Browsing Category
सिंहासन
फलटणचे मालोजीराजे नाईक निंबाळकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले नाहीत हे राज्याचं दुर्दैव..
स्वातंत्र्यापूर्वी देशात असंख्य संस्थाने होती. कित्येक राजेरजवाडे होऊन गेले. त्यांच्या ऐशो आरामाच्या चैनीच्या कथा आजही संपूर्ण जगभरात फेमस आहेत. पण हे एकाबाजूला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या मराठी मातीचे संस्थानिक एका…
Read More...
Read More...
पुण्याच्या गणेश बिडकरांनी ५०० हून अधिक रुग्णांना बेड मिळवून दिलेत
तुम्ही लोकप्रतिनिधी असाल आणि खरच तुम्हाला जाणीव असेल व त्या जाणिवेतून तुम्ही ५०० हून अधिक लोकांना मदत केली असेल तर ती चांगली गोष्ट झाली. पण महत्वाचा मुद्दा हा की या ५०० हून अधिक लोकांच्यात सर्वांधिक लोक हे रिक्षाचालक, सफाईकामगार, कष्टकरी,…
Read More...
Read More...
जगाला मासे पुरवणाऱ्या मराठी कंपनीने प्लॅस्टिकपासून २८ रुपये लिटर डिझेलची निर्मिती केलीय
भारतात नॉन-व्हेजला डिमांड किती जास्त आहे हे काय सांगायला नको. त्यातही आपले लोकं हे आवडीनिवडीत जास्त माहीर. नॉन- व्हेज मध्ये मासे हा पदार्थ खासचं. सुरमई, पापलेट, बोंबील, कोळंबी असे कितीतरी प्रकार सांगता येतील जे रोजच्या रोज हॉटेलमध्ये खाद्य…
Read More...
Read More...
तिने पाहिलेलं एक स्वप्न संपूर्ण देशात पोलिओ मुक्तीचा पाया रचून गेलं..
पोलिओ हा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे ज्यामुळे शरीराच्या विविध भागांमध्ये अपरिवर्तनीय पक्षाघात होऊ शकतो. एकेकाळी देशातील सुमारे पन्नास हजार मुले दर वर्षी या आजाराला बळी पडत. दरम्यान, आता भारताला पोलिओपासून मुक्त होऊन दहा वर्षांहून अधिक काळ…
Read More...
Read More...
नरसिंह राव आपल्या अखेरच्या भेटीमध्ये सोनिया गांधींना काय म्हणाले होते?
१९९१ च्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान घडलेल्या काही घटनांवर नजर टाकता हे लक्षात येईल कि, या काळात अनेक राजकीय उलथा-पालथी झाल्या. त्यातील एक म्हणजे, याचदरम्यान कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.व्ही. नरसिंह राव हे सक्रीय राजकारणातून जवळजवळ निवृत्त…
Read More...
Read More...
त्याकाळात देखील चर्चा होत होती कि पवारांनी भाजपबरोबर युती केली आहे..
वर्ष १९९९. शरद पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशी जन्माच्या मुद्द्यावरून काँग्रेस फोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पवारांना एके काळी काँग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार समजलं जायचं. जेव्हा वाजपेयींचं सरकार १ मताने पडलं तेव्हा…
Read More...
Read More...
जेव्हा चहा पिताना प्रणब मुखर्जींना सांगितले गेले, ‘दादा तुम्हाला पक्षातून काढून टाकलयं’
माजी राष्ट्रपती स्व. प्रणव मुखर्जी म्हणजे काँग्रेस पक्षातील अँग्री यंग व्यक्तिमत्व. बंगालच्या मातीत असणारी बंडखोरी त्यांच्या देखील रक्तात वाहत होती. वेळ पडली तर आपल्याच पक्षातल्या नेत्यांशी पंगा घ्यायला देखील ते पुढे मागे पाहायचे नाहीत.…
Read More...
Read More...
नेहरूंच पंतप्रधानपद इंदिरा गांधींच्या खेळीमुळे वाचलं होतं..
भारत स्वतंत्र झाला आणि पंडित नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान बनले. असं म्हणतात कि काँग्रेस संघटनेचं वजन पंतप्रधान म्हणून सरदार वल्लभभाई पटेलांच्या बाजूने होते. पण महात्मा गांधीजींनी आपला वारसदार म्हणून नेहरूंची निवड केली आणि ते देशाचे पहिले…
Read More...
Read More...
बेबी पावडरची कंपनी ते कोरोना लस, असा आहे जॉन्सन अँड जॉन्सनचा १३२ वर्षांचा प्रवास
आजकाल ब्रॅण्डचा जमाना आहे. खाण्यापिण्याच्या गोष्टी, कपडे, गाड्या, मोठमोठ्या वस्तू घेताना प्रत्येकजण ब्रॅण्डच पाहतो. पणं कोणत्याही प्रकारात ब्रॅण्ड बननं इतकं सोपं नसतं, तो ब्रॅण्ड बनण्यामागं मेहनत असते, अनेक प्रोत्साहीत करणारी किस्से असतात.…
Read More...
Read More...
कुष्ठरोगावरील औषधाचा शोध लावणाऱ्या भाऊ दाजींना मुंबईच्या जडणघडणीचे श्रेय देण्यात येते..
स्त्री-शिक्षणाचा विडा उचललेले आणि मुंबईच्या औद्योगिक विकासात महत्त्वपूर्ण काम करण्यासाठी ओळखलं जाणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. भाऊ दाजी लाड. त्यांच मूळ नाव रामकृष्ण विठ्ठल लाड. मूळ गाव पार्से असल्यानं ते लाड-पार्सेकर हेही नाव लावायचे.…
Read More...
Read More...