Browsing Category
सिंहासन
मुघल आणि इंग्रज दोघांची खरी फाडलेली ती दिल्लीच्या डासांनी…!!
मुघल आणि इंग्रज. दोघांच्या ही सत्ता म्हणजे खूप काळाच्या. अखंड भारतभर पसरलेल्या सत्ता. इंग्रज तर जगाचे मालक होते. मुघल पण काय कमी नव्हते. दोघांच पण मुळ बाहेरचं. पण भारतात येवून ते काही काळ भारताचे सम्राट झाले..
पण….
या दोन सत्ताधाऱ्यांनी…
Read More...
Read More...
म्हणून आपल्या लोकसभेत ४२० क्रमांकाचे आसन नाही
गाडीला, मोटारसायकला लकी नंबर मिळावा म्हणून भारतात लाखो रुपये खर्च करणाऱ्यांची कमी नाही. प्रत्येकाच्या मनात एक लकी नंबर असतोच. त्याच नंबरचे टी-शर्ट घातले, गाडीचा नंबर मिळाला तर आपण चांगली कामगिरी करू असे वाटतं. त्यामुळे तो मिळविण्यासाठी धडपड…
Read More...
Read More...
निजामाच्या काळापासून मागणी होत होती, अंतुलेनी ४ महिन्यात जालना जिल्हा बनवून टाकला.
जालना सोने का पालना असं पूर्वापार वर्णन होत आलेलं आहे. यातून जालन्याच ऐश्वर्य कळतं. हे शहर पूर्वीपासून व्यापार उदिमासाठी फेमस आहे. रामायण काळात याच नाव जनकपुरी होत असं म्हणतात. जालेरायाने हि व्यापारी पेठ वसवली म्हणून तीच नाव जाल्हनपूर असं…
Read More...
Read More...
एका बातमीने भावी पंतप्रधान रेसमधून बाहेर फेकले गेले…
दिल्लीच्या राजकारणात बातम्यांना फार महत्व आहे.
कोण कोणाच्या विरोधात कशा बातम्या छापून आणतो या गोष्टींवर राजकारणाची बरीच सुत्र फिरतात. म्हणजे हल्लीच उदाहरण द्यायचं झालं तर शरद पवारांच संभाव्य पंतप्रधानपद देखील एका बातमीमुळे हुकलं होतं.…
Read More...
Read More...
मुख्यमंत्र्यांना ५ कोटीची लाच ऑफर झालेली, तरी दाऊदचा बंगला हातोड्याने पाडला..
नव्वदच्या दशकातली गोष्ट. मायानगरी मुंबईमध्ये जागा सोन्याच्या किंमतीने विकल्या जात होत्या. गगनचुंबी टॉवर्स उभे राहत होते. मूळचा मराठी माणूस शहराच्या बाहेर फेकला जात होता. बिल्डर्स खोऱ्याने पैसे कमवत होते. या पैशांचा वास लागून मुंबईची…
Read More...
Read More...
सुभाषबाबूंनी हिटलरला शांततेचा संदेश देणाऱ्या बुद्धाची मूर्ती भेट दिली होती.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नाव म्हणजे नेताजी सुभाष चंद्र बोस. परकीय आक्रमणांना रोखण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. भारतात आणि जागतिक पातळीवर धर्माच्या नावावरून चाललेल्या कत्तली त्यांचं मन व्यथित करत असे. धर्माच्या आणि…
Read More...
Read More...
प्रिन्सेस डायनाच्या लग्नाला कोण जाणार म्हणून पंतप्रधान व राष्ट्रपतींमध्ये वाद झाला होता
देशातली आणिबाणी संपली आणि जनता पार्टीचं सरकार अस्तित्वात आलं. इंदिरा गांधींच्या सुडाच्या भावनेपोटी केलेल्या राजकारणाला लोकं कंटाळले होते. त्यांना वाटतं होतं आत्ता द्वेषाचं, सुडाचं राजकारण संपेल.
पण तस काहीच झालं नाही, नव्याने आलेले…
Read More...
Read More...
प्रेतांचा खच पडला होता, तेव्हाच ठरवलं प्राण गेले तरी दुर्घटनाग्रस्तांना न्याय मिळवून द्यायचा
भोपाळ गॅस दुर्घटनेला जगातील सर्वात भीषण दुर्घटना समजले जाते. या भयानक दुर्घटनेत अब्दुल जब्बार यांनी आईवडील व मोठा भाऊही गमावला आणि त्यांना स्वत: लंग फायब्रोसिस आणि डोळ्यांची दृष्टी कमी होणे यासारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागला. परंतु…
Read More...
Read More...
राजकारणातले भक्त हुकूमशाहीला जन्म देतात असा इशारा आंबेडकर कधीच देऊन गेले होते…
चाळीस वर्ष भारताच्या राजकीय व सामाजिक जीवनात अमूल्य योगदान व विचार देणाऱ्या आंबेडकरांचा अस्त झाला आणि त्यांच्या मृत्यूने एक युग च समाप्त झाले!
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राजकारणी होते पण त्यांच्या राजकारणाला विद्वत्तेची झालर होती.…
Read More...
Read More...
पाकिस्तानातून आलेल्या सिंधी लोकांमुळ कोल्हापूरची एक ग्रामपंचायत कोट्यवधींची उलाढाल करते
दिलावर राज्य करणार गाव म्हणजे कोल्लापूर. इथल्या लोकांचं काम आबन्ड असतंय. आता इतर भागातल्या लोकांना आबन्ड म्हणजे काय हे कळणार नाही. आबन्ड म्हणजे अफाट. म्हणजे नाद करावा तर कोल्हापूरकरांनी. इथली कुस्ती, इथला ऊस, इथला तांबडा पांढरा, इथली चप्पल,…
Read More...
Read More...