Browsing Category

सिंहासन

राजीव गांधींवर गोळीबार सुरु झाला. पंतप्रधानांसोबत राष्ट्रपतींचेही प्राण पणाला लागले होते..

काय होईल जेंव्हा, संसदीय लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान या दोघांवरही एकाच वेळी जीवघेणा हल्ला झाला तर? काही बरंवाईट झालं तर? मग या देशाच्या शासन व्यवस्थेचे काय होईल? याची कल्पना करणे ही किती भयंकर वाटते. पण अशाच…
Read More...

आझाद हिंद सेनेचा सेनानी, ज्याच्या नावावर ‘ लाल किल्ला ट्रायल’ हा ऐतिहासिक खटला चालला

देशाला इंग्रजांपासून मुक्त करण्यात आझाद हिंद फौजेने अतिशय महत्वाची भूमिका बजावली. या फौजेची कमान नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हातात होती. देशाला स्वतंत्र करण्यासाठी त्यांच्या सैनिकांनी बराच संघर्ष केला. इंग्रजांची पळता भूई थोडी करण्यात…
Read More...

चर्चिलच्या चरित्रात भारतातून फक्त एका व्यंगचित्रकाराची चित्रे छापली गेली. ते होते बाळासाहेब..

इंग्लंडचा माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिलला आपण एक खडूस म्हातारा म्हणून ओळखतो. दुसऱ्या महायुद्धात त्याच्या खडूसपणामुळेच इंग्लंड हिटलरच्या जर्मनी पुढे तग धरू शकली आणि ते महायुद्ध जिंकू शकली. असा हा चर्चिल जगभरात लोकशाहीच महत्व सांगणारी भाषणे…
Read More...

एकच डोळा असलेला इस्त्रायलचा सेनापती ज्याच्या नावानं अख्खं अरब जगत थरथरायचं

तिसरे अरब- इस्त्रायल युद्ध. या युद्धात इस्त्रायलच्या विरोधात इजिप्त, जॉर्डन आणि सिरीया होते. युद्धाच्या पूर्वी हे तिन्ही देश इस्त्रायला उखडून टाकतील अशी चिन्ह होती. इस्त्रायलला समुद्रात बुडवणार हे फिक्स झालेलं होतं. तीन देश विरुद्ध…
Read More...

श्रीमान योगी डोक्यावर ठेवून वाजत गाजत मिरवणूक काढली व लेखकाला सोन्याचं कडं बक्षीस दिलं

महाराष्ट्राच राजकारण जरी इरसाल म्हणून ओळखलं जात असलं तरी इथले पुढारी साहित्य कला संस्कृतीचे रसिक मानले जातात. अगदी पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या पासून ते विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्या पर्यंत हि परंपरा चालत आलेली आहे. याच…
Read More...

गांधीजींच्या विरोधात जाणारे पहिले क्रांतिकारी स्वातंत्र्यसेनानी म्हणजे बिपीनचंद्र पाल.

भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात क्रांतिकारक विचारांची ठिणगी टाकली ती बीपीनचंद्र पाल यांनी. देशाच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं. अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून बिपीनचंद्र पाल यांची ओळख होती. पत्रकार, समाजसुधारक, शिक्षक, राजकारणी…
Read More...

किल्लारी भूकंपानंतर काँग्रेसचे इतर नेते पडले पण पद्मसिंह पाटील भरघोस मतांनी निवडून आले..

३० सप्टेंबर १९९३. त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती. सगळीकडे गणपती विसर्जन मिरवणुका उत्साहात पार पाडत होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे गृहमंत्रीदेखील असल्यामुळे रात्रभर ते मिरवणुकांचा आढावा घेत होते. रात्री तीन साडेतीन वाजता ते नुकताच…
Read More...

शाहिस्तेखानाची बोटे कापल्यावर शिवरायांनी मुघलांना लिहिलेलं खरमरीत पत्र

छत्रपती शिवाजी महाराज. शून्यातून विश्व निर्माण करणारा युगद्रष्टा राष्ट्रपुरुष. शिवाजी महाराजांनी अनेक शत्रूंविरोधात लढा दिला. काही काही वेळेस तर शिवरायांना आश्चर्यकारक विजयाची प्राप्ती झाली. स्वराज्याची घौडदौड सुसाट सुरू होती. मराठ्यांनी…
Read More...

मनमोहनसिंग आणि पवारांनी मिळून घेतलेला एक कटू निर्णय देशाच्या औषध क्षेत्राला बळ देऊन गेला..

मध्यंतरी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग औरंगाबाद येथे आले होते. कारण होतं शरद पवार यांच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशनाचं. शरद पवार आणि मनमोहन सिंग हे जवळपास पंचवीस वर्षे एकमेकांचे जवळचे सहकारी राहिले आहेत. त्यावेळी बोलताना डॉ.मनमोहन सिंग…
Read More...

महाराष्ट्राशी आयुष्यभर भांडले पण आपल्या ऑफिस बाहेर उभारणाऱ्या पट्टेवाल्याला अंतर दिले नाही

महाराष्ट्राच्या राजकारणात जर कोणी व्हिलन म्हणून ओळखला जात असेल तर ते होते मोरारजीभाई देसाई. संयुक्त महाराष्ट्राला त्यांचा विरोध, सूर्य चंद्र असे पर्यंत वेगळा महाराष्ट्र होऊ देणार नाही अशा वलग्ना, आंदोलकांवर केलेला गोळीबार अशी अनेक पापं…
Read More...