Browsing Category

सिंहासन

केंद्र आणि राज्याच्या गोंधळात ऊस शेतकऱ्यांचा बळी जाणारा निर्णय घेतला जातोय

सध्या शेतीविषयक अनेक मुद्दे भारताच्या शेती आणि राजकारणाच्या पटलावर गाजायला लागलेत. मागच्या महिन्यात टोमॅटो, ढबू मिरचीला दर मिळत नव्हता म्हणून वाद चिघळला, तर चार पाच दिवसांपूर्वी सोयाबीनचे दर पडण्याला केंद्र सरकारच धोरण कारणीभूत असल्याने वाद…
Read More...

खर्च झेपणार नाही म्हणून नरसिंहराव रामटेकमध्ये खासदारकी लढवायला तयार नव्हते.

राजीव गांधींच्या हत्येनंतर कॉंग्रेसची सूत्र पी.व्ही.नरसिंह राव यांच्याकडे आली. ते पंतप्रधान बनले. तस बघायला गेलं तर हे अल्पमतातील सरकार होतं. कॉंग्रेसमधले अनेक दिग्गज नेते कुरघोडी करण्यासाठी तयार होते पण नरसिंहराव यांनी चतुराईने सगळ्यांची…
Read More...

शेकापचे दत्ता पाटील कट्टर विरोधक होते तरी वसंतदादांनी एका वाक्यात त्यांचं कॉलेज मंजूर केलं

विधानसभा असो किंवा लोकसभा. लोकांचं प्रतिनिधित्व करणारी हि सभागृह आजकाल मात्र कुस्त्यांचा आखाडा बनला आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा एकमेकांची राजकीय उणीदुणी काढणे, जुने स्कोर सेटल करणे असे प्रकार जास्त करून पाहायला मिळतात. अनेकदा तर…
Read More...

उत्पल्ल पर्रिकर वडिलांचा वारसा पुढे नेण्यासाठी तयार आहेत पण फडणवीस सिरीयस नाहीत.

"देशाचे माजी संरक्षणमंत्री तथा गोव्‍याचे माजी मुख्‍यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी पक्षाचे भरीव काम करून दाखवावे. त्यांना स्वतःलाही केवळ पर्रीकरांचे पुत्र म्हणून भाजपची  उमेदवारी आपल्यालाच मिळावी असे कधीही वाटणार…
Read More...

महात्मा फुलेंनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज नेमका काय होता ?

व्यक्तीने किंवा समाजाने सत्याचीच कास धरून वाटचाल केल्याशिवाय व्यक्ती किंवा समाज कदापिही सुखी होऊ शकणार नाही हे अचूक ओळखून महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महाराष्ट्रीय समाज हा जुन्या अनिष्ठ प्रथेत, परंपंरेत, जातीव्यवस्थेत…
Read More...

पृथ्वीराज चव्हाणांमुळे मागच्या वेळी रजनी पाटील बिनविरोध राज्यसभा खासदार बनल्या होत्या..

सध्या महाराष्ट्रात एकच चर्चा चालू आहे. राज्यसभा खासदारकीचं इलेक्शनच काय होणार ? काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या अकाली मृत्यूमुळे राज्यसभेच्या पोटनिवडणुका लागल्या आहेत. आता हि एक निवडणूक म्हणजे गेल्या काही वर्षात झालेल्या सगळ्या…
Read More...

या मास्तरीन बाईंनी शाळेतल्या बेघर मुलांसाठी गेल्या ६ वर्षात १५० घरं बांधून दिलीत.

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचं सगळ्यांनाच वाईट वाटत. नाही का ? मदत म्हणून आपण चार पैसे ही त्यांच्या हातावर ठेऊ पण पुढं काय ते रस्त्यावरच राहतात, आणि आपण त्या मुलांकडं पाठमोर होऊन आपल्या रस्त्याकडं चालू लागतो. पण केरळ मध्ये मात्र एका…
Read More...

आमदारकीचं तिकीट अवघ्या ३ दिवसांत कापलं पण शरद रणपिसेंनी काँग्रेस सोडली नाही…

अलीकडील प्रॅक्टिकल राजकारणाच्या काळात पक्षाकडून एखाद्या उमेदवाराला जर तिकीट दिले नाही, तर संबंधित उमेदवार लगेचच दुसरा विचार करतात. आपल्या मतदारसंघाचं राजकारण, कार्यकर्ते या सगळ्याचा विचार करून उमेदवार निर्णय घेत असतात. मात्र याला काँग्रेसचे…
Read More...

उत्तर प्रदेशचा नेता मुख्यमंत्र्यांसमोर येऊन मुंबई जाळायची धमकी देत होता, आणि…

मागच्या काही काळात उत्तर भारतीय आणि महाराष्ट्र्र हा वाद महाराष्ट्र बराच गाजत आहे. आधी ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेला हल्ला असो कि त्यानंतर साकीनाका बलात्कार प्रकरण असो. उत्तर भारतीयांविरोधात वातावरण…
Read More...

मदत मागायला आलेल्या पाकिस्तानला चीनने सांगितलं, “लाहोर भारतात गेलं तर जाऊ द्या.”

१९६५ चं भारत पाकिस्तान युद्ध कुठलाच भारतीय विसरणार नाही. किंबहुना येणाऱ्या पिढ्या सुद्धा ते युद्ध लक्षात ठेवतील असच आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या युद्धाने दोन्ही राष्ट्रांच्या दशेमध्ये आणि दिशेमध्ये मोठा बदल केला. सर्वसाधारणपणे सगळेच असे…
Read More...