोसो दूर असलेल्या एखाद्या दुसऱ्या राज्यातील का असेना. म्हणजे महाराष्ट्रातील लोक पश्चिम बंगालच्या निवडणुकीत देखील तेवढाच इंटरेस्ट घेतात जेवढा आपल्या…
Read More...
Read More...
मतदानाचं वय २१ होतं अन् दाजी १८ व्या वर्षी गावचं सरपंच झालं…
रावसाहेब दानवे. जालन्याचे खासदार. आणि सध्याचे केंद्रीय Consumer Affairs राज्यमंत्री. गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून सुरु झालेला राजकीय प्रवास आज देशाच्या केंद्रीय मंत्र्यांपर्यंत आला आहे. यापूर्वी २०१४ ला देखील त्यांच्याकडे हेच खातं होत.…
Read More...
Read More...
गाडगीळांनी रुसून राजीनामा दिला, पंतप्रधानांनी आयडिया करून त्यांना परत आणलं.
नरहर विष्णू गाडगीळ उर्फ काकासाहेब गाडगीळ. पुण्याचा अनभिषिक्त सम्राट. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध राजकीय कार्यकर्ते, लेखक व प्रभावी वक्ते. दिल्लीच्या राजकारणात महत्वाचं स्थान निर्माण करणे ज्या मोजक्या मराठी नेत्यांना जमलं होतं त्यात सगळ्यात…
Read More...
Read More...
दुर्दैवाने बाबासाहेब हा खटला हरले पण ती एका सामाजिक क्रांतीची सुरवात ठरली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत कलम १९ मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अमूल्य गोष्ट भारतीयांना दिली. त्यातुन प्रत्येकाला लिहिण्याचे, बोलण्याचे, मत मांडण्याचे, विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. पण हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य…
Read More...
Read More...
राजकीय नेत्यांचे बुरखा हरण : श्री. यशवंतराव मोहिते
रा.तु पाटील (तडसरकर) यांचे "बुरखा हरण राजकीय पक्षांचे आणि नेत्यांचे" या पुस्तकाची प्रथम आवृत्ती जून १९८८ साली प्रसिद्ध करण्यात आली. या पुस्तकामध्ये तत्कालीन परिस्थित प.महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांबद्दल तटस्थपणे लिहण्यात आले आहे. हेच लेख…
Read More...
Read More...
म्हणून जेधे घराण्याला शिवरायांच्या दरबारात पहिल्या तलवारीचा मान होता.
शिवपूर्व काळात महाराष्ट्रासकट दक्षिण भारतावर सुल्तानशाहीचे राज्य होते. या सुलतानांनी जात्याच पराक्रमी असणाऱ्या मराठ्यांना सोबत घेऊन आपल्या सत्ता बळकट केल्या. आदिलशाही राजवटीमधे भोर तालुक्याची भरभराट करणार्या आपल्या चाकरमानी सरदार नाईकजी…
Read More...
Read More...
नरेंद्रला ‘स्वामी विवेकानंद’ बनवलं ते या राजेसाहेबांनी…
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटाला एका व्रतस्थ संन्यास्याने गुलामगिरीच्या जोखडात अडकलेला हा देश आता जागा होतो हे सगळ्या जगासमोर आणलं. भारतीय तरुणांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना रुजवली. विज्ञानयुगात होरपळणाऱ्या साऱ्या पाश्चात्य जगाला हिंदू…
Read More...
Read More...