Browsing Category

मुंबई दरबार

शिवसैनिकांनी भिंतीवर रंगवलेल्या घोषणांमधून कम्युनिस्टांना हरवले आणि मुंबई जिंकली..

सध्याचं जग हे फेसबुक ट्विटर, इंस्टाग्रामचं आहे. प्रत्येकजण आपली फेसबुक वरची वॉल सजवण्याच्या भानगडीत असतो. विशेषतः राजकारणी लोक. आजकाल त्यांचा प्रचार हा सोशल मीडियावरच चालतो. दररोज गल्लीबोळात उगवणारे प्रशांत किशोर त्यांना फेसबुक वरच्या…
Read More...

मध्यरात्रीत राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि आमदारांना घरी परतायला देखील पैसे नव्हते.

आणीबाणी नंतरचा काळ. इंदिरा गांधींचा धुव्वाधार पराभव करून केंद्रात जनता पार्टीचं सरकार आलं होतं. काँग्रेसचे अनेक तुकडे झाले होते. प्रत्येक राज्यात देखील जनता सरकारे आली होती.  महाराष्ट्रात देखील ७८ साली जनता पक्षाने आघाडी मिळवली पण सत्ता…
Read More...

मुख्यमंत्री नेहरूंना म्हणाले, “ज्या सवयी सोडाव्या लागतात त्या मी लावूनच घेत नाही.”

साल होतं १९६४. मे महिना होता. देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हवापालट म्हणून मुंबईला आले होते. प्रकृती फारशी चांगली नव्हती. महाराष्ट्राच्या राजभवनावर त्यांचा मुक्काम होता. नेहरूंची सख्खी बहीण विजयालक्ष्मी पंडित तेव्हा राज्याच्या राज्यपाल…
Read More...

सोनिया गांधी म्हणाल्या, विलासराव मराठवाड्याच्या पाण्यापेक्षा आपल्याला सत्ता महत्वाची….

मराठवाडा म्हणजे वर्षानुवर्ष दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणारा प्रदेश. इथली शेती देखील त्यामुळे संपुर्णतः निसर्गावर अवलंबून. त्यात नफा कमी न तोटाच जास्त अशी अवस्था. मराठवाड्याचं मागचं कित्येक वर्षाचं राजकारण केवळ पाणी या एकाच ज्वलंत…
Read More...

इंदिरा गांधींनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती पण विखेंनी दोस्तीसाठी पद नाकारलं..

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दिग्गज मुख्यमंत्री होऊन गेले. वसंतराव नाईक यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीपासून ते बाबासाहेब भोसले, नारायण राणे यांच्या कमी कालावधीचं मुख्यमंत्रीपद अनुभवलं. प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी आपली छाप मात्र सोडली.…
Read More...

वाजपेयी लातुरात एक वाक्य बोलले आणि त्या वाक्याने भाजपच्याच उमेदवाराचा पराभव झाला.

1998 साली निवडून आलेले केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए चे सरकार सुरळीत चालू असताना अचानक एआयएडीएमके च्या सर्वेसर्वा जयललिता यांनी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतल्याने सरकार पडलं. पण विरोधकांकडे पुरेसं संख्याबळ…
Read More...

तेव्हा वाटलेलं ८ पक्षांची आघाडी असलेलं २ रिमोट वालं आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही..

गेली अनेक दिवस चर्चा सुरु आहे की महाविकास आघाडीचे सरकार पडणार  राष्ट्रपती राजवट येणार. भारतीय जनता पक्षाचे नेते तर यासाठी जीव तोडून प्रयत्न करत आहेत. आधीच कोरोनाचं संकट त्यात सरकारमधल्या तीन पक्षांच्या तीन तऱ्हा. चंद्रकांत दादा पाटील तर…
Read More...

शेतकऱ्यांना मोफत विज देतो असं सांगून सुशिलकुमारांनी महाराष्ट्र जिंकला होता..

सध्या निवडणुकीचं वारं जोरात आहे. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम अशा महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूका होत आहेत. कधी नव्हे ते या राज्यांच्या प्रचाराच्या बातम्या देशभरात चवीने वाचल्या जात आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र…
Read More...

बाळासाहेबांनी विचारलं मुख्यमंत्रीपद चालवलशील काय? राणे म्हणाले पळवून दाखवतो…

नव्वदच्या दशकातला काळ. मंत्रालयावर शिवसेना भाजपचा भगवा झेंडा फडकत होता. मुख्यमंत्री पदी मनोहर जोशी होते. जोशी हे सेनेच्या पहिल्या फळीचे नेते. ते अनुभवी होते, प्रशासनावर त्यांची चांगली पकड होती. मात्र सत्तेचा रिमोट मात्र शिवसेनाप्रमुख…
Read More...

अपमानित होऊन राजीनामा द्याव्या लागलेल्या निलंगेकरांना परराष्ट्रमंत्री होण्याची संधी आलेली..

ऐंशीच्या दशकात महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत अस्थिर होतं. मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांनी जेव्हा प्रदेशाध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून तडकापडकी राजीनामा दिला तेव्हा देशभरात खळबळ उडाली होती. राजीव गांधींनी दादांना समजवायला अनेकांना मुंबईला पाठवलं…
Read More...