फॉरेन ब्रँडच्या रेसमध्ये मागून येऊन हा भारतीय ब्रँड १००० कोटींची उलाढाल करतोय

स्टार्टअप या नुसत्या एका शब्दानं तळपायापासून ते पार मस्तकापर्यंत फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह वाइब्स येतात. म्हणजे कसं ना तूम्ही सकाळ सकाळी एखादं सफरचंद खाल्ल तर त्याच्या कॅलरीज तुम्हाला दिवसभर मिळतात. तसचं दिवसातल्या एका स्टार्टअपच्या स्टोरीनं…

चार दिवसाला यांची भांडणंच होतेत, राज्यपाल पद खरंच गरजेचं आहे का ?

आता पहिलंच सांगतो की राज्यपाल पद गरजेचं आहे का असं का म्हणतोय. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या संघर्षात राज्यपालाच नेहमी चुकीचे असतात असा याचा बिलकुल अर्थ नाहीये. तर दोन्ही पदांच्या मागचं जे लॉजिक आहे ते या मागचं कारण आहे. राज्यपालांची…

अशी काय स्ट्रॅटजी आहे की, पार्ले-जी पुडा ५ रुपयालाच मिळतो तरी कंपनीला नुकसान होत नाही

प्रत्येकाच्या लहानपणीची एक कॉमन आठवण म्हणजे पार्ले जी बिस्कीट. चहात बुडवून खा किंव्हा मग  पाण्यात बुडवून खा. कुणी आजारी पडलं तरी पार्लेजी पुडा. वाढदिवसाला भेट म्हणून पार्लेजी पुडा.. तसा पार्लेजी बिस्किटांचा संबंध ९० च्या पिढीशी जरा जास्त…

तिच्या प्रेमापायी गँगस्टर बनला, पण अश्विन नाईकच्या लव्हस्टोरीचा शेवट फार फार दुर्दैवी होता…

'असे सगळे नवे-जुने संपवून प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार साहेब,'  मुळशी पॅटर्नमधला हा डायलॉग कित्येक जण आजही विसरलेले नाहीत. पण गुन्हेगारीत विश्वात डोकावून पाहिलं.. तर नव्या जुन्यांच्या फक्त आठवणी राहिल्यात आणि कुठल्याच चौकात कुणीच नाय…

दिल्लीतलं राजकारण काय संपलं नाही आणि काश्मिरी पंडितांना त्यांचाच देशात उपरं व्हावं लागलं

रॅलिव्ह, त्सालिव या गॅलिव्ह  (एकतर इस्लाम स्वीकारा, जमीन(प्रदेश) सोडा किंवा मरा) १९ जानेवारीच्या १९९० च्या  रात्री काश्मीरमधल्या मशिदीवरील भोंग्यांवरून घोषणा दिली जात होती. आजही काश्मिरी पंडित ती १९ जानेवारीच्या रात्र आठवून भावूक…

आघाडी सरकार अस्थिर करु शकण्यासाठी हे ५ मुद्दे कारणीभूत ठरू शकतात

पाच राज्यांचा निकाल लागला अन चार राज्यात भाजपने सत्ता कायम राखली आणि या निकालाचे परिणाम महाराष्ट्रात जाणवायला सुरुवात झाली.  थोडक्यात भाजपच्या व्हिक्टरी मुळे आघाडी नेत्यांचा तणाव वाढलाय. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात…

राव म्हणाले, आर्थिक सुधारणा हिट झाल्या तर क्रेडिट दोघांचं, फेल झाल्या तर तुमच्या एकट्याचं… 

मनमोहन सिंग यांना एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर म्हणून ओळखल जातं. पण ते फक्त एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर नव्हते तर एक्सिडेंटर अर्थमंत्री देखील होते. मनमोहन सिंग यांच्या पाच पुस्तकांचा संच २०१९ साली प्रकाशित करण्यात आला.  चेंजिंग इंडिया…

जगभरातल्या दहशतवाद्यांकडे TOYOTA चे हायलक्स पिकअप-ट्रक्स कसे पोहचायचे..

२४ डिसेंबर १९९९ या दिवशी इंडियन एअरलाईन्सच्या विमानाच अपहरण करण्यात आलं. हे विमान अफगाणिस्तानातल्या कंदहार येथे नेण्यात आलं. पुढचे काही दिवस पेपरात फोटो झळकत होते. या फोटोत इंडियन एअरलाईन्सचं विमान दिसत होतं. आतंकवादी दिसत होते,…