Browsing Category
मुंबई दरबार
मामू कहाणी सुनाते रहे लडकेने चांद को छू भी लिया.
साल १९९९. केंद्रात भाजपच सरकार. महाराष्ट्रातही विधानभवनावर युतीचा भगवा झेंडा फडकत होता. शिवसेनेचे नारायण राणे मुख्यमंत्री तर भाजपचे गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री होते. भाजप शिवसेनेचा संसार एकमेकांच्या उण्यादुन्या काढत चालला होता पण त्यांची…
Read More...
Read More...
हाजी मस्तान ते दाऊदच्या गर्दीत “बेबी पाटणकर” मात्र टिच्चून उभा होती.
शशिकला माजगावकर हे तिचं खरं नाव. पण शशिकला हे नाव काळाच्या ओघात कधीच मागं पडलं होतं. आज सगळेजण तिला बेबी पाटणकर म्हणूनच ओळखतात. सगळेजण म्हणजे कोण?
तर दुबईत बसलेल्या डॉन पासून ते मुंबईच्या पोलीस चौकीतल्या कॉन्स्टेबलपर्यन्त. सगळ्यांना तिच…
Read More...
Read More...
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या आमदारांना बियर पाजून हरवलेलं.
आजकाल निवडणुका, राजकारण,समाजकारण यातून थोडासा विरंगुळा पाहिजे हे प्रत्येक राजकारण्याच मत आहे. तीसचाळीस वर्षापूर्वी राजकारणात एवढी धाकाधक होती का माहित नाही पण तेव्हाच्या पुढाऱ्यांच पण विरंगुळा पाहिजे असच मत होतं.
पण तेव्हाच राजकारण एवढ…
Read More...
Read More...
एका रुपायासाठी शरद पवारांची चाणक्यनिती पणाला लागली होती
गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. महाराष्ट्रात तेव्हा कॉंग्रेसच सरकार होतं. शरद पवार मुख्यमंत्री होते. पवारांची सलग दुसरी टर्म होती. नुकताच झालेल्या निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसला विजयी करून आणल होतं.
विधानसभेत कॉंग्रेसचे १४१ आमदार होते. पण…
Read More...
Read More...
सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार यांच्या थकलेल्या दोस्तीचं रहस्य…
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यातील मैत्रीचे बरेच किस्से जगजाहीर आहेत. त्यांची मैत्री राजकारणापलीकडची असल्याचं नेहमीच बोललं जातं. आणि या नेत्यांनी वेळोवेळी याचे दाखले सुद्धा दिलेत. अगदी…
Read More...
Read More...
एका मताने विलासरावांच सरकार वाचलं अन् राणेंचा पराभव झाला…
सन १९९९ च्या निवडणुका.
शरद पवारांनी नुकतच कॉंग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली होती. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व सेना भाजप युती असा तिरंगी सामना १९९९ च्या इलेक्शनमध्ये पार पाडला.
निकाल लागला तेव्हा कॉंग्रेस ७५…
Read More...
Read More...
वसंतदादांच्या या निर्णयामूळं काँग्रेस नेत्यांची पोरबाळं राजकारणात आली…
कोणी कितीही नाही म्हटल तरी काँग्रेसमध्ये घराणेशाही वरपासून खालीपर्यंत फोफावली आहे हे मान्यच करावे लागेल. पण काही वर्षापूर्वी ही परिस्थिती नव्हती. ब्रिटिशांच्याविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यातून आलेले नेते काँग्रेस पक्ष आणि पर्यायाने सरकार…
Read More...
Read More...
अन् त्या क्षणापासून भावाभावांचा संसार सुरू झाला…
येत्या विधानसभा निवडणुकीत युती होणार हे काल निश्चित झाले. महाराष्ट्रातल्या युतीमध्ये कायम मोठा भाऊ म्हणून मिरवणाऱ्या शिवसेनेने पहिल्यांदाच लहान भावाची भूमिका घेतली. तसं बघितल तर मागच्या विधानसभेवेळीच शिवसेनेवर हे दिवस आले होते पण तेव्हा…
Read More...
Read More...
ही होती विधानसभेच्या इलेक्शनमध्ये गाजलेली सर्वात पहिली टॅगलाईन…
आमचं ठरलय. या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या राजकारणात आमच ठरलय ही टॅगलाईन उदयास आली. भारताच्या आणि विशेषत: महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या पक्षांनी दिलेल्या घोषणा, टॅगलाईन वाचल्या की राजकारणाची खरी गंमत कळते.
या ओळी नसत्या…
Read More...
Read More...
दोनशे रुपयेच्या तारणावर दोन लाखांच कर्ज वाटणारी बॅंक, अन् सहकारमंत्री भारदे.
बाळासाहेब भारदे यांच नाव आज किती जणांना ठाऊक आहे माहित नाही.
महाराष्ट्रातल्या राजकारणाचे भीष्म पितामह, गांधीवादी स्वांतत्र्यसेनानी, महाराष्ट्रात सहकाराची पायाभरणी करणारे, कृषीतज्ञ, अनेक वर्ष विधानसभेचे अध्यक्ष, संतसाहित्याचे गाढे…
Read More...
Read More...