Browsing Tag

mahavikas aghadi

बीडला रेल्वे आलीय खरी पण रेल्वे आणण्याचं श्रेय नक्की कोणाचं ?

मराठवाड्यातील एखादा जिल्हा किती मागास असावा याचं प्रमाण काढायचं असेल तर त्या जिल्ह्यात रेल्वे आहे कि नाही यावरून काढता येईल. या मागास जिल्ह्यात टॉपला होतं बीड. आता नसणार कारण बीड मध्ये रेल्वे आलीय...बीडकरांचं रेल्वेचं स्वप्न अखेर पूर्ण…
Read More...

एकेकाळी शिवसेनेने मुस्लीम लीग सोबत युती केली होती

नुकताच MIM पक्षाकडून आघाडी सरकारला युतीची ऑफर काय आली अन राज्याच्या राजकारणात युतीचे नवे समीकरणं अस्तित्वात येणार का याच्या चर्चा चालू झाल्या.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोमणा मारला कि, “हिंदुह्रदयसम्राट ऐवजी…
Read More...

MIM चा इतिहास पाहता, MIM महाविकास आघाडीचा घटक होऊ शकते का ?

"भाजपला हरवायचे असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची ही वेळ आहे. आमच्यावर आरोप करण्यात येतो की भाजप आमच्यामुळे जिंकते. एकदाचं हे संपवायचं असेल, तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का?  अशी युतीची थेट ऑफर औरंगाबादचे MIM चे खासदार इम्तियाज…
Read More...

अधिवेशन कुठलंही असू द्या ते गाजवलं ते फक्त देवेंद्र फडणवीसांनीच

सद्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मालिकांच्या राजीनाम्यावरून आक्रमक भूमिका घेतल्याचं पहिल्या दिवसापासून पाहायला मिळतंय. नवाब मालिकांवर आरोप झाले, चौकशी झाली, आणि अटकही झाली. सद्या नवाब…
Read More...

प्रवीण चव्हाण यांनी लढवलेली घरकुल, डीएसके अशी सगळीच प्रकरणं गाजलेली आहेत

आपण कालपासून विधिमंडळाच्या अधिवेशनात चालू असलेल्या गदारोळ पाहतोय.  माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राइव्ह बॉम्ब फोडला असून त्या द्वारे मोठे आरोप केले आहेत. आघाडी सरकार षड्ययंत्र रचत असून त्याचे हे…
Read More...

आजही भुजबळांनी दाखवून दिलं की राज्यातील ओबीसींचे नेतृत्व आपल्या हातून गेलेलं नाही

कित्येक दिवस झालं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतचा मुद्दा राज्यात बराच गाजत होता. पण अलीकडेच इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शून्य ते २७ टक्क्यांच्या आत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत महाराष्ट्र विधीमंडळाने…
Read More...

मुक्ताईनगरवर दावा कोणाचा यावरून शिवसेना अन राष्ट्रवादी आमनेसामने आलेत

जसं महाविकास आघाडी स्थापन झाली तसं या तीन पक्षांमध्ये काहींना काही कारणास्तव बिघाडी चालूच राहतेय. आत्ताची बिघाडी म्हणजे जळगावातली. जळगावात सद्य मुक्ताईनगरच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाजलं आहे. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटल आणि…
Read More...

नागपूर करारानुसार ६ आठवडे होणारं अधिवेशन ६ दिवसांवर येऊन ठेपलंय

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे....नागपूर करारानुसार हे अधिवेशन खरं तर नागपुरात घेणं अपेक्षित होतं मात्र माननीय मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होत आहे. हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरतंय…
Read More...

राज्य सरकार परमबीर सिंग यांचं निलंबन करू शकतंय, याचं कारण केंद्रानं बनवलेला कायदा आहे…

गेल्या कित्येक महिन्यांपासून फक्त राज्यातच नाही, तर संपूर्ण भारतात एका नावाची मोठी चर्चा आहे, ते नाव म्हणजे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि ज्येष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग. मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटवल्यानंतर, परमबीर सिंग यांनी…
Read More...