Browsing Category

सिंहासन

सगळी संपत्ती देशाला देणाऱ्या व्यापाऱ्याला सुभाषबाबूंनी ‘सेवक ए हिंद’ पदवी दिली…

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक असं नाव ज्यांच्या नावाशिवाय भारताचा इतिहास आणि स्वातंत्र्य लढा अपूर्ण आहे. ते नाव म्हणजे सुभाषचंद्र बोस. आझाद हिंद सेनेची स्थापना करून मोठा लढा ब्रिटिशांविरोधात सुभाषबाबूंनी उभारला होता. या आझाद हिंद सेनेला…
Read More...

कानडी भाषिक करिअप्पा शिवसेनेच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणूक लढवायला उतरले…

५ जून १९६६ रोजी शिवसेना नावाच्या वादळास सुरवात झाली. बाळ केशव ठाकरे या प्रबोधनकार ठाकरेंच्या लेकाने मराठी माणसाला आवाज मिळावा म्हणून शिवसेना हा पक्ष स्थापन केला होता. त्याकाळी तरुणाईमध्ये बेरोजगारीमुळे प्रचंड असंतोष पसरला होता. दक्षिणेतील…
Read More...

जॉर्ज फर्नांडिस यांनी काश्मिरातील तरुणांना संपूर्ण देशभरात व्यवसाय उभारून दिले होते…

साधारण १९८९ सालाच्या दरम्यान काश्मीर मधील परिस्थिती हळूहळू चिघळण्यास सुरवात झाली होती. तिथल्या फुटीरतावादी संघटनांनी डोके वर काढले होते. काश्मिरी पंडितांवर अत्याचार वाढले होते. त्यावर्षीच्या काश्मीरमधल्या लोकसभा निवडणुका अत्यंत संवेदनशील…
Read More...

राणी दुर्गावतीने अखेरच्या क्षणांपर्यंत मुघलांना शरण न जाता आत्मबलिदान दिलं…

आपल्या भारताच्या इतिहासात अनेक वीर-वीरांगना आपल्याला माहिती नाहीत. ज्यांनी देशासाठी रक्त सांडलं, स्वतःच्या प्राणाची आहुती दिली अशा अनेक लोकांबद्दल आपल्याला पुष्कळ माहिती नसते. भारताच्या इतिहासात मोजक्याच वीरांगना झाल्या त्यापैकीच एक म्हणजे…
Read More...

मराठीच काय भारताचा पहिला मुस्लिम पंतप्रधान बनायचं स्वप्न अंतुले बघत होते..

एककाळ होता अहद तंजावर तहद पेशावर मराठा साम्राज्य पसरलं होतं. महादजी शिंदेसारखा शूर योद्धा मुघल बादशाहला अंकित करून भारताचा कारभार हाकायचा. मराठी माणसाची दहशत इंग्रजांपर्यंत पसरली होती. मात्र पुढच्या पाय ओढण्याच्या राजकारणात मराठी व्यक्ती…
Read More...

आबा म्हणाले, ‘मान सांगावा जगाला आणि अपमान सांगावा मनाला’

महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर अजातशत्रू म्हणून जे मोजके नेते म्हणून उल्लेख करता येईल असे मोजके नेते होऊन गेले त्यात आर आर पाटील यांचं नाव हमखास घेता येत.  कोणताही राजकीय वारसा नसलेला एका सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी घरातून आलेला मुलगा…
Read More...

एकदा मराठी महिला खासदाराने संसदेत विरोधी पक्ष नेत्याचा शर्ट फाडला होता..

भारतातील जेष्ठांचं सभागृह म्हणजे राज्यसभा काल एका वेगळ्याच कारणांनी गाजली. संसदेत  मोदी सरकारने विमा दुरुस्ती विधेयक आणलं होतं. राज्यसभेत हे विधेयक मंजूर करताना विरोधी पक्षाने घोषणाबाजी केली. मात्र या विरोधी पक्षाच्या खासदारांना आवरण्यासाठी…
Read More...

राजीव गांधींवर थेट राष्ट्रपतींचा फोन टॅपिंग केल्याचे आरोप झाले होते .

वॉशिंग्टन पोस्टसह जगभरातील १६ माध्यमांनी पेगासस प्रोजेक्ट रिपोर्ट अंतर्गत या स्पायवेअरचा वापर पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि काही अधिकाऱ्यांची हेरगिरी करण्यासाठी केला जात असल्याचा दावा केला आहे. पत्रकारांवर पाळत ठेवल्याचे मुद्यावरून…
Read More...

राष्ट्रीय खाद्यतेल मिशनमुळे खाद्यतेलाचे दर कमी होणार का?

पेट्रोलच्या किंमती दिवसेंदिवस गगनाला भिडतायत. इतक्या पटापट तेलाचे भाव वाढतायत की, लोकांना वाटायला लागलंय की आता गाड्या विकाव्यात. आता या तेलांच्या किंमतीवर पेपरात रकानेच्या रकाने भरून लिहिलं जातंय. पण गोडेतेलाचं, पामतेलाच म्हणजेच खाद्यतेलाच…
Read More...

काँग्रेस पक्षाचे खजिनदार असलेले मोहिते पाटील विश्व हिंदू परिषदेचे स्वागताध्यक्ष बनले..

उंचापुरा बांधा, राकट वर्ण, पहिलवानी शरीर, डोक्यावर ऐटबाज गांधी टोपी. शंकरराव मोहिते पाटील यांना पाहिलं तरी त्यांचा दरारा जाणवून येई. दुष्काळी अकलूज माळशिरस भागात सहकाराची गंगा आणण्याचं श्रेय त्यांनाच जातं. प्रतिसरकारच्या चळवळीत बॉम्ब आणि…
Read More...