Browsing Category
मुंबई दरबार
आता शिंदेंसोबत युती करणाऱ्या, जोगेंद्र कवाडे यांनी हाजी मस्तानसोबत पक्ष सुरू केला होता…
'अरे मरणाची भिती कुणाला आहे? हम तो कफन लेके घुमते है' असं म्हणून प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आपल्या सभेतल्या भाषणाला सुरूवात करतात. त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि युतीची घोषणा केली.
प्रा.…
Read More...
Read More...
बाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं
बाळासाहेब ठाकरे यांचे राजकारणात अनेक प्रतिस्पर्धी होते, राजकीय टीकाकार होते. विचारधारेच्या मुद्यापासून तर कार्यशैलीपर्यंत बाळासाहेबांच्या आयुष्यात अनेक वादग्रस्त प्रसंग घडले. मात्र त्यांचे कडवे टीकाकार सुद्धा त्यांच्या दोन गोष्टी नाकारू शकत…
Read More...
Read More...
भिंतीवरच्या घोषणांमुळे सेना घराघरात पोहचली पण ती क्रिएटिव्हिटी गेली कुठे ?
ठाकरे गट आणि शिंदे गट. त्याच सभा तीच आव्हाने. तोच आमचा गुवाहाटीचा प्रयोग म्हणून होणारी भाषणं आणि तेच पाठीत खंजीर खुपसला म्हणून होणारा आरोप. सगळं ओक्के आहे पण एक गोष्ट मीस आहे. ती म्हणजे क्रिएटिव्हिटीची.. ..ही क्रिएटिव्हिटी होती घोषणांची,…
Read More...
Read More...
खरंच मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंना सोडून जातील का ?
"उपमुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदन करण्यासाठी आपल्याकडे आलो होतो, त्याच दरम्यान मिलिंदजी आपल्याकडे गेले होते असं मला आदित्यजींकडून कळलं. कोण पुढच्या दारानं कोण मागच्या दारानं हेच माझ्या लक्षात राहिलं." राज्यातल्या सत्तांतरानंतर झालेल्या…
Read More...
Read More...
शिक्षणसम्राट तानाजी सावंतांची रेकॉर्डब्रेक कारकीर्द पाहता त्यांना अंगठाछाप मंत्री म्हणावं का ?
घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर अशा दौऱ्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे प्रचंड ट्रोल झाले होते. हा एक विषय थांबत नाहीये तोवर त्यांच्या नावे एक मेसेज मिडीयामध्ये व्हायरल झाला. यामध्ये तानाजी सावंत यांनी ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांना…
Read More...
Read More...
ही ३ कारणं सांगतात, शिवाजीपार्कवर ज्याचा दसरा मेळावा त्याचीच शिवसेना…!
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होणार याबाबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती त्यावर मुंबई हाय कोर्टने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाचा हा मोठा विजय असल्याचं मानलं जात आहे.
२ ते ६…
Read More...
Read More...
निमित्त दहीहंडीचं, पण शिंदे-फडणवीस सरकारचा नेमका प्लॅन काय..?
अरे बोल बजरंग बली की जय, हा आवाज दोन वर्षांनी सगळीकडे घुमला आणि राज्यभर दहीहंडीचा उत्सव जोरदार साजरा झाला. ८-९ थर, लाखोंची बक्षिसं यांच्या गदारोळात राजकीय थरांची बांधणी झाली ती वेगळीच.
काही वर्षांपूर्वी दहीहंडी हा मुख्यत्वे शिवसेना आणि…
Read More...
Read More...
एकेकाळी टीम राहुल गांधी म्हणून मिरवणाऱ्या तरुण तुर्कांचं सध्या काय चालू आहे?
काल देशभरात बेरोजगारी आणि महागाईविरोधात काँग्रेस चांगलीच झालेली दिसून आली. दिल्लीत झालेल्या आंदोलनात काँग्रेसच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला होता.
याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल…
Read More...
Read More...
भाजपला साथ देणारे पक्ष ; एकतर स्वतंत्र अस्तित्व सोडून भाजपचे झाले नाहीतर संपले…
केंद्रात आज भाजप सत्तेत आहे, राज्यातही शिंदे सरकारच्या निमित्ताने भाजप सत्तेत आहे. आणि सत्तेत असलेल्या भाजपला साथ आहे ते मित्रपक्षांची. म्हणजेच सहयोगी पक्षांची.
त्यातल्या त्यात महाराष्ट्राचं राजकारण पाहायचं झालं तर १९९९ पासूनचा इतिहास…
Read More...
Read More...
संजय राऊत म्हणतायेत महाराष्ट्रात “सत्ताबदल” होणार…पण कोणत्या आधारावर ?
गेल्या आठवडा भरातल्या राजकीय घडामोडी पाहिल्यास समजून येईल कि, विरोधी पक्षातील नेते एक स्टेटमेन्ट दाव्यानिशी करतायत ते म्हणजे..."महाराष्ट्रात लवकरच सत्तापरिवर्तन होणार".
राजकीय नेत्यांची विधानं ही फक्त बोलण्यापूरती असतात असंही आपल्याला…
Read More...
Read More...