Browsing Category
मुंबई दरबार
पवारांच्या मदतीला फडणवीस धावून आल्या आणि एका पोलिसाचं निलंबन रोखलं..
१९९० सालचं हिवाळी नागपूर येथे अधिवेशन सुरु होतं. शरद पवार यांच्या मुख्यमंत्री पदाची तिसरी टर्म सुरु होती. काँग्रेसमध्ये परतून त्यांना तीन वर्षे झाली होती. त्यावेळी तरी त्यांच्या वर कोणतेही आरोपांचे डाग नव्हते. ते लोकप्रियेतच्या शिखरावर…
Read More...
Read More...
लावणी बघण्यात दंग असलेल्या विलासरावांना फोन आला, “तुमचे २७ आमदार फुटले आहेत.”
विलासराव देशमुखांच्या मुख्यमंत्रीपदाची पहिली टर्म होती. राष्ट्रवादीबरोबरच्या आघाडीतील त्यांचं सरकार अपक्षांच्या टेकूवर टिकून होतं. भाजप आणि शिवसेना युतीच्या नेत्यांनी त्यांना अस्थिर करण्यासाठी अनेक प्रयत्न चालवले होते. सदा हसतमुख असणारे…
Read More...
Read More...
सिंचन घोटाळा बाहेर काढणारे विजय पांढरे सध्या काय करतात..?
साल होतं २०१२. गणेशोत्सव सुरु होता. अण्णा हजारेंच्या इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या आंदोलनामुळे गाजलेला काळ. आदर्श घोटाळा पाठोपाठ टू जी स्कॅम, कोळसा घोटाळा यामुळे काँग्रेस सरकार बेजार झालं होतं. अशातच राज्यात एक नवीन बॉम्ब येऊन कोसळला.
सिंचन…
Read More...
Read More...
शरद पवारांची सभा उधळून लावत अनिल देशमुख निवडून आले होते..
माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे नाव चर्चेत आहे. त्याच कारण म्हणजे तब्बल १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत. ईडी आणि सीबीआय प्रकरणात मागील अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरू होता. त्यांना आधी ईडी…
Read More...
Read More...
डॉनने मुंबई कमिशनरच्या बदलीसाठी दिल्लीत पैसे पाठवले, मुख्यमंत्र्यांनी डाव हाणून पाडला
वरदराजन मुदलियार 'वरदा भाई'च्या नावाने या डॉनला मुंबई ओळखत असे. त्याचा जन्म तमिलनाडूच्या 'तूतीकोरिन' मध्ये झाला. रोजगारासाठी तो मुंबईत आला. सुरुवातीला व्हिक्टोरिया टर्मिनल स्टेशनवर त्याने कुली म्हणून काम केले. याच स्टेशनवरून…
Read More...
Read More...
कोलंबिया विद्यापीठातून पासआऊट असणारे वरुण सरदेसाई नेमके कोण आहेत..?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या पूर्वीचा काळ. आघाडी, युती, तिकिटांचा वाटप वगैरे घोळ सुरु होते. आपापसातील तोडायची राखायची वचने आश्वासने देवाण घेवाण सुरु होतं. काँग्रेस राष्ट्रवादीचा पाया खचलाय यावेळी पुन्हा युतीच सरकार येणार अशी चर्चा…
Read More...
Read More...
गिरणी कामगारांवर गोळी चालवणार नाही म्हणत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याने राजीनामा दिला होता.
एकोणीशे साठच दशक. मराठी माणसाने भांडून आपल्या हक्काच्या मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती केली होती. यशवंतराव चव्हाणांनी सहकारातून राज्याच्या विकासाचा पाया रचला होता. राज्याचं चित्र झपाट्याने बदलू लागलं होतं.
मुंबई वेगाने वाढत…
Read More...
Read More...
राज ठाकरे नावाच्या वादळाचा राजकीय उदय या घटनेमुळे झाला.
निवडणुकांमधील निकाल काहीही लागू दे राज ठाकरे नावामागचा करिष्मा आजही कमी झालेला नाही. फार मोजकेच नेते आहेत ज्यांची भाषणे, ज्यांच्या मुलाखती लक्षपूर्वक ऐकलं जातं. ते कसे बोलतात, ते काय बोलतात याची उत्सुकता फक्त महाराष्ट्रातच नाही तर दिल्ली…
Read More...
Read More...
मुख्यमंत्री अंतुलेंच्या आयुष्यातील सत्य घटनेवर आधारित सिनेमा म्हणजे ‘आजचा दिवस माझा’
आजवरचे सर्वात वादग्रस्त मुख्यमंत्री कोण असं विचारलं तर बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांचं नाव समोर येईल. महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री म्हणून त्यांची देशभरात चर्चा झाली होती. पण कोकणाचा हा सुपुत्र जातीपातीच्या पुढे गेलेला होता.…
Read More...
Read More...
तिरकी टोपी घालणाऱ्या नेत्याने महाराष्ट्रात पहिल्यांदाच काँग्रेस विरोधाचा झंझावात सुरु केला.
स्वातंत्र्य लढ्यानंतरचा काळ. इंग्रज भारत सोडून जाणार हे आता पक्कं झालं होतं. आपल्या देशाची सत्ता आपण चालवणार या भावनेने प्रत्येक नागरिक प्रेरित झाला होता. गांधींच्या सत्याग्रहात काँग्रेसच्या झेंड्याखाली अबालवृद्ध गोळा झाले होते. काँग्रेसची…
Read More...
Read More...