Browsing Category

सिंहासन

छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्सल चित्र काढणारा मनुची नेमका कोण होता ?

गेल्या अनेक काळापासून भारतात प्रवासाच सत्र सुरुये. बर्‍याच प्रवाश्यांनी  व्यापासाठी, धार्मिक प्रसार करण्यासाठी, राजकीय प्रभाव वाढविण्यास आणि शेजारी देशांशी संबंध निर्माण करण्यासाठी भौगोलिक सीमा ओलांडल्या. असाच एक इटालियन प्रवासी म्हणजे…
Read More...

ते अखेरपर्यंत काँग्रेसच्या हाता पाया पडत राहिले, “आम्हाला पाकिस्तानात ढकलू नका “

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक लोकांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. स्वातंत्र्य मिळालेल्या भारतात राहण्याचं अनेक क्रांतिकारकांचं स्वप्न होतं पण अनपेक्षित घटनांनी ते काही जणांचं स्वप्न पूर्ण झालं नाही. त्यापैकीच असेच एक क्रांतिकारक होते खान…
Read More...

मराठ्यांची धास्ती खाऊन औरंगजेबाने शंभूराजांना कैदेत ठेवण्यासाठी तुळापुरची निवड केली.

सतत बलाढ्य मोगल, तसेच पोर्तुगीज, सिद्दी व इतर शत्रूंशी झुंज देत शंभुराजांनी छत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याला जपले, वाढवले ! शंभुराजांच्या स्वराज्याचे वाढते बळ पाहून औरंगजेब हादरला आणि त्याने फितुरांचा मार्ग अवलंबवत त्याने…
Read More...

‘पाताल लोक’ मधल्या अन्सारीला जमलं नाही पण खऱ्या आयुष्यातला हा कॉन्स्टेबल आता ACP झाला.

तुम्ही मागच्या वर्षी आलेली पाताल लोक सिरीज पाहिली असेलच ? त्यातला इम्रान अन्सारी आठवतोय का ? हाथीराम चा सहकारी. त्याच्या मुस्लीम असल्यामुळे त्याला वेगळी वागणूक दिली तरी अत्यंत संयमी, शांत जो गुन्हेगारांकडून कबुली घेतानासुद्धा तो…
Read More...

एक काळ होता जेव्हा खडसे तिकीट नाकारत होते आणि भाजप त्यांच्या मागे लागली होती…

उत्तरेत शांत निवांत खान्देशात पुन्हा काही तरी गडबड सुरु असलेली दिसत आहे. बातम्यांच्या हेडलाईनमध्ये पुन्हा एकनाथराव खडसेंच नाव चमकू लागलंय. काल त्यांचे जुने सहकारी आणि सध्याचे कट्टर विरोधक देवेंद्र फडणवीस जळगावात त्यांच्या घरी भेटीस आले.…
Read More...

मुख्यमंत्री लालू यादव फक्त तहान लागली म्हणून विमान लँड करायचा हट्ट धरून बसले होते ..

जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून सुरुवात करणारे लालू प्रसाद यादव १९७७ पासून बिहारच्या राजकरणाचा केंद्रबिंदू बनून आहेत. दोन वेळा मुख्यमंत्री बनणाऱ्या लालूंना चारा घोटाळ्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. पुढे जाऊन ते रेल्वेमंत्रीही झाले…
Read More...

बाळासाहेब म्हणाले, “तुम्हाला राष्ट्रपती केलं पण माझी दोन कामे तुम्ही केलीच नाहीत..”

सालं होतं. 2007. केंद्रात काँग्रेस पक्ष सत्तेवर होता. तर डॉ. मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते.  राष्ट्रपती डाॅ. ए,पी. जे अब्दुल कलाम यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपत आला होता. राष्ट्रपती पदासाठी देशात निवडणूक होणार होती. भाजप आणि…
Read More...

अमेरिकेला फाईट द्यायची म्हणून इंग्रजांनी जळगाव डेव्हलप केलं

अस्सल झणझणीत चवीचा प्रदेश म्हणजे खानदेश. या झणझणीत भागात लोक मात्र गोड आहेत. याच भूमीत बालकवी जन्मले, याच भूमीत कवियत्री बहिणाबाई चौधरी घडल्या. कवी मनाच्या साने गुरुजींची ही कर्मभूमी होती. अहिराणीचा गोडवा प्रत्येक खानदेशी माणसाच्या उतरलेला…
Read More...

गोपीनाथ मुडेंनी महाराष्ट्रासाठी आणलेला कायदा दिल्लीत सुशील कुमारवर भारी पडणार..

सुशील कुमार. देशाला दोन वेळा ऑलम्पिक पदक मिळवून देणारा पैलवान. सध्या दिल्ली पोलिसांच्या कोठडीत आहे. दिवसेंदिवस त्याच्या अडचणीत वाढ होत आहे. छत्रसाल स्टेडियम मध्ये सुशील कुमारने आपल्या मित्राच्या सहाय्याने पैलवान सागर धनगड याला मारहाण केली.…
Read More...

सरकारकडे कोटा नाही म्हणून लसीकरण थांबले पण खासगी हॉस्पिटलला लस उपलब्ध कशी?

कोरोनाची दुसरी लाट हि पहिल्या लाटेपेक्षा जास्त गंभीर निघाली. मृत्यूचा दर देखील जास्त होता. मागच्या वेळी मधुमेह असलेले अथवा इतर विकारांनी त्रस्त असणारे वयोवृद्ध रुग्ण यांच्यात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त होते पण दुसऱ्या लाटेत तरुणांचा…
Read More...