Browsing Category

सिंहासन

पानिपतमध्ये शौर्य गाजवणाऱ्या इब्राहिम खानाच्या वंशजांना महाराष्ट्र विसरलेला नाही.

पानिपतची तिसरी लढाई म्हणजे मराठेशाहीच्या इतिहासातील भळभळती जखम. अफगाणिस्तानच्या अहमद शहा अब्दालीला दिल्लीवर विजय मिळवण्यासाठी नजीबखान रोहिल्याने भारतात आणले. त्याने तिथे महाप्रचंड लूट माजवली. भारताचा सर्वनाश करण्यासाठी आलेल्या अब्दालीला…
Read More...

जेव्हा लेनिनला सावरकरांनी लंडनमध्ये तीन दिवस लपवलं होतं..

मूळ नाव व्लादिमिर इलिच उल्यानोव्ह. रशियाचा. कार्ल मार्क्स यांचे दास कॅपिटल वाचून साम्यवादी विचारांच्या प्रेमात पडला. भांडवलशाही पद्धत उलथून पाडणे या ध्येयाने प्रेरित झाला. जहालपणे यासाठी कार्य देखील करू लागला. राजद्रोहाचे आरोप होऊन…
Read More...

बीएस्सी झालेल्या या शेतकऱ्याला आज महाराष्ट्र ‘फणसकिंग’ म्हणून ओळखतोय…

कोकण म्हंटल की डोळ्यासमोर येतो रसाळदार हापूस आंबा. यानंतर नारळ, काजू-सुपारीची झाडं, तांदळाची शेती. फणसाचं झाड दिसतं ते अगदीच आपल्या वापरापुरतं एखाद-दुसरं. पण मागच्या काही वर्षांपासून कोकणातील या फणसाला देखील ग्लोबल ओळख मिळायला सुरुवात झाली…
Read More...

जेव्हा जम्मू काश्मीर जळत होता तेव्हा पुण्याच्या पोलीस कमिशनरला बोलवण्यात आलं

३०ऑगस्ट १९६५ गणेश चतुर्थीचा दिवस. भारत पाकिस्तान युद्धाला तोंड फुटले होते. सर्वत्र वातावरण तंग होते. पाकिस्तानी लढाऊ विमानांचा हल्ला होईल म्हणून रात्रीच्या वेळी ब्लॅक आऊट केले जात होते. पुण्यातही अशीच परिस्थिती होती. आपले भाई बांधव सीमेवर…
Read More...

एवढी मोठी पोलिस अकादमी सरदार पटेलांनी उभी केली, पण स्वतःच नाव दिलं नाही.

लोहे जैसी हिम्मत है, लोहे सा जज़्बा अपना, आंखों में लिए चलते हैं हम लौहपुरूष का सपना… हैद्राबादच्या अल्हाददायक वातावरणात, दऱ्या-खोऱ्यांमधली दाट हिरवाईमध्ये अंगावर शहारे आणणाऱ्या आवाजात, नव्याने सेवेत येणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांची…
Read More...

जळगावची जैन ही आज आफ्रिकेतील सर्वात मोठी इरिगेशन कंपनी आहे.

गोष्ट असेल स्वातंत्र्यापूर्वीची. जळगाव मध्ये शिकायला आलेला एक मुलगा त्याला घरची आठवण येत असल्यामुळं गावी जायचं होतं. खेडोपाडी गाड्या बसेस याचं प्रस्थ अजून वाढायचं होतं. जळगाव सारख्या गावात तर सायकल हेच मुख्य साधन होतं. त्या पोराकडे स्वःतची…
Read More...

कामाठीपुऱ्याची सम्राज्ञी असणाऱ्या गंगुबाईने थेट नेहरूंना प्रपोज केलेलं..

संजय लीला भन्सालीचा नवा सिनेमा येतोय. "गंगुबाई" आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत असणाऱ्या या सिनेमाचा टिझर काल लॉन्च करण्यात आला. ३० जुलै रोजी हा पिक्चर थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे गंगुबाई नावाचं हे सिनेमातलं कॅरेक्टर…
Read More...

रजनीकांतच्या त्या एका वाक्यानं जयललितांची सत्ता घालवली 

१९९१ सालच्या तमिळनाडू विधानसभा निवडणुका. सत्तेत असलेल्या द्रविड मुन्नेत्र कळघमला पक्षाला आजवरचा सगळ्यात वाईट पराभव काय असतो हे दाखवून देत, जे. जयललिता यांनी पहिल्यांदाचं मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली होती. २२५ पैकी तब्बल १७२ जागांवर…
Read More...

लालबहादूर शास्त्रींनी नियमात बदल केले आणि कोकणातले रस्ते काँक्रीटचे झाले

गोष्ट आहे स्वातंत्र्यानंतरची. इतकी वर्षे इंग्रजांच्या गुलामीच्या अंधःकारात गेली आता आपल्या स्वप्नातला नवा देश घडवायचा म्हणून सगळा देश प्रेरित झाला होता. पंडित जवाहरलाल नेहरू,सरदार वल्लभभाई पटेल, लालबहादूर शास्त्री हे राज्यकर्ते हे या…
Read More...

फक्त मोदीच नाही तर या नेत्यांच्या नावानं देशभर क्रिकेटची स्टेडियम आहेत.

आज गुजरातमध्ये जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम अशी ओळख मिळवलेल्या मोटेरा अर्थात नरेंद्र मोदी स्टेडियमचं उदघाटन करण्यात आलं. मात्र यानंतर एकच चर्चा चालू झाली ती म्हणजे यापूर्वी सरदार पटेल यांचं नाव असलेल्या स्टेडियमला मोदींच नाव…
Read More...