Browsing Category

सिंहासन

ठरलं सामना तिरंगी होतोय, पण मतदान कोण करतं ते समजून घ्या भावांनो..

इंदिरा गांधी 78-83, राजीव गांधी 85-91, नरसिंह राव 92-94, सिताराम केसरी 96-98, सोनिया गांधी 98-17, राहूल गांधी 2017-19 आणि पुन्हा सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदावर.. 1978 ते 2022 गेल्या 44 वर्षात नरसिंह राव दोन वर्ष आणि सिताराम केसरी दोन…
Read More...

बहीण-भावाचं नातं संपलं त्यामागे नेमकं कोणतं राजकारण कारणीभूत ठरलं ?

"EVERYTHING IS FAIR IN LOVE AND WAR" म्हणजेच प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं म्हणतात. युद्ध कशासाठी ? थोडक्यात सत्तेसाठी. कधी लपून तर कधी उघडपणे युद्धाची प्रक्रिया अविरत चालूच असते. युद्धाचा एकमेव धर्म म्हणजे काहीही करून जिंकायचं..…
Read More...

कधीकाळी गोमुत्राने शुद्धीकरण करणारे छगन भुजबळ आज सरस्वतीला विरोध करतायत

सर्व शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची?” अखिल भारतीय समता परिषदेच्या व्यासपीठावर बोलताना भुजबळांनी हे विधान केलं आणि त्या वक्तव्याची…
Read More...

सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे पक्ष, चिन्ह, शिवसेना भवन, सेना पक्षप्रमुखपद शिंदेंना मिळणार का ?

एकनाथ शिंदेना दिलासा तर उद्धव ठाकरे अडचणीत. एका वाक्यात सांगायचं, तर कालच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सर्व माध्यमांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा सांगितलेला हा सार. आता निवडणूक आयोगात जाण्याचा मार्ग मोकळा झाल्यानं एकनाथ शिंदेना दिलासा…
Read More...

PFI वर बंदी आली, पण देशात ‘या’ मुस्लिम संघटनाही बॅन करण्याची मागणी सुरु आहे…

केंद्र सरकारकडून नुकतीच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर बंदी घालण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि ईडीनं देशभरात एकाच ठिकाणी मारलेले छापे, मोठ्या संख्येनं पीएफआयच्या कार्यकर्त्यांना झालेली अटक, या सगळ्यानंतर देशविरोधी…
Read More...

राम जेठमलानी यांच्यामुळे युती तुटली आणि भाजप शरद पवारांसोबत गेला..

१९८४ सालच्या लोकसभा निवडणूका. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या या निवडणूकांमध्ये सहानभुतीची लाट होती. राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणाऱ्या निवडणूकांसाठी कॉंग्रेस सज्ज होती. या निवडणूकीत राजीव गांधींना न भुतो न भविष्यती अस…
Read More...

महाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्रोत्सव प्रबोधनकार ठाकरेंनी सुरू केला…

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे म्हणजे बंडखोर व्यक्तिमत्व. हिंदू धर्माचा त्यांना जाज्वल्य अभिमान तर होताच मात्र त्यात असलेले जातीभेद, अनिष्ठ रूढी परंपरा याबद्दल राग होता. हिंदू धर्माची सर्वसमावेशकता उच्चवर्णियांच्यामुळे नष्ट होत आहे यावरून…
Read More...

जिथं पराभव स्वीकारावा लागला, त्याच शिर्डीसाठी आठवले कसे आग्रही आहेत

मागच्या काही दिवसात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे अहमदनगर जिल्ह्यात दौरे वाढले आहेत. त्यातही विशेष म्हणजे शिर्डी भागात ते जात आहेत. याचं महत्वाचं कारण म्हणजे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा…
Read More...

भाजप या गोष्टींच्या जीवावर बारामती जिंकण्याच्या गोष्टी करतंय…

"२०१९ मध्ये आम्ही अमेठीमधील गांधी कुटुंबाची मक्तेदारी राहुल गांधींच्या पराभवाने संपुष्टात आली. जर आम्ही हे अमेठीत करु शकतो तर हे बारामतीमध्येही आम्ही करु शकतो." असं विधान मागेच भाजप नेते राम शिंदेंनी केलेलं. बारामती जिंकायचीच म्हणून…
Read More...

बीडला रेल्वे आलीय खरी पण रेल्वे आणण्याचं श्रेय नक्की कोणाचं ?

मराठवाड्यातील एखादा जिल्हा किती मागास असावा याचं प्रमाण काढायचं असेल तर त्या जिल्ह्यात रेल्वे आहे कि नाही यावरून काढता येईल. या मागास जिल्ह्यात टॉपला होतं बीड. आता नसणार कारण बीड मध्ये रेल्वे आलीय...बीडकरांचं रेल्वेचं स्वप्न अखेर पूर्ण…
Read More...