मस्तानीच्या वारसदाराला संस्कृतचे अनेक श्लोक मुखोद्गत आहेत

मराठ्यांच्या इतिहासात जर सर्वात उपेक्षित व्यक्तिमत्व कोण असेल तर ती म्हणजे मस्तानी. ती होती तेव्हा पहिल्या बाजीराव पेशव्याची अंगवस्त्र म्हणून तिची हेटाळणी केली गेली. पुण्याच्या कट्टर सनातन्यांनी तिच्यामुळे पेशवा बाजीरावांना देखील प्रचंड…

महाराष्ट्र सरकारने बनवलेल्या स्कुटरसाठी पाच-पाच वर्षे वेटिंग असायचं..

एक काळ होता आपल्या भरवश्याचा साथी म्हणून स्कुटरला ओळखलं जायचं. अख्ख ४ माणसाचं कुटुंब या स्कुटरवर बसू शकत होतं. स्टायलिश तरणी पोरं त्याकाळी पण बुलेट, जावा, यामाहा घेऊन हिंडायची, दूधवाला भैय्या राजदूत वरून यायचा. पण मिडल क्लास माणूस वाट बघीन…

मुख्यमंत्री नाही म्हणत होते पण तरी अधिकाऱ्यांनी जिद्दीने एशियाड बस महाराष्ट्रात आणलीच !

गेल्या वर्षी कोरोनामुळे सगळं जग एका जागी थांबलं होतं. सरकारने लॉकडाऊन हळूहळू उठवला आणि एक दिवस लाल परी एसटी स्टॅन्ड वर अवतरली. या लाल परीला बघून महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवात जीव आला. हि लाल परी म्हणजे अख्ख्या राज्याची रक्तवाहिनी असलेली…

कापसाचे एक बोंड देखील न पिकवणारी इचलकरंजी वस्त्रोद्योगाची मँचेस्टरनगरी कशी बनली?

इचलकरंजी हे पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर. पंचगंगा नदीच्या तीरावर ऊस भाजीपाला पिकणार संपन्न गाव. महाराष्ट्रातला दुसरा सहकारी साखर कारखाना इथे सुरू झाला. या गावात एकाही शेतात कापूस पिकत नाही. पण तरीही संपूर्ण देशात इथला टेक्स्टाईल…

शिवरायांनी रायगडावर स्थापन केलेला लिहिता मंडप काय होता ?

युगकर्ते शिवाजी महाराज हे सर्वार्थाने रयतेचे राजे होते. परकीय सत्तांपासून मराठी मातीचे रक्षण तर त्यांनी केलेच पण त्यांचा इतिहास फक्त ढालतलवारीचा नाही. तो औदार्याचा, समतेचा आहे. दूरदृष्टीचा आहे. महाराज द्रष्टे होते, हजारो वर्षे पुढचं…

अमरावतीची ऑलिम्पिक टीम हिटलर समोर भगवा झेंडा घेऊन उतरली होती..

आपणा सर्वांना ठाऊक आहे की शत्रूचा शत्रू मित्र या नात्याने सुभाषचंद्र बोस यांनी हिटलरची मदत घेऊन भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंडच्या विरुद्ध पूर्वेत जर्मनीची फळी उभी करायची आणि भारतातून…

वाहत्या महापुरात क्रांतिकारकांनी उडी मारली. हाकाटी पसरली, “वसंतदादाने जेल फोडला “

24 जुलै 1943, स्थळ-गणेश किल्ला तुरुंग सांगली. सकाळ पासून पावसाची संततधार सुरू आहे. जेलर च्या डोकेदुखीला कारणीभूत असणारे काही कैदी तुरुंगात आहेत. खर तर आज त्यांचा निकाल होता व त्यांनतर त्यांची रवानगी साताऱ्याच्या जेल मध्ये होणार होती पण…

टॅक्स रिफंड मधून IT कंपनी उभारणारे पुणेकर फॉर्ब्ज अब्जाधीश बनलेत

भारतातील आघाडीच्या आयटी कंपन्याची जर यादी पाहिली तर त्यात पुण्याच्या पर्सिस्टंट या कंपनीचा नक्की समावेश करता येईल. या कंपनीची स्थापना केली आनंद देशपांडे यांनी. त्यांचा जन्म अकोल्याचा. वडील BHEL या सरकारी कंपनीत इंजिनियर म्हणून नोकरीला…

महाराष्ट्राच्या शेतकरी नेत्याने कर्नाटकात शेतकऱ्यांचं सर्वात मोठं आंदोलन उभारलं होतं.

महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरचा बेळगाव जिल्ह्यातला निपाणी तालुका. वेदगंगा नदी ही इथली जीवनदायनी. याच नदीच्या पाण्यावर निपाणी परिसर सुजलाम सुफलाम बनला. इथल्या खोऱ्यात पूर्वी कापूस डाळी, शाळू पिकवणारा शेतकरी गेल्या दीड शतकापासून तंबाखू पिकवू…

जिथे ३५ रुपयांसाठी मजुरी केली आज तिथेच कोरोनाशी लढण्यासाठी भलंमोठ सेंटर उभारलं.

मुनाफ पटेल. भारतीय क्रिकेटचा दुर्लक्षित झगमगता तारा. तो आला तेव्हा त्याची हवा झाली होती की त्याची एॅक्शन सेम टू सेम ऑस्ट्रेलियाच्या मॅकग्रा प्रमाणे आहे. तीच अॅक्युरसी, तीच लाईन आणि लेन्थ, त्याच्याहून भन्नाट स्पीड. २०११ च्या वर्ल्डकप…