सातारच्या दुष्काळी शाळेची पोरं जपान, अमेरिकेच्या पोरांना किल्ला बनवायला शिकवायलेत

ही गोष्टय ऑगस्ट २०२१ ची. त्या दिवशीच्या दुपार पर्यंत माण तालुक्यातली बरीच गावं पालथी घालून झाली होती. आता मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन आराम करायचा असं ठरलं. उन्हं उतरायला आली तेव्हा गाडी एका ठिकाणी बाजूला घेतली. विजयनगर नावाचं खेड होतं ते.…
Read More...

सर्व्हेचं सोडा यूपीतले लोक उघड उघड म्हणतायत, सत्तेत येणार फक्त भाजपचं!

उत्तर प्रदेश भाजपसाठी कायमच महत्वाचं राज्य राहिलंय. तिथं मंत्र्यांसह काही आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी देत पक्षांतरं केलंय, तेही ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर. आता सत्ताकारणाच्या निवडणुकीत तर्काला फारस स्थान असत नाही आणि राजकीय अवकाशात…
Read More...

पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न कोल्हापूरवासीयांच्या पाचवीलाच पूजलाय !

नदी प्रदूषणाचा प्रश्न कोल्हापूरवासीय नागरिकांच्या आणि त्यातल्या त्यात पंचगंगा काठच्या नागरिकांच्या पाचवीलाच पूजला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंचगंगा प्रदूषणाने डोकं वर काढलंय. दूषित पाण्यामुळे पंचगंगा नदीमध्ये माशाची फौज तरंगताना…
Read More...

संभाजी महाराजांच्या विरोधामुळे चर्चेत आलेला मदार मोर्चा शिवकालीन आहे का ?

श्री सकल गुणमंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजेश्री दुर्गराज म्हणजे रायगड !  सर्व गडांचे राजे दुर्गराज रायगड म्हंटल की डोळ्यासमोर येतं ते स्वराज्य ! शिवरायांनी हे स्वराज्य सुराज्य घडविण्यासाठी अनेकदा जीवाची पर्वा न करता मोहीमा आखल्या.…
Read More...

पश्चिम महाराष्ट्रातच नाही तर.. मना खानदेश मा भलता मोठा मोठा ला राजकारणी शेतस

आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचं एक परसेप्शन झालंय बघा. ते म्हणजे सगळं राजकारण घडतं ते पश्चिम महाराष्ट्रात. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे सोडून राजकारण आणि राजकारणी नाहीतच अख्या महाराष्ट्रात. तर अरे मना भौ...खानदेश मा भलता मोठा मोठा ला…
Read More...

जिथं फिरकू दिलं जातं नव्हतं त्याच जिल्हा बँकेत बाळासाहेब पाटलांनी आपला झेंडा गाडला

राजकारण....  ज्याची सुरुवातच एका कारणानं होते. शेवट होतो एकतर विजय किंवा पराजयाने. मग यासाठी विरोधात जावं लागलं तरी बेहत्तर. पण लढणारच. पण काही गोष्टी या सगळ्यालाच छेद देणाऱ्या असतात. आजची गोष्ट एका अशाच नेत्याची आहे ज्याने जिल्हा…
Read More...

केंद्र आणि राज्याच्या गोंधळात ऊस शेतकऱ्यांचा बळी जाणारा निर्णय घेतला जातोय

सध्या शेतीविषयक अनेक मुद्दे भारताच्या शेती आणि राजकारणाच्या पटलावर गाजायला लागलेत. मागच्या महिन्यात टोमॅटो, ढबू मिरचीला दर मिळत नव्हता म्हणून वाद चिघळला, तर चार पाच दिवसांपूर्वी सोयाबीनचे दर पडण्याला केंद्र सरकारच धोरण कारणीभूत असल्याने वाद…
Read More...

कागलात धुण्याचा दगड सुद्धा कोणत्या गटाचा हे आधीच ठरलेलं असतं..

महाविकास आघाडीचे कर्दनकाळ आणि घोटाळे उघड करण्यास फेमस असलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर एक नाव आलंय ते म्हणजे ग्राम विकास मंत्री हसन मियाँलाल मुश्रीफ. मुश्रीफ कुटूंबीय हे शेल कंपन्या स्थापन करून घोटाळा करत आहे असं सोमय्या…
Read More...

आमदार राजू शेट्टींनी लोकांना वाचवण्यासाठी थेट महापुरात उडी मारली होती…

मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही.  महात्मा गांधींनी सत्याग्रहाचे शस्त्र हाती घेऊन इंग्रज सरकारला गुडघे टेकायला लावून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या महाविकास आघाडी सरकारलाही पूरग्रस्तांच्या न्याय हक्काच्या मागण्या मान्य करण्यासाठी…
Read More...