Browsing Category
सिंहासन
नागपूरचा भिडू तुमच्या घरातल्या कचऱ्याला देखील बक्कळ पैसे देतो…
भारतात 'स्वच्छता राखा' असे किती जरी बोर्ड लावले तरी लोकं त्या बोर्डवर कचरा टाकून येतील इतकी वाईट परिस्थिती आज आहे. पण दुसऱ्या बाजूला मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करणारी लोकं असोत किंवा स्वयंप्रेरणेने देश सुंदर राहावा म्हणून…
Read More...
Read More...
खा. संभाजीराजे नव्या पक्षाचा विचार करत आहेत, पण याआधीच्या बहुजन पक्षांचं सध्या काय सुरु आहे?
खासदार संभाजीराजे सध्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचा पुढचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्याच्या माध्यमातून ते सध्या मुंबईत यांनी सर्व पक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यानंतर काल त्यांनी माध्यमांशी संवाद…
Read More...
Read More...
आत्माराम बापूंना तिकिट मिळावे म्हणून चव्हाण साहेब थेट सरदार पटेलांच्या घराबाहेर जाऊन बसले
१९३४-३५ ह्या काळात महाराष्ट्रात समाजवादी पक्षाची बैठक तयार झाली होती.
राष्ट्रीय पातळीवर जयप्रकाश नारायण, नरेंद्र देव ,अरुणा असफअल्ली, एस.एम.जोशी, अच्युतराव पटवर्धन, ना.ग.गोरे हे समाजवादी विचार निश्चित केलेले नेते समाजवादी पक्षाची मुठ…
Read More...
Read More...
आजवरच्या राजकीय इतिहासात एकच खरा किंगमेकर होऊन गेला. त्याच नाव के.कामराज
भारतात सध्या गल्लीबोळात अनेक किंगमेकर तयार झालेले आढळतात. कोण कोणाला नगरसेवक बनवतो, कोण कोणाला मंत्री बनवतो तर कोण कोणाला पंतप्रधान. ज्याला कोणतंही पद मिळत नाही तो स्वतःला किंगमेकर घोषित करून राजकारणातलं महत्व इतरांना सांगताना दिसत असतो.…
Read More...
Read More...
पॅलेस्टाईनचे नेते यासर अराफत इंदिरा गांधींना आपली मोठी बहिण मानायचे
तो दिवस होता ७ मार्च १९८३ चा. त्या दिवशी दिल्लीतल्या विज्ञान भवनात नामचे अर्थात अलिप्त राष्ट्रसंघाचे संमेलन भरले होते. सगळं काही सुरळीत चालू होतं. पण अचानक एक व्यक्ती नाराज होवून या संमेलनातून बाहेर पडला.
हा व्यक्ती होता यासर अराफत... …
Read More...
Read More...
एक सामान्य कार्यकर्ता ते ५ वेळा आमदार अशी होती विनायक मेटेंची राजकीय कारकीर्द…!
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला झालेल्या अपघातात त्यांचे आज पहाटे निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र,…
Read More...
Read More...
रामभाऊंनी स्वत:च पुर्ण आयुष्य वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांना शिकवण्यात घालवलं
आम्ही कुठून आलो ? कसे आलो ? आमचे अस्तित्व काय ?
हे प्रश्न ज्यांच्या आयुष्याचाच भाग आहे अशा लेकरांना समाजाने नाकारले, झिडकारले अशा लेकरांनी जगावं कसं ?
कुणाचा आधार नाही ना, हक्काचं कुटुंब नाही...
चांगले शिक्षण आणि चांगले आयुष्य हेच…
Read More...
Read More...
तीन लाख लोकांची कत्तल करणारा इराणचा सम्राट जेव्हा थोरल्या छत्रपतींचे नाव ऐकताच पळून गेला..
इराण चा शाह आणि अफशारीद साम्राज्याचा संस्थापक तहमस कुलीखान उर्फ नादिरशहा हा हिंदुस्थान वर १७३८ साली चालून आला. पूर्वेकडील ऑट्टोमन साम्राज्य इतर युद्धात गुंतलेले होते. हिंदुस्थान मधील मोगल सत्ता औरंगजेबाच्या अधिपत्याखालील मोगल…
Read More...
Read More...
शंकरराव चव्हाणांचा सत्कार करून युती शासनाने काँग्रेस फोडायची बीजे रोवली होती..
गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. देशातील प्रचंड अशांततेचा हा काळ. केंद्रात नरसिंहराव यांचे सरकार होते. नव्या आर्थिक सुधारणा लागू करण्याच्या ते प्रयत्नात होते मात्र राजकीय सामाजिक स्थैर्य राखणे त्यांना जमले नाही.
बाबरी मशीदीचे पतन व त्यानंतर…
Read More...
Read More...
ते एक वाक्य बोलले नसते तर अडवाणी आज देशाच्या पंतप्रधानपदी दिसले असते
गोष्ट आहे दोन हजारच्या दशकातली. प्रमोद महाजन यांच्या शायनिंग इंडिया कॅम्पेनचा परिणाम भाजपने केंद्रातली सत्ता गमावली होती. अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रचारात देश पिंजून काढूनही त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. कोणाला वाटत नसताना धक्कादायक…
Read More...
Read More...