गुजरातची चिमणी देशासाठी शहिद झाली ! 

हर्रर्रर्रर्र…  काय पण काय सांगताय. तर भिडू लोकांनो हे बघा जशा एका झटक्यात तुम्हालापण खूप गोष्टी चुकिच्या वाटतात न  तसच आम्हाला पण वाटतं. म्हणजे चिमणी कुठं, देश कुठं आणि ते शहिद म्हणजे काय खायचा मॅटर आहे का?  पण विषयात गुजरात होतं आणि…
Read More...

तंदुर कांड : त्या घटनेनंतर लोकांनी तंदूरमध्ये भाजून खाणं बंद केल होतं…

तारिख २ जुलै १९९५.... दिल्ली.... मध्यरात्र झाली होती. दिल्लीच्या मुख्य भागात असणाऱ्या अशोक विहारच्या परिसरात असणाऱ्या बगिया रेस्टॉंरंट मधून आगीच्या ज्वाला येत होत्या. रेस्टॉरंटमध्ये आग लागल्यासारखी परस्थिती होती पण बाहेर कोणीच नव्हतं.…
Read More...

नवाब पतौडीच्या चुकीमुळे डाकुंनी “टिम इंडियाचं” अपहरण केलं होतं.

तर झालं असं होत की सत्तरच्या दशकातला काळ होता. तेव्हा टायगर पतौडी म्हणजेच आपल्या लाडक्या तैमुरचे दिवंगत आजोबा नवाब मन्सूर अली खान पतौडी हे भारतीय संघाचे कप्तान होते. त्यांनी एकदा आपल्या गावी एक एक्झिबिशन क्रिकेट मॅच भरवली होती. भारताच्या…
Read More...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेसने प्रयत्न केलेले ?

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर. कदाचित बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन राजकारणाचे बळी ठरले असते तर ते घटना समितीवर निवडून गेले नसते असं राजकिय अभ्यासक सांगतात. अनेकांच्या मते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाढत जाणाऱ्या…
Read More...

इन्स्पेक्टर सुबोध कुमार यांच्या हत्येचा ‘इज्तेमा’शी संबंध आहे का..?

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये झुंडीने पोलीस अधिकारी सुबोध कुमार यांच्या केलेल्या हत्येला आता ३ दिवस होताहेत. सोशल मिडीयावर मात्र काही जण या हत्येचा संबंध मुस्लीम समाजाच्या ‘इज्तेमा’ या धर्मसंसदेशी संबंधीत कार्यक्रमाशी जोडण्याचा प्रयत्न…
Read More...

२ वेळचे  मंत्री, ४ वेळचे आमदार पण अखेरपर्यंत भाड्याच्या घरात राहिले !

उत्तर प्रदेशातील कानपूरपासून साधारणतः १२५ किलोमीटर अंतरावरील बांदा जिल्हा. तिथं एका भाड्याच्या घरात एक बुजुर्ग व्यक्ती राहायचे. आता तुम्ही म्हणाल मग त्यात एवढं सांगण्यासारखं काय विशेष..? आमच्या आजूबाजूला कितीतरी जन भाड्याच्याच घरात…
Read More...

तुकोबारायांचा वडाखालचा लव्हसीन.

असं म्हणतात आजचा जमाना पिक्चरच्या प्रमोशनचा आहे. सिनेमापेक्षा सिनेमाचा ट्रेलर, त्याची जाहिरात ठरवते की सिनेमा चालणार की नाही ते. कधीही मिडियाशी सरळ न बोलणारे सेलिब्रेटी न्यूज चॅनल पासून युट्युबपर्यंत आणि कपिल शर्माच्या नाईटपासून…
Read More...

या महान भारतीय पक्षी तज्ञापासून प्रेरित आहे २.० मधील अक्षय कुमारची भूमिका !  

दिग्दर्शक शंकर यांचा रजनीकांत आणि अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला २.० नावाचा पिक्चर सध्या थेटरात येऊन धडकलाय. रजनीकांत आणि अक्षय हे दोघेही सुपरस्टार, दोघांचाही डेडीकेटेड असा फॅन फॉलोअर्सचा वर्ग. त्यामुळे पिक्चर सुपरडुपर हिट होणार हे…
Read More...

पुण्याच्या खुन्या मुरलीधराची मूर्ती वाचवण्यासाठी २०० अरब मुस्लीम लढले होते

सदाशिव पेठेत खुन्या मुरलीधर म्हणून एक मंदिर आहे. स्वतः घनश्याम मुरलीधर पुण्यात आल्यावर खुन्या कसा झाला? पेठेत तुम्हाला खूप जण खूप कथा सांगतील. कोण सांगेल चाफेकर बंधूची फितुरी करणाऱ्या हरामखोर गणेश शंकर द्रविडचा इथं खून केलेला, तर कोणी…
Read More...

खरंच राजस्थानच्या विधानसभेत भूत असेल का..?

अमावस्येच्या रात्री शनिवार वाड्यातून "काका मला वाचवा" असा आवाज येतो म्हणे. या गोष्टींचं पुणेकरांना फारसं कौतुक वाटत नाही. बाहेरून आलेले या भुताटकीत देखील राजकीय अर्थ शोधत असतात. "राजकारण आणि भूताटकी" हि गोष्ट महाराष्ट्राच्या विद्येच्या…
Read More...