Browsing Category
मुंबई दरबार
कोल्हापुरात घोषणा झाली, ‘गाय बी गेलं आणि वासरू बी गेलं’
१९७७ सालच्या लोकसभा निवडणुका अनेक अर्थाने भारतीय लोकशाहीसाठी महत्वाच्या होत्या. इंदिरा गांधींनी नुकतीच आणीबाणी उठवली होती. आपल्या लोकप्रियतेवर त्यांचा अजूनही गाढ विश्वास होता. आणिबाणी ही अपरिहार्य होती आणि जनतेने या कडू औषधाचं स्वागत केलं…
Read More...
Read More...
बाळासाहेबांनी आपल्याच पक्षाच्या ऊर्जामंत्र्याला खुर्ची खाली करायला लावली..
वर्ष २००२. शिवसेनेचे शिर्डी येथे अधिवेशन भरलं होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भाषणाला उभे राहिले. त्यांची तोफ नेहमीप्रमाणे धडाडत होती फक्त यावेळी विरोधी पक्षांवर नाही तर त्यांचे लक्ष स्वपक्षातील काही नेते होते.
बाळासाहेब म्हणाले,…
Read More...
Read More...
सायकलवरून गोळ्या विकणारा सिंधी माणूस महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रे हलवू लागला
आपल्या डोळ्यासमोर घडणारं राजकारण आणि पडद्यामागे घडणारं राजकारण यात जमीन अस्मानच अंतर आहे असं म्हणतात. काही खिलाडी असतात ज्यांचं नाव देखील आपल्याला ठाऊक नसत पण सरकारे पाडणे किंवा निवडून आणणे त्यांच्या हातात असते. आपल्या डावपेचांनी राजकारणाची…
Read More...
Read More...
शिक्षा म्हणून झालेल्या बदलीत असं काम केलं की अखेर मुख्यमंत्र्यांना येऊन शाबासकी द्यावी लागली
माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणजे अजातशत्रू व्यक्तिमत्व. सातारच्या राजकारणात उदयन महाराजांचा पराभव करणारे खासदार म्हणून त्यांना ओळखलं जातं. आपल्या रांगड्या भाषणांनी आणि दिलदार स्वभावामुळे जनतेचे ते लाडके नेते म्हणून प्रसिद्ध आहेत.
पण…
Read More...
Read More...
आणीबाणीला विरोध करणाऱ्या दुर्गाबाईंना इंदिरा गांधींनी पद्मश्री देऊ केला होता..
२६ जून १९७५. भारतीय लोकशाहीचा काळा दिवस. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करून संपुर्ण सत्ता आपल्या हातात घेतली. भारतात पहिल्यांदाच व्यक्तिकेंद्रित हुकूमशाही सुरु होत होती. पण अजूनही याचा धोका कोणाला कळाला नव्हता. खुद्द…
Read More...
Read More...
अंतुले म्हणाले,” लोकांची गैरसोय करून उत्पन्न खाणारा देव मी मानत नाही..”
बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले. महाराष्ट्राच्या राजकारणात चमकलेलं वादळी व्यक्तिमत्व. त्यांच्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत अनेक वाद, आरोप झाले पण अंतुलेंच्या नावाशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पुढेच सरकू शकत नाही. फक्त अठरा महिने ते…
Read More...
Read More...
बाळासाहेब म्हणाले, “नारायणला अध्यक्ष बनवून बेस्ट फोडायचा विचार आहे काय ?”
मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना झाली तो काळ. जिथे जाईल तिथे शिवसेनेचा नाद दुमदुमत होता. बाळासाहेबांच्या जादुई करिष्म्यामुळे मुंबईच्या कानाकोपऱ्यातले हजारो तरुण या संघटनेशी जोडले जात होते. त्यांच्या सभा प्रचंड…
Read More...
Read More...
शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री देखील शरद पवारांनी ठरवला होता..
साल १९९५. शिवसेना आणि भाजपच्या युतीने महाराष्ट्राच्या विधिमंडळावर भगवा फडकवला होता. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली असलेल्या काँग्रेस सरकारचा पराभव करण्याचा चमत्कार त्यांनी केला होता. याचे सर्वाधिक श्रेय जात होतं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे…
Read More...
Read More...
शिवसेनेत संजय राऊत यांच महत्व कसं वाढत चाललं आहे…?
२४ ऑक्टोंबर २०१९ चा दिवस,
सगळा पिक्चर कसा ठरल्याप्रमाणे पार पडलेला. राज्यातल्या निवडणूकांचे निकाल लागलेले. भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला विश्वास दाखवल्याची ही भावना होती.…
Read More...
Read More...
नागपुरात पोलिसांच्या काठ्या खाणाऱ्या तरुणाला बोलवून इंदिरा गांधींनी आमदारकीचं तिकीट दिलं
आणीबाणीच्या नंतरचा काळ. इंदिरा गांधी निवडणूक हरल्या होत्या. केंद्रात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झाले होते. नवे पंतप्रधान मोरारजी देसाई हे इंदिरा आणि संजयचे सर्व भ्रष्ट कारभार बाहेर काढणार अशी भीष्म प्रतिज्ञा करून आले होते.…
Read More...
Read More...