Browsing Category

सिंहासन

क्षणार्धात बाळासाहेबांनी सिंधुदुर्ग वासीयांना आपली कार रुग्णवाहिका म्हणून देऊ केली.

बाळासाहेब ठाकरे या नावाचं वादळ सगळ्या देशाने आणि महाराष्ट्राने अनुभवलं आहे. या वादळाची एक आठवण सिंधुदुर्ग अजूनही काढत असतो. बाळासाहेबांनी सिंधुदुर्गवर जितकं प्रेम केलं तितकंच सिंधुदुर्गने देखील बाळासाहेबांवर केलं आहे. याचीच परिणीती आली ती…
Read More...

दिनदलित वर्गाला शिक्षणापर्यंत पोहोचण्याचा मार्ग निर्माण केला तो दादासाहेबांनी !

दामोदर तात्याबा रूपवते... रूपवते यांनी दलित वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणापर्यंत पोहोचण्याचा मार्ग निर्माण केला, त्यांना प्रेमाने लोकं दादा किंवा दादासाहेब म्हणायचे.. दादांचा जन्म २८ फेब्रुवारी १९२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या…
Read More...

वडिलांना झालेला त्रास विदर्भाच्या जनतेला होऊ नये म्हणून नागपुरात कॅन्सर हॉस्पिटल उभारलं

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख चेहरा. फडणवीसांनी नागपूरमधल्या वॉर्डाचा नगरसेवक ते राज्याचा मुख्यमंत्री या सत्तेच्या पायऱ्या अत्यंत कमी वयात व प्रचंड वेगाने पार…
Read More...

लिंगायत समुदायामुळे येडियुरप्पाचं मुख्यमंत्री पद वाचू शकतं का ?

कर्नाटकात लवकरच राजकीय उलथापलाथ होण्याची शक्यता आहे. कर्नाटकात लिंगायत पंथाचं महत्व राजकीय दृष्ट्या वाढतच चाललं आहे. याच लिंगायत समाजाला वेगळा धर्म म्हणून मान्यता देण्याची मागणी देखील पूर्वीपासूनच राजकारणाचा भाग राहिला आहे. राज्यातील एकूण…
Read More...

नंदुरबार काँग्रेससाठी इतकं महत्वाचं का आहे?

२९ सप्टेंबर २०१०. नंदुरबार जिल्ह्यातल थेंबली गाव एखाद्या सणाप्रमाणे सजल होतं. या आदिवासी भागात गेल्या काही दिवसांपासून मोठमोठ्या आलिशान गाड्या हेलिकॉप्टर यांची वर्दळ सुरु होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राज्यपाल के शंकरनारायण,…
Read More...

पंजाब कॉंग्रेसमध्ये मतभेद होण्याचे कारण इतर कुणी नसून राहुल गांधींची नवी स्ट्रॅटेजी आहे. 

गांधी घराण्याचं वर्चस्व कायम ठेवण्याचं वंशजांनी ठरविले आहे आणि ते तितक्याच ठामपणे पुढे नेतही आहेत. गांधी फॅमिलीने आता नवजोतसिंग सिद्धू यांना समोर करून पंजाबचे मुख्यमंत्री जे राजीव गांधी यांचे शालेय मित्र राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंग…
Read More...

आदर्श पिता म्हणून, पती म्हणून, बंधू म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तेवढेच महान होते…

छत्रपती शिवराय म्हंटले की पराक्रम, युद्ध, लढाया, रायगड-राजगड यांसारखे बलाढ्य किल्ले, भवानी तलवार अशा कितीतरी गोष्टी झटकन नजरेसमोर उभ्या राहतात. पण शिवरायांचे कुटुंब, त्यांच्या अर्धांगिनी, त्यांचे महापराक्रमी पुत्र आणि राजकन्या यांची फार कमी…
Read More...

पेगासस प्रकरणाची तुलना वॉटरगेट प्रकरणासोबत केली जातेय, काय होतं वॉटरगेट..?

पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून देशातील ३०० हून अधिक मोबाईल नंबरवर पाळत ठेवण्यात आली आहे. यामध्ये ४० हून अधिक लोक हे पत्रकार, विरोधी पक्षाचे नेते, सरकारी अधिकारी, संविधानिक पदावर असणारे लोक आहेत. फ्रान्सच्या Forbidden Stories आणि…
Read More...

कन्नड कोकिळा गंगुबाई हनगळ यांच्या आवाजामुळे मराठीत भावगीतांच्या कॅसेटची विक्री होऊ लागली.

भारतात संगीताचा पाया हा शास्त्रीय संगीत मानला जातो. शास्त्रीय संगीताची वर्षानुवर्षे साधना करून लोकं यात पारंगत होतात. शास्त्रीय संगीत हि एकप्रकारची भक्ती आहे. कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे अशी बडी मंडळी यात पारंगत होती. याच…
Read More...

दुष्काळी जनतेला स्मरण करून आपली पहिली शपथ घेणारा नेता या विधानसभेने पाहिलाय

१९९० च्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला होता. मुख्यमंत्रीपदावर असलेल्या शरद पवार यांनी पुन्हा बाजी मारली होती. काँग्रेसचंच सरकार स्थापन होणार होतं. पण हा निकाल ऐतिहासिक होता. काँग्रेस साठी नाही तर शिवसेना आणि भाजप साठी.…
Read More...