Browsing Category
सिंहासन
महात्मा गांधी, तेंडुलकर-कांबळीचा रेकॉर्ड ते मराठा मोर्चा : असा आहे आझाद मैदानचा इतिहास
शेती कायदे रद्द करण्यासाठी आज मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन होतं आहे. महाराष्ट्रातले शेतकरी आज मुंबईच्या या आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. विशेष म्हणजे केंद्राच्या या कायद्यांना विरोध करण्यासाठी राज्य सरकारमध्ये सत्तेत असणारे घटक पक्ष…
Read More...
Read More...
२४ वर्षापुर्वीच्या या घटनेमुळे ममता बॅनर्जींनी कॉंग्रेस सोडली होती..
डिसेंबर १९९७. बंगालच्या राजकारणात वादळापुर्वीची शांतता जाणवत होती. ममता बॅनर्जी स्वतःच्या कॉंग्रेस पक्षावर एका वर्षापासून नाराज होत्या. अगदी पक्ष सोडण्याच्या मनस्थिती पर्यंत आल्या होत्या.
कॉंग्रेस हायकमांड आणि ममता बॅनर्जी यांच्यात १९९६…
Read More...
Read More...
या आर्किटेक्टनी जिद्द धरली म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती झाली.
नवी मुंबई. मुंबईच जुळं शहर. सोबतच देशातील एक नियोजन करून वसलेलं सुंदर शहर. ठाण्यापासून सुरु होत दक्षिणेत उरण पर्यंत येऊन संपते. मुंबईच्या गर्दीला वैतागलेल्या माणसाला हे शहर आपलं आणि जवळच वाटत. त्यामुळेच वेगाने वाढणार आणि विस्तारणार शहर…
Read More...
Read More...
पुण्यातल्या जगप्रसिद्ध पेठांचा इतिहास असा आहे…
पुणे, शिक्षणाचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर अशी जगभर ओळख. सोबतच या शहराने आपल्या जाज्वल्य इतिहासाने स्वतःची वेगळी ओळख तयार केली. इथलं खानपान, परंपरा हे सर्वच प्रसिद्ध झालं. आधुनिक काळात इथल्या पाट्यांनी इतिहास घडवला.
या शहराला जागतिक…
Read More...
Read More...
नागपुरात पोलिसांच्या काठ्या खाणाऱ्या तरुणाला बोलवून इंदिरा गांधींनी आमदारकीचं तिकीट दिलं
आणीबाणीच्या नंतरचा काळ. इंदिरा गांधी निवडणूक हरल्या होत्या. केंद्रात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झाले होते. नवे पंतप्रधान मोरारजी देसाई हे इंदिरा आणि संजयचे सर्व भ्रष्ट कारभार बाहेर काढणार अशी भीष्म प्रतिज्ञा करून आले होते.…
Read More...
Read More...
सांगलीच्या फेमस इंजिनियरिंग कॉलेजची निर्मिती वालचंद यांनी नाही तर धोंडूमामा यांनी केलीय..
सांगलीचे वालचंद इंजिनियरिंग कॉलेज. सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातल्या इंजिनियरिंगचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे कॉलेज म्हणजे आयआयटीचं. पूर्वी या सगळ्या भागात मिळून हे एकच अभियांत्रिकी कॉलेज होतं. आजही…
Read More...
Read More...
काँग्रेस अध्यक्षपदासाठी पटेलांच्या ऐवजी नेहरूंना पाठिंबा देणे ही माझी सर्वात मोठी चूक ठरली.
भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद. स्वातंत्र्य चळवळीतील एक मोठं नाव. हिंदू -मुस्लिम ऐक्य, त्यांचे शैक्षणिक कार्य यासाठी त्यांचं नाव अग्रक्रमाने घेतले जाते. सोबतच अगदी कमी वयात काँग्रेसचे पहिल्या फळीतील नेते म्हणून मिळवलेली ओळख.
वयाच्या…
Read More...
Read More...
आचार्य अत्रेंचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुस्लिम पलटणीचे नेतृत्व करत होते.
महाराष्ट्रातील जनतेने ज्यांच्यावर अपरंपार प्रेम केले, ज्यांना आपल्या दैनंदिन जीवनांत महत्वाचे स्थान दिले, ज्यांना आपल्या मनोमंदीरात अक्षरश: पुजले अश्या ज्या कांही व्यक्ती गेल्या शतकात महाराष्ट्रात जन्माला आल्या, त्यामध्ये आचार्य प्रल्हाद…
Read More...
Read More...
आणि महाराष्ट्राचे पंतप्रधानपद पुन्हा एकदा हुकले.
१ डिसेंबर १९८९, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जनता दलाचा नेता कोण असणार याची निवड सुरु होती. नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या तब्बल २१७ जागा कमी झाल्या होत्या. ते पंतप्रधानपदावरून पायउतार झाले होते.…
Read More...
Read More...
RBI च्या गव्हर्नरांना न जुमानता जिल्हा बॅंकेचा अध्यक्ष खंबीर राहिला अन् सांगली जिल्हा घडला
रिझर्व बॅंकेच्या गव्हर्नरांनी एक नियम काढला होता. त्यांच म्हणणं होतं की, जिल्हा बॅंकानी कर्ज वाटावीत पण ती खाजगी कंपन्यांना. सहकारी कारखाने अन् त्यातही सहकारी साखर कारखान्यांना कर्ज वाटू नयेत. आजच्या सरकारी लालफितीच्या कारभारात…
Read More...
Read More...