Browsing Category
सिंहासन
या एका अटीवर वाजपेयी चक्क काँग्रेसला पाठिंबा द्यायला तयार झाले होते
२०१४ साली भाजप संपूर्ण बहुमतात सत्तेत आली, काँग्रेस या बलाढ्य पक्षाला २ आकड्यात गुंडाळत देशातील विरोधी पक्षाचा सुपडा साफ केला. पुढच्या ५ वर्षात काँग्रेस मुक्त भारताची घोषणा केली. त्यानंतरच्या झालेल्या २०१९ च्या निवडणुकीत तर काँग्रेसची…
Read More...
Read More...
२७ वर्षाचा पोरानं धोटेंना पराभूत केलं यावर इंदिरा गांधींना पण विश्वास बसला नव्हता.
१९७७ च्या निवडणूका देशात आजही लक्षात ठेवल्या गेलेत. देशात आणीबाणी उठवल्यानंतर झालेल्या या निवडणुका खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरल्या होत्या. वातावरण कॉंग्रेसी विरोधी होते. याचा फायदा घेत जनता पक्षाचे पहिले बिगर कॉंग्रेसी सरकार अस्तित्वात आले.…
Read More...
Read More...
दिल्लीत आजही मराठ्यांशी फितुरी करणाऱ्याचं घर ‘नमक हराम की हवेली’ म्हणून ओळखलं जातं..
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य अनेक मावळ्यांनी आपलं रक्त सांडून मोठं केलं. बाजीराव पेशवे, मल्हारराव होळकर, महादजी शिंदे यांच्या सारख्या सेनानींनी केलेल्या पराक्रमामुळे अहद तंजावर तहद पेशावर अशी त्यांची कीर्ती पसरली.
याच…
Read More...
Read More...
मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलं, “दिल्लीत पैसे मागण्याची नव्हे, देण्याची पद्धत आहे “
निवडणूक झाली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार हा दरवेळी उत्सुकतेचा विषय असतो. पण नेहमी शर्यतीत असलेल्या नावापैकी एक नाव निवडले जाते. फार मोठा धक्का बसत नाही. बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ही मात्र आजवर सर्वात जास्त…
Read More...
Read More...
देशाच्या पहिल्या आर्थिक घोटाळ्यात अडकणारे अर्थमंत्री भारताचा कुकर बनवून गेले..
साल १९५६. भारतीय पंतप्रधानांचे जावई फिरोज गांधी यांनी संसदेत खळबळ उडवून दिली होती. देशातल्या पहिल्या घोटाळ्याचे आरोप ते सरकारवर करत होते. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच नेहरूंचे सरकार अडचणीत आले होते.
हा होता हरिदास मुंदडा घोटाळा.
हरिदास…
Read More...
Read More...
जगातील पहिली महिला डॉक्टर ५६ वर्ष स्त्रीत्व लपवून पुरुष बनून राहिली…
भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण...?
यावर आपल्याकडे नेहमी वाद होतात. आनंदीबाई जोशी, रखमाबाई राऊत यांच्या बरोबरीने कादंबरी गांगुली यांचे नाव देखील घेतले जाते.
पण "जगातील" पहिली महिला डॉक्टर कोण..?
असे विचारलं तर सहसा आपल्याला माहीत…
Read More...
Read More...
अन् गांधींजी थेट कस्तुरबां विरोधातच उपोषणाला बसले
जगभरात महात्मा गांधी आणि अहिंसावाद हे दोन्ही एकमेकांना समानार्थी वापरले जाणारे शब्द. याच अहिंसावादाच्या तत्वावर गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. १९२० मध्ये टिळक युगानंतर आलेल्या गांधीवादाने भारताला एक वेगळी दिली.
बापुजींच्या…
Read More...
Read More...
पेशव्यांच्या १४ वर्षांच्या मुलीला इंग्रजांनी झाडाला बांधून जाळून ठार केलं…
१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या धामधुमीचा काळ. बंडाचा वणवा देशभरात पेटला होता. ब्रिटिश सत्तेला हादरे देण्याचे काम या बंडकर्त्यानी केलं होतं. या उठावाचं नेतृत्व मात्र मराठी व्यक्ती करत होते. यात प्रामुख्याने नाव येत झाशीची राणी लक्ष्मीबाई,…
Read More...
Read More...
सासऱ्याने कारसेवकांवर गोळीबार केला, आता सुनेनं राममंदिराला ११ लाखांची देणगी दिली आहे.
आयोध्येच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर १९९२ पर्यंतचे ३ महत्वाचे टप्पे सांगितले जातात. पहिला तर जेव्हा १९४९ साली वादग्रस्त जागेवर मूर्ती ठेवली, दुसरा टप्पा म्हणजे १९८६ साली वादग्रस्त जागेच कुलूप काढलं गेलं, आणि तिसरा म्हणजे १९९२ ला बाबरी…
Read More...
Read More...
कोल्हापुरात घोषणा झाली, ‘गाय बी गेलं आणि वासरू बी गेलं’
१९७७ सालच्या लोकसभा निवडणुका अनेक अर्थाने भारतीय लोकशाहीसाठी महत्वाच्या होत्या. इंदिरा गांधींनी नुकतीच आणीबाणी उठवली होती. आपल्या लोकप्रियतेवर त्यांचा अजूनही गाढ विश्वास होता. आणिबाणी ही अपरिहार्य होती आणि जनतेने या कडू औषधाचं स्वागत केलं…
Read More...
Read More...