Browsing Category

सिंहासन

देशभरातील एटीएममध्ये ठणठणाट का आहे..?  

गेल्या काही दिवसांपासून आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील अनेक ठिकाणच्या एटीएममध्ये पैसे नसल्याच्या बातम्या येताहेत. त्यामुळे तेथील लोक गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. आता तर महाराष्ट्र, गुजरात,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश आणि बिहारमधील अनेक…
Read More...

‘नाणार’ प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला तर राज्याचे काय नुकसान होणार..?

‘नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पा’च्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकारण सध्या तापलंय. शिवसेना आणि मनसे यांच्यानंतर काँग्रेसनेही प्रकल्पाला विरोध केलाय. शिवाय काँग्रेसमधून भाजपच्या गोटात जाऊन बसलेल्या नारायण राणे यांनी देखील प्रकाल्पाविरोधात…
Read More...

कॉंग्रेसपासून भाजपपर्यंत सगळेच बलात्कार प्रश्नावर ‘वाचाळवीर’…!!!

‘कठूआ’ आणि ‘उन्नाव’ येथील बलात्कारांच्या घटना समोर आल्यानंतर देशभरात खळबळ माजलेली असताना या प्रकरणातील गुन्हेगारांचं वेगवेगळ्या पद्धतीने समर्थन करणारी विकृत मानसिकता ही आपल्या आजूबाजूलाच आहे. बलात्कारासारख्या क्रूर घटनेचं समर्थन करण्यासाठी…
Read More...

दुर्दैवी आसिफाचा बकरवाल समाज कायमच आलायं भारतीय सैन्याच्या मदतीला…!!!

आसिफा सामुहिक बलात्कार प्रकरण उघडकीस आलं आणि देशात एकाच खळबळ माजली. प्रकरणाची इत्यंभूत माहिती क्राइम ब्रॅचने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये आहे. प्रकरण समोर आल्यानंतर माध्यमांनी ती देशभरात पोहचवली. समाज म्हणून आपला क्रूर चेहरा या प्रकरणातून…
Read More...

मार्क झुकरबर्ग- माफीचा साक्षीदार

“सॉरी, माझं चुकलं. मी फेसबूकची स्थापना केली आणि मीच फेसबुक चालवतो. त्यामुळे फेसबुकवर घडणाऱ्या ज्या कुठल्या बऱ्या-वाईट गोष्टी आहेत, त्याची सर्वस्वी जबाबदारी माझीच” फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग बोलत होता. केंब्रिज अॅनालिटिका डेटा लिक…
Read More...

मध्यरात्री ३ वाजता आलेला फोन पृथ्वीराज चव्हाणांचं आयुष्य बदलून गेला.

“कॉंग्रेस हायकमांडचा निर्णय” हे मागील पाच पन्नास वर्षातलं भारतीय लोकशाहीवर सर्वाधिक प्रभाव टाकणार वाक्य असावं. जसं हे वाक्य महत्वाचं आहे तसच या वाक्याचं टायमिंग देखील खूप महत्वाचं आहे. हायकमांडचा निर्णय कधी येईल याची वाट पाहत एकनिष्ठतेचा…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात बंडाचे निशाण फडकावणारे भाजपचे दलित खासदार…!!!

२०१९ ची लोकसभा  निवडणुक जसजशी जवळ येत आहे, तसतशी सत्ताधारी भाजपमधील नाराजांची संख्या वाढताना बघायला मिळतेय. २०१४ साली प्रचंड बहुमतासह सत्तेत आलेल्या भाजपची सार्वत्रिक निवडणुक पूर्वीची आणि नंतरचीही प्रतिमा ही प्रामुख्याने मुस्लीम विरोधी पक्ष…
Read More...

भारत नेपाळ संबध : भाकरी फिरवण्याची गरज

नुकताच नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान के.पी.ओली यांनी भारताचा दौरा केला. २०१५  नंतर भारत-नेपाळ यांच्यातील संबंधात बरीचशी कटुता आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर उभय देशांच्या दृष्टीकोनातून या दौऱ्याला वेगळं महत्व होतं.  ‘बुढि गंडकी’ या  वादग्रस्त…
Read More...

पिपात मेले ओल्या उंदिर…

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २२ मार्च रोजी वेगळाच माहौल होता. कारण माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत मंत्रालयातील उंदीर घोटाळा उघड करून बॉम्बगोळा टाकला होता. सात दिवसांत मंत्रालयातील ३ लाख १९ हजार ४०० उंदीर मारल्याच्या बतावणीचा…
Read More...

राष्ट्रपतींच्या निवडणुकीत असणारी मतपेटी ‘भारताची नागरिक’ असते !

राष्ट्रपती पद हे देशाचं सर्वाच्च घटनात्मक पद. या पदासाठी नेमकं कोण मतदान करतं हा आपल्यासाठी राज्यशास्त्रातला सर्वात अवघड टप्पा होता. लोकसंख्येला आमदारांनी भागायच की खासदारांनी. त्यानंतर कशाने कशाला गुणायचं हे राज्यशास्त्रातलं एकमेवं गणित…
Read More...