ते महाराष्ट्राचे ९ दिवसाचे मुख्यमंत्री होते.

अहो मला रस्त्यावरुन आणून यशवंतरावांनी मंत्रीमंडळात बसवलं आहे. उद्या पुन्हा रस्त्यावर जायची वेळ आली तर मग कशाला वाईट वाटेल? सिंहासनमधल्या डिकास्टा सारखा हा डॉयलॉग. आठवतोय न कामगार नेता डिकास्टाचा डॉयलॉग. तो कांताला म्हणतो, “अरे हा…
Read More...

शेतकऱ्याच्या पोराने फेरारीच्या अपमानाचा बदला म्हणून लॅम्बॉर्गिनी काढली.

एक काळ होता की मारुती,अॅम्बेसेडर, जीप सोडून आपण गाड्याच बघितलेल्या नसायच्या. लईत लई मर्सिडीज. जागतिकीकरणाच्यानंतर एक झालं, गाड्या जाऊ दे पण इंग्लिश पिक्चरमूळं ऑडी, फेरारी, पोर्शे, रोल्स रोईस, लॅम्बॉर्गिनी अशी नावे तरी ओळखीची झाली. आता तर…
Read More...

प्रथमच एक ‘रॉ’अधिकारी ‘युपीएससी’च्या अध्यक्षपदावर !

केंद्र सरकारने ३२ वर्षांपूर्वी भारताची गुप्तचर संस्था ‘रिसर्च अँड अॅनालीसिस विंग’मध्ये  (रॉ) अधिकारी म्हणून काम केलेल्या अरविंद सक्सेना यांची भारतीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सक्सेना हे २० जून २०१८ पासून…
Read More...

या एका शब्दामुळे राजस्थानातलं वातावरण बदलू शकतं..!

राजस्थानमधलं वातावरण काय आहे..? तुमच्या आमच्या सारख्या, महाराष्ट्रात बसून राजस्थानच्या हवेचा अंदाज लावणाऱ्यांना सध्या तरी काँग्रेस असच उत्तर मिळत आहे. तस "काँग्रेस" हे उत्तर गुजरातमध्ये देखील मिळालं होतं, पण शेवटच्या दहा दिवसात वारं…
Read More...

ताजमहल लपवण्यात आला होता, ते पण एकदा नाही अनेकदा !

"एक शहेनशाहने बनवाके ये हसीन ताजमहल सारे दुनिया को मोहब्बत की निशाणी दी है" १६३२ साली शहाजहानने आपल्या बायकोच्या स्मरणार्थ ताजमहल बनवला आणि काळाच्या ओघात तो जगभरातल्या प्रेम करणाऱ्यांचं प्रेमाचं प्रतिक बनला. यमुनेच्या तीरावर उभारलेली…
Read More...

हे आहेत तुळशीचे औषधी गुणधर्म

तुळस कुणाच्या घरात नाही असं घर कदाचित सापडणार नाही. सकाळच्या पूजेपासून ते थेट तुळशीच्या लग्नापर्यंत आपल्याकडे तुळशीला खूप महत्व आहे. आताच्या जगात आपल्याला ऑक्सिजन कमी पडायला लागलं म्हणून देखील आपण तुळशीची बग तयार करतो. तिला आता आधुनिक नाव…
Read More...

गोमुत्रामध्ये खरच आरोग्यासाठी चांगले असतं का, वाचा.

हिंदू संस्कृतीत गाईचे खूप महत्व आहे. गाईला आई मानले जाते. तसेच गाईच्या दुधापासून तयार होणाऱ्या दही, पनीर, चीच, ताक, इत्यादी अनेक पदार्थांचा भरपूर वापर होतो आणि त्यांचे फायदे देखील आहेत. गाईच्या दुधाला जसे महत्व आहे तितकेच महत्व गोमुत्रास…
Read More...

घरच्यांनी लव्ह मॅरेजला होकार देण्यासाठी हे उपाय करा.

भारतात असणारी संस्कृती आणि रूढी परंपरा यांमुळे भारताची एक वेगळी ओळख आहे. अजून देखील आपल्या देशात मुले आपल्या आई वडिलांच्या आज्ञे बाहेर काहीच करू शकत नाहीत. काहीही करायचं म्हणल तर घरातल्यांची परवानगी घ्यावीच लागते आणि कधी कधी समजूत ही काढावी…
Read More...

नॉनस्टिक भांडी वापरल्यामुळे होऊ शकतात हे रोग.

आजच्या काळात तंत्रज्ञानामुळे गोष्टी बदलत आहेत, पण आधुनिक गोष्टींचे दुष्परिणाम ही आहेत. आता लोक त्यांच्या घरातील सामान्य भांद्याऐवजी नॉन-स्टिक वापरत आहेत. या भांड्यानमध्ये, अनेक प्रकारचे केमिकल्स वापरले जातात,  जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक…
Read More...

दारू पिल्यानंतर डोळे सुजत असतील तर दारूला दोष देवू नका, या कारणामुळे सुजतात डोळे.

सर्वात पहिल्यांदा सांगतो, दारू वाईट. दारूच व्यसन वाईट. तरिही जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अस म्हणतात. लोक दारू पितात. दारू पिवून झाली की सकाळी डोळे सुजतात. काही माणसांच्या डोळ्याकडे बघितलं की कळतं, हे डोळे नाईन्टीचे की क्वाटरचे. मग…
Read More...