Browsing Category
सिंहासन
अहो चंद्रकांत दादा, अब्दुल कलाम मोदींमुळे नव्हे तर प्रमोद महाजनांमुळे राष्ट्रपती झाले होते
आज भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी एक वक्तव्य केलं की नरेंद्र मोदी यांच्या मुले अब्दुल कलाम राष्ट्रपती बनले. यात खरे खोटे करण्यापेक्षा कलामांना राष्ट्रपती करण्याआधीच्या काय काय घटना घडलेल्या त्या बघू.
तारीख…
Read More...
Read More...
महाराष्ट्रातल्या कंदिलाचा ब्रँड संपूर्ण भारतात देशभक्तीची ओळख बनला होता…
सध्या देशभक्तीचं नवीन वारं आलंय. चीनच्या मुजोरपणामुळे आज सर्वत्र स्वदेशी उत्पादने वापरण्याचा आग्रह होतोय. कोरोनाच्या काळापासून आपल्या पंतप्रधानांनी देखील आत्मनिर्भर होण्याचा नारा दिलाय. भारतीय उद्योजकांनी बनवलेल्या वस्तू आणि सेवा वापरा असा…
Read More...
Read More...
चीनच्या युद्धात वेळेत तेल पुरवठा न झाल्याने नेहरूंनी इंडियन ऑईलचा पाया रचला
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात आपली इंडियन ऑईल. भारतातील सर्वात मोठी राष्ट्रीय तेल कंपनी. भारतातील एकूण पेट्रोलियम उत्पादन आणि विक्रीत तब्ब्ल ४७ टक्के तर तेल शोधनात ४० टक्के वाटा असलेली सर्वात जुनी कंपनी.
२०१६-१७ या एका आर्थिक…
Read More...
Read More...
१९ वर्षांच्या लढ्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या पत्नीलाच पत्र पाठवलं आणि….
मराठी कोरा या सोशल साईटवरती अरुण नारायण सबनीस यांनी हा किस्सा लिहला होता. त्यांच्या अकाऊंटवरून ते सिडकोचे माजी महाव्यवस्थापक असल्याची माहिती मिळते. त्याचसोबत प्रख्यात अभिनेते सचिन पिळगावकर यांचे ते सासरे असल्याची माहिती मिळते.
पण त्याहून…
Read More...
Read More...
संघ सोडून गेलेल्या माणसाला डॉ. हेडगेवारांनी थेट सरसंघचालक बनवलं.
१९२५ ची विजयादशमी. काँग्रेसच्या खिलाफत चळवळीला मुस्लिमांचे लागुंलचालन करण्याचे धोरण असे म्हणत डॉ. केशव हेडगेवार यांनी पक्षाला रामराम ठोकला, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. भारतात हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन संघाची वाटचाल…
Read More...
Read More...
आपल्या अनेक पिढ्यांना शिवरायांच्या इतिहासाची ओळख या शाहिरांच्या पोवाड्याने करून दिली.
दरवर्षी शिवजयंती आली की आसपासच्या मंडळात सकाळीपासून टेपवर शिवपराक्रमाचे पोवाडे वाजायला सुरु होतात. डफावर कडाडणारी थाप आणि तसाच काळजाला भिडणारा ओळखीचा आवाज कानी पडतो.
"ओम नमो श्री जगदंबे नमन तुज अंबे करून प्रारंभे
डफावर थाप तुनतुण्याचा…
Read More...
Read More...
सगळ्या गडावर एकच जल्लोष झाला, रयतेचं राजं शिवराय जन्माला आले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र, एक अतूट अस नात. याच नात्याच्या उत्सवाचा आज दिवस तो म्हणजे हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. शिवनेरी गडावर आजच्या दिवशी १६३० साली एक तेजस्वी पुत्र जिजाबाईंच्या पोटी जन्माला…
Read More...
Read More...
अति प्रामाणिक आहेत म्हणून प्रभूंना हटवलं आणि अनंत गितेंना केंद्रीय मंत्री बनवलं
वर्ष २००२. शिवसेनेचे शिर्डी येथे अधिवेशन भरलं होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भाषणाला उभे राहिले. त्यांची तोफ नेहमीप्रमाणे धडाडत होती फक्त यावेळी विरोधी पक्षांवर नाही तर त्यांचे लक्ष स्वपक्षातील काही नेते होते.
बाळासाहेब म्हणाले,…
Read More...
Read More...
काँग्रेस अध्यक्षपदाचा वाद सुरु होता, शास्त्रीजींनी फक्त अर्ध्या तासात निकाल लावला…
एक काळ होता काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष देशाच्या राजकारणात पंतप्रधानांच्या खालोखाल ताकद राखून असायचा. त्याची निवड लोकशाही पद्धतीने व्हायची. देशभरातील छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांचा कल समजून घेऊन हे राष्ट्रीय अध्यक्ष निवडले जायचे. एकदा तर…
Read More...
Read More...
डाळिंब द्राक्षे असो किंवा हापूस, महाराष्ट्राच्या फळशेतीचं क्रेडिट या पंजाबच्या माणसाला जातं.
महाराष्ट्राला दगडा धोंड्याचा प्रदेश म्हटलंय. निम्म्याहून अधिक राज्यात कायम दुष्काळ पाचवीला पुजलेला. पारंपरिक शेतीमधून येणारे उत्पादन बेभरवशाचे होते म्हणूनच कृषिप्रधान राज्य असूनही म्हणावे तेवढे शेतीतून उत्पादन घेता येत नव्हते.
पण आपल्या…
Read More...
Read More...