मागच्या २ वेळेत थोपवून ठेवलेलं लाल वादळ यावेळेस सरकारला झुकवणार का ?
शेतमालाला अत्यल्प भाव, वनजमिनींचा प्रश्न, गॅस दरवाढ यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी त्यांच्या विविध मागण्या घेऊन मुंबईकडे कूच करत आहेत. बरोब्बर ५ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी नाशिकमधून लाँग मार्च काढला होता. विविध मागण्यांसाठी…
Read More...
Read More...