Browsing Category
सिंहासन
पाठीत खंजीर खुपसूनही वसंत दादांनी सुशीलकुमार शिंदेंना अर्थमंत्री बनवलं..
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सगळ्यात गाजलेलं प्रकरण म्हणजे वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणे. या घटनेवरून अनेक उलटसुलट चर्चा झाल्या आहेत. यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र समजले जाणाऱ्या शरद पवारांना या खंजीर प्रकरणावरून आजही टीका केली जाते.…
Read More...
Read More...
काँग्रेस म्हणतंय दिल्लीचं सेंट्रल व्हिस्टा चूक आणि राजस्थानचं आमदार निवास कायदेशीर.
"हमारी राजनीति में अब सब Is equal to हो गया है। यह एक ऐसी अवस्था है, जहां आकर सभी दलों की करतूत एक सी हो जाती है।"
वाचायला जरा जड जातंय नाही का? जाणारच.. लिहीलयचं आपल्या रविषकुमारांनी..
आज हा फॉर्म्युला तुम्हाला सांगतोय कारण,
काही…
Read More...
Read More...
या बाहुबलीची दहशत ठेचून काढली आणि युपीमध्ये आदित्यनाथांचा योगीराज सुरु झाला..
भारतातलं सगळ्यात मोठं राज्य म्हणजे युपी. देशाचे कित्येक पंतप्रधान या एका राज्याने दिले. जो युपीवर राज्य करतो तोच देशावर राज्य करतो असं म्हणतात. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशाचं सगळ्यात जास्त वाटा युपी उचलतोय. म्हणूनच मोदींच्या…
Read More...
Read More...
SC/ST आरक्षण दर दहा वर्षांनी का वाढवलं जातं ?
आजकाल आरक्षणाचा विषय निघाला कि आपल्यापैकी आरक्षणाला विरोध करणारे अनेकजण म्हणतात की डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण फक्त १० वर्षांसाठी दिलं होतं. आज स्वातंत्र्याला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षण कायम आहे हे कसं ?
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जेव्हा…
Read More...
Read More...
कराडचे दोन दिग्गज चव्हाण दिल्लीपर्यंत गाजले मात्र एकमेकांच्या वाटे आड कधी आले नाहीत…
सातारा जिल्ह्यातील कराड म्हणजे कृष्णा कोयनेच्या पवित्र प्रीतिसंगमाचे ठिकाण. या नद्यांच्या पाण्यामुळे इथली शेती बहरली, इथला उसपट्टा भागातल्या शेतकऱ्यांना समृद्ध करून गेला. कराडच्या भूमीला मोठा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. फक्त इतकंच…
Read More...
Read More...
दिल्लीच्या किसान आंदोलनाच्या नेत्यांमध्ये ‘चौधरी’ बनण्यासाठी भांडणं सुरु झाली…
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या ६ महिन्यांपासून राजधानी दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन सुरुये. हे तीनही कायदे मागे घ्यावेत अशी मागणी, या शेतकऱ्यांनी लावून धरलीये. यासंबंधात शेतकरी आणि सरकारमध्ये अनेक फेऱ्यांमध्ये चर्चा पण…
Read More...
Read More...
मराठी माणसाने किराणा दुकानातून सुरु केलेला विको ब्रँड आज घडीला ४५ देशांमध्ये पोहचला आहे.
१९८० च्या काळात जाहिराती इतक्या विरळ होत्या कि एखादी हायलाईट होणारी जाहिरात अगदी लहान थोरांच्या लक्षात राहायची. आजच्या काळात तर इतक्या जाहिराती आहेत कि गाणं ऐकताना जरी जाहिरात आली तरी आपण तिला शिव्या घालतो. पण जुन्या काळात मोजक्याच जाहिराती…
Read More...
Read More...
मिशनरी म्हणून भारतात आलेल्या फादर दलरींनी पंढरीच्या विठोबाला फ्रान्सला पोहचवलं..
शेकडो वर्ष झाली विठुरायाच्या दर्शनासाठी अखंड वाहणारी वारी. यात गरीब नसतो श्रीमंत जातीपातीचा भेदभाव नसतो. सगळे माऊलीच्या ओढीनं टाळ मृदूंगाच्या गजरात पंढरीला मार्गक्रमण करत असतात. अशाच एका वारीत काही परदेशी पाहुणे देखील उत्सुकतेने सामील झाले…
Read More...
Read More...
आजारी नर्सला जागा मिळावी म्हणून खासदार जॉर्ज फर्नांडिस एसटीत उभे राहून प्रवास करत होते
साधारण साठच्या दशकातला काळ. त्या काळच्या राजकारणाने आजच्या प्रमाणे बीभत्स रूप पकडलं नव्हतं. आजूबाजूला असंख्य साधे-सीधे आमदार खासदार, मंत्री पाहायला मिळायचे. आमदार-खासदारांनी एसटी महामंडळाच्या बसने फिरण्याचा तो जमाना होता. कोणतंही वाहन…
Read More...
Read More...
पुन्हा सिद्धूपाजींनी कॅप्टनसोबत फाईट सुरु केलीय. त्यांचा भरवसा फक्त एकाच माणसावर आहे..
एकीकडे कोरोनाची लढाई सुरु असतांना पंजाबमध्ये सध्या वेगळाच सीन सुरु झालाय. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आधी सत्ताधारी काँग्रेस पक्ष दोन गटात विभागला गेलाय. ज्यातला एक गट मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याबाजूनं, तर दुसरा कॉंग्रेसचे…
Read More...
Read More...